Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 29, 2019

इस मंत्र से प्रसन्न होते हैं शनि देव, पूजा में इन बातों का रखें ध्यान https://ift.tt/2R4NsK4
टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर

टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर

November 29, 2019 0 Comments
मजुरांनी भरलेला पिकअप टेम्पो पुलावरून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.  from Zee24 Taas: Maharashtra News ht...
Read More
एक लिटर दुधाचे ८१ विद्यार्थ्यांना वाटप!

सोनभद्र (उत्तर प्रदेश) - अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र या वेळी केवळ एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच ‘शिक्षा मित्र’ जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

News Item ID: 

599-news_story-1575049104

Mobile Device Headline: 

एक लिटर दुधाचे ८१ विद्यार्थ्यांना वाटप!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

सोनभद्र (उत्तर प्रदेश) - अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र या वेळी केवळ एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच ‘शिक्षा मित्र’ जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

Vertical Image: 

English Headline: 

one liter of milk distributed to students 81

Author Type: 

External Author

पीटीआय

दूध

शिक्षण

education

उत्तर प्रदेश

भ्रष्टाचार

Search Functional Tags: 

दूध, शिक्षण, Education, उत्तर प्रदेश, भ्रष्टाचार

Twitter Publish: 

Meta Description: 

one liter of milk distributed to students 81 Marathi News: एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

एक लिटर दुधाचे ८१ विद्यार्थ्यांना वाटप! सोनभद्र (उत्तर प्रदेश) - अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र या वेळी केवळ एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच ‘शिक्षा मित्र’ जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले. News Item ID:  599-news_story-1575049104 Mobile Device Headline:  एक लिटर दुधाचे ८१ विद्यार्थ्यांना वाटप! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  सोनभद्र (उत्तर प्रदेश) - अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र या वेळी केवळ एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच ‘शिक्षा मित्र’ जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले. Vertical Image:  English Headline:  one liter of milk distributed to students 81 Author Type:  External Author पीटीआय दूध शिक्षण education उत्तर प्रदेश भ्रष्टाचार Search Functional Tags:  दूध, शिक्षण, Education, उत्तर प्रदेश, भ्रष्टाचार Twitter Publish:  Meta Description:  one liter of milk distributed to students 81 Marathi News: एक लिटर दूध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33AhoA2
Read More
आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला. 

उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले.

मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील.
- देवेंद्र फडणवीस, भाजप नेते

News Item ID: 

599-news_story-1575056930

Mobile Device Headline: 

आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला. 

उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले.

मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील.
- देवेंद्र फडणवीस, भाजप नेते

Vertical Image: 

English Headline: 

stays work on Aarey metro shed

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

मुंबई

mumbai

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

आरे

aarey

मेट्रो

वृक्षतोड

प्रशासन

administrations

गुंतवणूकदार

भाजप

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, आरे, Aarey, मेट्रो, वृक्षतोड, प्रशासन, Administrations, गुंतवणूकदार, भाजप

Twitter Publish: 

Meta Description: 

stays work on Aarey metro shed Marathi News: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

आरे

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला.  उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले. मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील. - देवेंद्र फडणवीस, भाजप नेते News Item ID:  599-news_story-1575056930 Mobile Device Headline:  आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला.  उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले. मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील. - देवेंद्र फडणवीस, भाजप नेते Vertical Image:  English Headline:  stays work on Aarey metro shed Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  मुंबई mumbai मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare आरे aarey मेट्रो वृक्षतोड प्रशासन administrations गुंतवणूकदार भाजप Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, आरे, Aarey, मेट्रो, वृक्षतोड, प्रशासन, Administrations, गुंतवणूकदार, भाजप Twitter Publish:  Meta Description:  stays work on Aarey metro shed Marathi News: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे आरे मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OWNzob
Read More
'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय 

सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.
 
आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''
 
प्रवाशांना "शिवशाही' नको असेल...

बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल.

सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.''

News Item ID: 

599-news_story-1575031444

Mobile Device Headline: 

'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.
 
आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''
 
प्रवाशांना "शिवशाही' नको असेल...

बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल.

सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.''

Vertical Image: 

English Headline: 

There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune

Author Type: 

External Author

संजय साळुंखे

पुणे

विजय

victory

विभाग

sections

सकाळ

उत्पन्न

आमदार

शिवेंद्रसिंहराजे भोसले

आंदोलन

agitation

प्रशिक्षण

training

Search Functional Tags: 

पुणे, विजय, victory, विभाग, Sections, सकाळ, उत्पन्न, आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आंदोलन, agitation, प्रशिक्षण, Training

Twitter Publish: 

Meta Keyword: 

There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune

Meta Description: 

There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune : सातारा- पुणे विनाथांबासाठी "शिवशाही'चा तिकीट दर 65 रुपयांनी जास्त आहे. प्रवाशांचा जादा तिकीट दरामुळे या सेवेला विरोध आहे. त्यामुळे "शिवशाही'चा तिकीट दर कमी करण्याची प्रवाशांची मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल.  विजय मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा विभाग

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

सातारा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय  सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.  ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.   आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''   प्रवाशांना "शिवशाही' नको असेल... बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल. सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.'' News Item ID:  599-news_story-1575031444 Mobile Device Headline:  'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.  ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.   आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''   प्रवाशांना "शिवशाही' नको असेल... बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल. सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.'' Vertical Image:  English Headline:  There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune Author Type:  External Author संजय साळुंखे पुणे विजय victory विभाग sections सकाळ उत्पन्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आंदोलन agitation प्रशिक्षण training Search Functional Tags:  पुणे, विजय, victory, विभाग, Sections, सकाळ, उत्पन्न, आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आंदोलन, agitation, प्रशिक्षण, Training Twitter Publish:  Meta Keyword:  There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune Meta Description:  There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune : सातारा- पुणे विनाथांबासाठी "शिवशाही'चा तिकीट दर 65 रुपयांनी जास्त आहे. प्रवाशांचा जादा तिकीट दरामुळे या सेवेला विरोध आहे. त्यामुळे "शिवशाही'चा तिकीट दर कमी करण्याची प्रवाशांची मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल.  विजय मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा विभाग Send as Notification:  Topic Tags:  पुणे सातारा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rAAY26
Read More
ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल

वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.
 
राहुल हाेता कट्टर शिवसैनिक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.
 
ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल...

पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. 

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला. 

अश्रूंना मिळाली मोकळी वाट 

उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला.

News Item ID: 

599-news_story-1575033248

Mobile Device Headline: 

ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.
 
राहुल हाेता कट्टर शिवसैनिक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.
 
ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल...

पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. 

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला. 

अश्रूंना मिळाली मोकळी वाट 

उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला.

Vertical Image: 

English Headline: 

Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears

Author Type: 

External Author

तानाजी पवार

जीएसटी

एसटी

st

कऱ्हाड

karhad

शिवसेना

shivsena

सोने

चांदी

silver

व्यापार

फेसबुक

महाराष्ट्र

maharashtra

सकाळ

मोबाईल

ऍप

उद्धव ठाकरे

uddhav thakare

मुख्यमंत्री

शिवाजी महाराज

shivaji maharaj

बाळ

baby

infant

बाळासाहेब ठाकरे

व्यवसाय

profession

भाजप

रेल्वे

खासदार

शिक्षण

education

सोशल मीडिया

Search Functional Tags: 

जीएसटी, एसटी, ST, कऱ्हाड, Karhad, शिवसेना, Shivsena, सोने, चांदी, Silver, व्यापार, फेसबुक, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, मोबाईल, ऍप, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, बाळ, baby, infant, बाळासाहेब ठाकरे, व्यवसाय, Profession, भाजप, रेल्वे, खासदार, शिक्षण, Education, सोशल मीडिया

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears

Meta Description: 

Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears : उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

सोने

चांदी

व्यापार

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.  ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.   राहुल हाेता कट्टर शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.   ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल... पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती.  कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला.  अश्रूंना मिळाली मोकळी वाट  उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला. News Item ID:  599-news_story-1575033248 Mobile Device Headline:  ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.  ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.   राहुल हाेता कट्टर शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.   ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल... पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती.  कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला.  अश्रूंना मिळाली मोकळी वाट  उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला. Vertical Image:  English Headline:  Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears Author Type:  External Author तानाजी पवार जीएसटी एसटी st कऱ्हाड karhad शिवसेना shivsena सोने चांदी silver व्यापार फेसबुक महाराष्ट्र maharashtra सकाळ मोबाईल ऍप उद्धव ठाकरे uddhav thakare मुख्यमंत्री शिवाजी महाराज shivaji maharaj बाळ baby infant बाळासाहेब ठाकरे व्यवसाय profession भाजप रेल्वे खासदार शिक्षण education सोशल मीडिया Search Functional Tags:  जीएसटी, एसटी, ST, कऱ्हाड, Karhad, शिवसेना, Shivsena, सोने, चांदी, Silver, व्यापार, फेसबुक, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, मोबाईल, ऍप, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, बाळ, baby, infant, बाळासाहेब ठाकरे, व्यवसाय, Profession, भाजप, रेल्वे, खासदार, शिक्षण, Education, सोशल मीडिया Twitter Publish:  Meta Keyword:  Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears Meta Description:  Rahul's Family Stood In Front Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray And Rahul's Image And Shed Their Tears : उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना सोने चांदी व्यापार महाराष्ट्र उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DwJDoV
Read More
झारखंड चुनाव: पहले चरण की वोटिंग आज, जानें किसका क्या लगा है दांव पर? https://ift.tt/2Dr9nDb
#PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर

पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो. 

या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे.

‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही.
-सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 

News Item ID: 

599-news_story-1575042398

Mobile Device Headline: 

#PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो. 

या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे.

‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही.
-सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 

Vertical Image: 

English Headline: 

PMP BUS Pune Darshan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

पर्यटन

tourism

पर्यटक

Search Functional Tags: 

पुणे, पर्यटन, tourism, पर्यटक

Twitter Publish: 

Meta Description: 

PMP BUS Pune Darshan Marathi News: शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो.  या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे. ‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही. -सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी  News Item ID:  599-news_story-1575042398 Mobile Device Headline:  #PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो.  या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे. ‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही. -सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी  Vertical Image:  English Headline:  PMP BUS Pune Darshan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे पर्यटन tourism पर्यटक Search Functional Tags:  पुणे, पर्यटन, tourism, पर्यटक Twitter Publish:  Meta Description:  PMP BUS Pune Darshan Marathi News: शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DvIaiw
Read More
'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर

सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत. 

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती. 

सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे.

हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम

गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत. 

लक्ष अध्यक्ष निवडीकडे 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

"महाविकास'मुळे एक पारडे जड 

झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात.

News Item ID: 

599-news_story-1575035724

Mobile Device Headline: 

'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत. 

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती. 

सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे.

हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम

गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत. 

लक्ष अध्यक्ष निवडीकडे 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

"महाविकास'मुळे एक पारडे जड 

झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात.

Vertical Image: 

English Headline: 

The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State

Author Type: 

External Author

विशाल पाटील

शिवसेना

shivsena

विकास

सरकार

government

भाजप

सकाळ

मोबाईल

ऍप

गणित

mathematics

सामना

face

खासदार

उदयनराजे

उदयनराजे भोसले

udayanraje bhosale

आमदार

कऱ्हाड

karhad

Search Functional Tags: 

शिवसेना, Shivsena, विकास, सरकार, Government, भाजप, सकाळ, मोबाईल, ऍप, गणित, Mathematics, सामना, face, खासदार, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, आमदार, कऱ्हाड, Karhad

Twitter Publish: 

Meta Keyword: 

The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State

Meta Description: 

The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State : राज्यातील सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. विकासकामांच्या निधीसाठी सातत्याने पाठपूरावा करावा लागणार आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

राष्ट्रवादी

सातारा

भाजप

उदयनराजे भोसले

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत.   ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती.  सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे. हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत.  लक्ष अध्यक्ष निवडीकडे  जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  "महाविकास'मुळे एक पारडे जड  झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात. News Item ID:  599-news_story-1575035724 Mobile Device Headline:  'या'मुळे "झेडपी'ला अच्छे दिन...पालिका विरोधी बाकावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर होती. आता दोन्हीही नेते भाजपमध्ये असले तरी भाजप सत्तेत नसल्यामुळे पुन्हा "विरोधी' बाकावरच राहिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेला या सत्ताबदलामुळे "अच्छे दिन' येणार आहेत.   ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे गणित अवलंबून असते. गत पंचवार्षिकमध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आल्यामुळे राष्ट्रवादीबहुल असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था भाजप, शिवसेनाविरोधातील होत्या. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील मोठमोठ्या कामांसाठी आवश्‍यक असणारा निधी मिळविण्यात पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रस्ताव देवूनही त्याला केराची टोपली दाखवली जात होती. त्यामुळे विकासकामांचा वेगही मंदावला होता. यावेळीही भाजप, शिवसेना युतीला बहुमताचा कौल मिळाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्यात अडचणी येणार, अशी स्थिती बनली होती.  सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले गटाची सत्ता आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गटही प्रभावी आहे. गत पंचवार्षिकमध्ये हे दोघेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे आपोआपच सातारा पालिकाही विरोधी बाकावर असल्याप्रमाणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यावेळी भाजपचेच सरकार येणार असे वारे वाहत होते. त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार, असा कयास बांधला जात होता. सातारा जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे. हेही वाचा -  देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला राज्याकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला नाही. त्यामुळे यावेळीही भाजप सरकार आल्यास पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्षपणे नुकसान होणार होते. परंतु, सत्तापेच सुटल्यानंतर भाजपला बाजूला ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे सातारा जिल्ह्यास, जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले आहेत.  लक्ष अध्यक्ष निवडीकडे  जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने गतवेळेप्रमाणे यंदाही अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. त्यातच महाविकास आघाडी स्थापन झाल्याने राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग अत्यंत सुकर झाला आहे. आता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कधी लागतोय, सभापतिपदांसाठी कॉंग्रेस, शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील गटाला संधी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  "महाविकास'मुळे एक पारडे जड  झेडपीत सध्या राष्ट्रवादीचे सदस्य आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे सदस्य एकत्रित बसतात, तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे विरोधी बाकावर दुसऱ्या बाजूला बसतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसचे तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडी, विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीतील सदस्य आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाजूने बसले तर सत्ताधाऱ्यांचे पारडे जड होणार आहे. केवळ भाजप सदस्यच विरोधात दिसू शकतात. Vertical Image:  English Headline:  The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State Author Type:  External Author विशाल पाटील शिवसेना shivsena विकास सरकार government भाजप सकाळ मोबाईल ऍप गणित mathematics सामना face खासदार उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale आमदार कऱ्हाड karhad Search Functional Tags:  शिवसेना, Shivsena, विकास, सरकार, Government, भाजप, सकाळ, मोबाईल, ऍप, गणित, Mathematics, सामना, face, खासदार, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, आमदार, कऱ्हाड, Karhad Twitter Publish:  Meta Keyword:  The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State Meta Description:  The Political Power Of Local Self-Government Has Accelerated Due To Power In The State : राज्यातील सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. विकासकामांच्या निधीसाठी सातत्याने पाठपूरावा करावा लागणार आहे.  Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना राष्ट्रवादी सातारा भाजप उदयनराजे भोसले News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Y0fiIy
Read More
पेरिस: रेलवे स्टेशन पर विस्फोटक मिलने से मची अफरा-तफरी https://ift.tt/2swGP95

Thursday, November 28, 2019

फ्लोरिडा जा रहे थे ट्रंप, पहुंच गए अफगानिस्तान, फिर से शुरू हुई शांति वार्ता https://ift.tt/2NfH8z5
आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये 

या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.'' 

तिकीट दर कमी करा 

अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे. 

खासगीकरणाचा डाव 

शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी. 

तातडीने निर्णय बदलावा 

विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा. 

हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.

News Item ID: 

599-news_story-1574946094

Mobile Device Headline: 

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Pune

Mobile Body: 

सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये 

या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.'' 

तिकीट दर कमी करा 

अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे. 

खासगीकरणाचा डाव 

शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी. 

तातडीने निर्णय बदलावा 

विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा. 

हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.

Vertical Image: 

English Headline: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration

Author Type: 

External Author

संजय साळुंखे

आमदार

शिवेंद्रसिंहराजे भोसले

मोबाईल

ऍप

पुणे

विभाग

sections

रेल्वे

एसटी

st

उत्पन्न

विजय

victory

अपघात

Search Functional Tags: 

आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मोबाईल, ऍप, पुणे, विभाग, Sections, रेल्वे, एसटी, ST, उत्पन्न, विजय, victory, अपघात

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration

Meta Description: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration : सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

पुणे

मुंबई

विमा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये  या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''  तिकीट दर कमी करा  अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.  खासगीकरणाचा डाव  शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.  तातडीने निर्णय बदलावा  विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.  हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ  सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1574946094 Mobile Device Headline:  आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Pune Mobile Body:  सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये  या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''  तिकीट दर कमी करा  अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.  खासगीकरणाचा डाव  शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.  तातडीने निर्णय बदलावा  विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.  हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ  सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration Author Type:  External Author संजय साळुंखे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मोबाईल ऍप पुणे विभाग sections रेल्वे एसटी st उत्पन्न विजय victory अपघात Search Functional Tags:  आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मोबाईल, ऍप, पुणे, विभाग, Sections, रेल्वे, एसटी, ST, उत्पन्न, विजय, victory, अपघात Twitter Publish:  Meta Keyword:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration Meta Description:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration : सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  सातारा पुणे मुंबई विमा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Dn8wTZ
Read More
श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.

News Item ID: 

599-news_story-1574941311

Mobile Device Headline: 

श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department

Author Type: 

External Author

उमेश बांबरे

पोटनिवडणूक

निवडणूक

विभाग

sections

निवडणूक आयोग

मोबाईल

ऍप

भाजप

अमित शहा

amit shah

शरद पवार

sharad pawar

उदयनराजे

उदयनराजे भोसले

udayanraje bhosale

अभिजित बिचुकले

Search Functional Tags: 

पोटनिवडणूक, निवडणूक, विभाग, Sections, निवडणूक आयोग, मोबाईल, ऍप, भाजप, अमित शहा, Amit Shah, शरद पवार, Sharad Pawar, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, अभिजित बिचुकले

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department :

Meta Description: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

नरेंद्र मोदी

अमित शहा

राष्ट्रवादी

शरद पवार

श्रीनिवास पाटील

उदयनराजे भोसले

वंचित बहुजन आघाडी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती.  सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.   निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे. साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत. News Item ID:  599-news_story-1574941311 Mobile Device Headline:  श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती.  सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.   निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे. साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत. Vertical Image:  English Headline:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department Author Type:  External Author उमेश बांबरे पोटनिवडणूक निवडणूक विभाग sections निवडणूक आयोग मोबाईल ऍप भाजप अमित शहा amit shah शरद पवार sharad pawar उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale अभिजित बिचुकले Search Functional Tags:  पोटनिवडणूक, निवडणूक, विभाग, Sections, निवडणूक आयोग, मोबाईल, ऍप, भाजप, अमित शहा, Amit Shah, शरद पवार, Sharad Pawar, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, अभिजित बिचुकले Twitter Publish:  Meta Keyword:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : Meta Description:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा नरेंद्र मोदी अमित शहा राष्ट्रवादी शरद पवार श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसले वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L59VCV
Read More