Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 28, 2019

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये 

या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.'' 

तिकीट दर कमी करा 

अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे. 

खासगीकरणाचा डाव 

शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी. 

तातडीने निर्णय बदलावा 

विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा. 

हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.

News Item ID: 

599-news_story-1574946094

Mobile Device Headline: 

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Pune

Mobile Body: 

सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये 

या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.'' 

तिकीट दर कमी करा 

अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे. 

खासगीकरणाचा डाव 

शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी. 

तातडीने निर्णय बदलावा 

विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा. 

हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.

Vertical Image: 

English Headline: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration

Author Type: 

External Author

संजय साळुंखे

आमदार

शिवेंद्रसिंहराजे भोसले

मोबाईल

ऍप

पुणे

विभाग

sections

रेल्वे

एसटी

st

उत्पन्न

विजय

victory

अपघात

Search Functional Tags: 

आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मोबाईल, ऍप, पुणे, विभाग, Sections, रेल्वे, एसटी, ST, उत्पन्न, विजय, victory, अपघात

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration

Meta Description: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration : सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

पुणे

मुंबई

विमा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये  या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''  तिकीट दर कमी करा  अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.  खासगीकरणाचा डाव  शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.  तातडीने निर्णय बदलावा  विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.  हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ  सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1574946094 Mobile Device Headline:  आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Pune Mobile Body:  सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये  या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''  तिकीट दर कमी करा  अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.  खासगीकरणाचा डाव  शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.  तातडीने निर्णय बदलावा  विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.  हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ  सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration Author Type:  External Author संजय साळुंखे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मोबाईल ऍप पुणे विभाग sections रेल्वे एसटी st उत्पन्न विजय victory अपघात Search Functional Tags:  आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मोबाईल, ऍप, पुणे, विभाग, Sections, रेल्वे, एसटी, ST, उत्पन्न, विजय, victory, अपघात Twitter Publish:  Meta Keyword:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration Meta Description:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration : सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  सातारा पुणे मुंबई विमा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Dn8wTZ
Read More
श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.

News Item ID: 

599-news_story-1574941311

Mobile Device Headline: 

श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department

Author Type: 

External Author

उमेश बांबरे

पोटनिवडणूक

निवडणूक

विभाग

sections

निवडणूक आयोग

मोबाईल

ऍप

भाजप

अमित शहा

amit shah

शरद पवार

sharad pawar

उदयनराजे

उदयनराजे भोसले

udayanraje bhosale

अभिजित बिचुकले

Search Functional Tags: 

पोटनिवडणूक, निवडणूक, विभाग, Sections, निवडणूक आयोग, मोबाईल, ऍप, भाजप, अमित शहा, Amit Shah, शरद पवार, Sharad Pawar, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, अभिजित बिचुकले

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department :

Meta Description: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

नरेंद्र मोदी

अमित शहा

राष्ट्रवादी

शरद पवार

श्रीनिवास पाटील

उदयनराजे भोसले

वंचित बहुजन आघाडी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती.  सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.   निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे. साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत. News Item ID:  599-news_story-1574941311 Mobile Device Headline:  श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती.  सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.   निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे. साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत. Vertical Image:  English Headline:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department Author Type:  External Author उमेश बांबरे पोटनिवडणूक निवडणूक विभाग sections निवडणूक आयोग मोबाईल ऍप भाजप अमित शहा amit shah शरद पवार sharad pawar उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale अभिजित बिचुकले Search Functional Tags:  पोटनिवडणूक, निवडणूक, विभाग, Sections, निवडणूक आयोग, मोबाईल, ऍप, भाजप, अमित शहा, Amit Shah, शरद पवार, Sharad Pawar, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, अभिजित बिचुकले Twitter Publish:  Meta Keyword:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : Meta Description:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा नरेंद्र मोदी अमित शहा राष्ट्रवादी शरद पवार श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसले वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L59VCV
Read More
'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम'

नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला.

महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत. 

विभाजनवादी राजकारण
दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले.

News Item ID: 

599-news_story-1574972317

Mobile Device Headline: 

'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला.

महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत. 

विभाजनवादी राजकारण
दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले.

Vertical Image: 

English Headline: 

Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

सोनिया गांधी

महाराष्ट्र

maharashtra

भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस

nationalist cogress party

काँग्रेस

Search Functional Tags: 

सोनिया गांधी, महाराष्ट्र, Maharashtra, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस

Twitter Publish: 

Meta Description: 

Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Marathi News: महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

सोनिया गांधी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम' नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला. महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.  केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत.  विभाजनवादी राजकारण दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले. News Item ID:  599-news_story-1574972317 Mobile Device Headline:  'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला. महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.  केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत.  विभाजनवादी राजकारण दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले. Vertical Image:  English Headline:  Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  सोनिया गांधी महाराष्ट्र maharashtra भाजप राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस Search Functional Tags:  सोनिया गांधी, महाराष्ट्र, Maharashtra, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस Twitter Publish:  Meta Description:  Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Marathi News: महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र सोनिया गांधी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L1zBA4
Read More
महिला डॉक्टर की मिली जली हुई लाश, सोशल मीडिया पर उठी न्याय दिलाने की मांग https://ift.tt/2NfH8z5
केंद्र में मजबूत लेकिन राज्यों में कमजोर दिख रही है भाजपा https://ift.tt/2rxFpKW
गोडसे बयान: BJP MP साध्वी प्रज्ञा के खिलाफ कांग्रेस ने दर्ज कराया केस https://ift.tt/2NfH8z5
दिशा पाटनी का बोल्ड अंदाज, ब्लैक बिकिनी में शेयर की Photo https://ift.tt/33qRH4Z
कुमारस्वामी, सिद्धारमैया, डीके शिवकुमार पर बेंगलुरु पुलिस ने दर्ज किया केस https://ift.tt/2NfH8z5
अब उद्धव ठाकरे की असल परीक्षा, विधानसभा में होगा फ्लोर टेस्ट https://ift.tt/2OXgfxv
कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

कुंभ : 

व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. व्यापारात वाढ होईल; परंतु साडेसातीचा कालखंड 24 जानेवारी 2020 पासून चालू होत असल्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कालखंड बरा-वाईट राहील.

- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

29 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड आर्थिकदृष्टीने सामान्य आहे. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. 24 जानेवारी 2020 नंतर शनी बाराव्या स्थानात जाणार आहे. त्याची फार काळजी करायचे कारण नाही. संपूर्ण वर्षभर आपण बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.

- मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 29 मार्च ते 28 जून 2020 हा कालखंड वगळता जवळपास संपूर्ण कालखंड नोकरीच्यादृष्टीने चांगला आहे. सहकाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना हे वर्ष वैवाहिक सौख्य, संततिसौख्य यासाठी अत्यंत चांगले आहे. आर्थिक लाभाला चांगले आहे. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

- धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. बढतीच्यादृष्टीने 4 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. मात्र, आर्थिक लाभाला उर्वरित वर्ष चांगले आहे. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 एवढा कालखंड सोडून उर्वरित कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत लाभदायक, यशदायक आहे. अनेक मार्गांनी आर्थिक आवक होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. 

- वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

News Item ID: 

599-news_story-1574963636

Mobile Device Headline: 

कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

कुंभ : 

व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. व्यापारात वाढ होईल; परंतु साडेसातीचा कालखंड 24 जानेवारी 2020 पासून चालू होत असल्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कालखंड बरा-वाईट राहील.

- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

29 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड आर्थिकदृष्टीने सामान्य आहे. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. 24 जानेवारी 2020 नंतर शनी बाराव्या स्थानात जाणार आहे. त्याची फार काळजी करायचे कारण नाही. संपूर्ण वर्षभर आपण बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.

- मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 29 मार्च ते 28 जून 2020 हा कालखंड वगळता जवळपास संपूर्ण कालखंड नोकरीच्यादृष्टीने चांगला आहे. सहकाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना हे वर्ष वैवाहिक सौख्य, संततिसौख्य यासाठी अत्यंत चांगले आहे. आर्थिक लाभाला चांगले आहे. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

- धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. बढतीच्यादृष्टीने 4 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. मात्र, आर्थिक लाभाला उर्वरित वर्ष चांगले आहे. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 एवढा कालखंड सोडून उर्वरित कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत लाभदायक, यशदायक आहे. अनेक मार्गांनी आर्थिक आवक होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. 

- वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

Vertical Image: 

English Headline: 

financial horoscope for Capricorn information in marathi

Author Type: 

External Author

प्रा. रमणलाल शहा

व्यवसाय

profession

व्यापार

नोकरी

महिला

women

आरोग्य

Search Functional Tags: 

व्यवसाय, Profession, व्यापार, नोकरी, महिला, women, आरोग्य

Twitter Publish: 

Meta Description: 

financial horoscope for Capricorn information in marathi: व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल.

Send as Notification: 

Topic Tags: 

व्यापार

शेअर

News Story Feeds https://ift.tt/2L1pNWS

कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य कुंभ :  व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. व्यापारात वाढ होईल; परंतु साडेसातीचा कालखंड 24 जानेवारी 2020 पासून चालू होत असल्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कालखंड बरा-वाईट राहील. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 29 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड आर्थिकदृष्टीने सामान्य आहे. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. 24 जानेवारी 2020 नंतर शनी बाराव्या स्थानात जाणार आहे. त्याची फार काळजी करायचे कारण नाही. संपूर्ण वर्षभर आपण बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. - मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 29 मार्च ते 28 जून 2020 हा कालखंड वगळता जवळपास संपूर्ण कालखंड नोकरीच्यादृष्टीने चांगला आहे. सहकाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना हे वर्ष वैवाहिक सौख्य, संततिसौख्य यासाठी अत्यंत चांगले आहे. आर्थिक लाभाला चांगले आहे. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस नको. - धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. बढतीच्यादृष्टीने 4 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. मात्र, आर्थिक लाभाला उर्वरित वर्ष चांगले आहे. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 एवढा कालखंड सोडून उर्वरित कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत लाभदायक, यशदायक आहे. अनेक मार्गांनी आर्थिक आवक होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.  - वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य News Item ID:  599-news_story-1574963636 Mobile Device Headline:  कुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  कुंभ :  व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. व्यापारात वाढ होईल; परंतु साडेसातीचा कालखंड 24 जानेवारी 2020 पासून चालू होत असल्यामुळे प्रत्येकाच्या वैयक्‍तिक कुंडलीप्रमाणे कालखंड बरा-वाईट राहील. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 29 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड आर्थिकदृष्टीने सामान्य आहे. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. 24 जानेवारी 2020 नंतर शनी बाराव्या स्थानात जाणार आहे. त्याची फार काळजी करायचे कारण नाही. संपूर्ण वर्षभर आपण बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. - मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 29 मार्च ते 28 जून 2020 हा कालखंड वगळता जवळपास संपूर्ण कालखंड नोकरीच्यादृष्टीने चांगला आहे. सहकाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना हे वर्ष वैवाहिक सौख्य, संततिसौख्य यासाठी अत्यंत चांगले आहे. आर्थिक लाभाला चांगले आहे. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस नको. - धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. बढतीच्यादृष्टीने 4 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. मात्र, आर्थिक लाभाला उर्वरित वर्ष चांगले आहे. फक्‍त 29 मार्च ते 29 जून 2020 एवढा कालखंड सोडून उर्वरित कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत लाभदायक, यशदायक आहे. अनेक मार्गांनी आर्थिक आवक होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.  - वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य Vertical Image:  English Headline:  financial horoscope for Capricorn information in marathi Author Type:  External Author प्रा. रमणलाल शहा व्यवसाय profession व्यापार नोकरी महिला women आरोग्य Search Functional Tags:  व्यवसाय, Profession, व्यापार, नोकरी, महिला, women, आरोग्य Twitter Publish:  Meta Description:  financial horoscope for Capricorn information in marathi: व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायाची नवी शाखा निर्माण करू शकाल. Send as Notification:  Topic Tags:  व्यापार शेअर News Story Feeds https://ift.tt/2L1pNWS

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RbfpzZ
Read More
आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये 

या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.'' 

तिकीट दर कमी करा 

अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे. 

खासगीकरणाचा डाव 

शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी. 

तातडीने निर्णय बदलावा 

विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा. 

हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.

News Item ID: 

599-news_story-1574946094

Mobile Device Headline: 

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Pune

Mobile Body: 

सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये 

या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.'' 

तिकीट दर कमी करा 

अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे. 

खासगीकरणाचा डाव 

शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी. 

तातडीने निर्णय बदलावा 

विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा. 

हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले.

Vertical Image: 

English Headline: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration

Author Type: 

External Author

संजय साळुंखे

आमदार

शिवेंद्रसिंहराजे भोसले

मोबाईल

ऍप

पुणे

विभाग

sections

रेल्वे

एसटी

st

उत्पन्न

विजय

victory

अपघात

Search Functional Tags: 

आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मोबाईल, ऍप, पुणे, विभाग, Sections, रेल्वे, एसटी, ST, उत्पन्न, विजय, victory, अपघात

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration

Meta Description: 

Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration : सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

पुणे

मुंबई

विमा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये  या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''  तिकीट दर कमी करा  अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.  खासगीकरणाचा डाव  शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.  तातडीने निर्णय बदलावा  विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.  हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ  सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1574946094 Mobile Device Headline:  आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Pune Mobile Body:  सातारा : साताऱ्याहून पुण्याला नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आहे. यापूर्वीही याच भूमिकेतून काही बदल सुचवले होते. आता जर प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला गेला असेल, तर त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबरोबरच प्रवाशांना बरोबर घेऊन लढा उभारण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेताना साध्या बसच्या तिकीट दरात "शिवशाही'ची सेवा द्यावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.   सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीने विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन साध्या बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवाशीही हा निर्णय हाणून पाडण्याचा इशारा देत आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये  या पार्श्‍वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही प्रवाशांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. सध्या राजकीय उलथापलथी सुरू असल्याने मुंबईत आहे, तरीही विभाग नियंत्रकांशी मोबाईलवरून बोलणार आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""वास्तविक महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिले. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे "शिवशाही'संबंधी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. हा निर्णय चुकीचा असेल, तर प्रवाशांना बरोबर घेऊन "शिवशाही'च्या विरोधात लढा उभारला जाईल.''  तिकीट दर कमी करा  अस्लम तडसरकर (प्रवासी समन्वय समिती) ः साताऱ्यात रेल्वेची सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार नव्याने निमआराम बस दाखल होत आहेत. प्रवाशांचा कलही बदलत आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा दिली पाहिले. जर साध्या बस उपलब्ध नसतील, तर "शिवशाही'चा तिकीट दर कमी करावा. तिकिटाच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. जर खासदार, आमदारांच्या विमान, रेल्वे प्रवासाचे भाडे शासन भरत असेल, तर प्रवाशांना दिलेल्या सवलतीचा भार उचलायला काय हरकत आहे.  खासगीकरणाचा डाव  शिवाजी राऊत (सामाजिक कार्यकर्ते) ः खासगी एजन्सीजच्या माध्यमातून "शिवशाही' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 17 रुपये दर ठरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी "शिवशाही'च्या जाणीवपूर्वक फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पर्याय दिले जात नसल्याने "लालपरी' बंद पाडण्याचा हा डाव आहे. नव्या सरकारने तातडीने "शिवशाही' बंद करावी. सातारा-पुणे मार्गावरही ही महागडी सेवा प्रवाशांच्या माथी मारू नये. नव्या साध्या व निमआराम बस उपलब्ध करून द्याव्यात. प्रवासी वाढवावेत. महामंडळाला फायद्यात आणावे व एसटी सक्षम करावी.  तातडीने निर्णय बदलावा  विजय मांडके (सामाजिक कार्यकर्ते) ः युती शासनाच्या काळात "शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय नवीन सरकारने तातडीने बदलावा. प्रवाशांना महागडा प्रवास देऊन कोणाचे भले होणार नाही. शिवरायांनी कायम जनतेचे हित पाहिले. याच शिवरायांचे नाव घेणाऱ्या सरकारने जनतेचे हित पाहात निर्णय बदलावा. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे तातडीने "शिवशाही'च्या फेऱ्या कमी कराव्यात. जर बसची अडचण असेल तर "शिवशाही'चा दर कमी करावा.  हा तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ  सातारा-पुणे बससेवा चांगल्या पद्धतीने सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मुळातच "शिवशाही' बसमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त दिसते. अप्रशिक्षित चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होतोय. प्रवाशांतून साध्या बसची मागणी होत असेल तर महामंडळाने त्यात बदल करणे चुकीचे आहे. प्रवाशांच्या हितासाठी "शिवशाही'च्या विरोधातील लढ्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सहभागी होईल, असे साताऱ्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration Author Type:  External Author संजय साळुंखे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मोबाईल ऍप पुणे विभाग sections रेल्वे एसटी st उत्पन्न विजय victory अपघात Search Functional Tags:  आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मोबाईल, ऍप, पुणे, विभाग, Sections, रेल्वे, एसटी, ST, उत्पन्न, विजय, victory, अपघात Twitter Publish:  Meta Keyword:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration Meta Description:  Satara Pune Shivshahi Bus Service Have Been Extended And Passengers Are Angry On Its Administration : सातारा- पुणे विनावाहन विनाथांबा बससेवेत "शिवशाही' बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  सातारा पुणे मुंबई विमा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Dn8wTZ
Read More
श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.

News Item ID: 

599-news_story-1574941311

Mobile Device Headline: 

श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती. 

सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक

शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
 
निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये

सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे.

साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department

Author Type: 

External Author

उमेश बांबरे

पोटनिवडणूक

निवडणूक

विभाग

sections

निवडणूक आयोग

मोबाईल

ऍप

भाजप

अमित शहा

amit shah

शरद पवार

sharad pawar

उदयनराजे

उदयनराजे भोसले

udayanraje bhosale

अभिजित बिचुकले

Search Functional Tags: 

पोटनिवडणूक, निवडणूक, विभाग, Sections, निवडणूक आयोग, मोबाईल, ऍप, भाजप, अमित शहा, Amit Shah, शरद पवार, Sharad Pawar, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, अभिजित बिचुकले

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department :

Meta Description: 

Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

नरेंद्र मोदी

अमित शहा

राष्ट्रवादी

शरद पवार

श्रीनिवास पाटील

उदयनराजे भोसले

वंचित बहुजन आघाडी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती.  सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.   निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे. साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत. News Item ID:  599-news_story-1574941311 Mobile Device Headline:  श्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा   विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. कारण या निवडणुकीत भाजपचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाकी झुंज देत पक्षाच्या उमेदवारासाठी झटत होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती.  सात जणांनी लढविली पाेटनिवडणुक शासकीय दरबारी जमा केलेल्या अधिकृत खर्चाची आकडेवारीनुसार उमेदवारांकडून कमी खर्च करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यात श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले (भाजप), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), व्यंकटेश्‍वर स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), ऍड. शिवाजीराव जाधव ऊर्फ कविवर्य सुशीलकुमार भोसरेकर, अलंकृता अभिजित बिचुकले, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.   निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. एकूण खर्च एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये सातही उमेदवारांचा मिळून अधिकृत खर्च हा एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला आहे. त्यांनी 53 लाख 75 हजार 964 रुपये खर्च दाखविला आहे. उदयनराजे भोसलेंनी 53 लाख 70 हजार 697 रुपये खर्च दाखविला आहे. चंद्रकांत खंडाईत यांनी एक लाख 96 हजार 559 रुपये, व्यंकटेश्‍वर स्वामीजींनी 12 हजार 700 रुपये, ऍड. शिवाजीराव जाधव यांनी 28 हजार 50 रुपये, अलंकृता अभिजीत बिचुकलेंनी 13 हजार, तर शिवाजी भोसले यांनी 35 हजार 300 रुपये खर्च दाखविला आहे. साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष सर्वाधिक खर्च नाेंद झालेल्या श्रीनिवास पाटील यांना या निवडणुकीत सहा लाख 31 हजार 572 मते मिळाली आहेत. त्यापाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकाचा खर्च केलेल्या उदयनराजे भोसलेंना पाच लाख 45 हजार 703 मते मिळाली आहेत. Vertical Image:  English Headline:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department Author Type:  External Author उमेश बांबरे पोटनिवडणूक निवडणूक विभाग sections निवडणूक आयोग मोबाईल ऍप भाजप अमित शहा amit shah शरद पवार sharad pawar उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale अभिजित बिचुकले Search Functional Tags:  पोटनिवडणूक, निवडणूक, विभाग, Sections, निवडणूक आयोग, मोबाईल, ऍप, भाजप, अमित शहा, Amit Shah, शरद पवार, Sharad Pawar, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, अभिजित बिचुकले Twitter Publish:  Meta Keyword:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : Meta Description:  Loksabha Byelection Candidates Submited Their Expenditure To The Election Department : पाेटनिवडणुकीच्या निकालानंतर सर्वच उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करायचा होता. हा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च जमा केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा नरेंद्र मोदी अमित शहा राष्ट्रवादी शरद पवार श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसले वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L59VCV
Read More
'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम'

नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला.

महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत. 

विभाजनवादी राजकारण
दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले.

News Item ID: 

599-news_story-1574972317

Mobile Device Headline: 

'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला.

महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत. 

विभाजनवादी राजकारण
दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले.

Vertical Image: 

English Headline: 

Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

सोनिया गांधी

महाराष्ट्र

maharashtra

भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस

nationalist cogress party

काँग्रेस

Search Functional Tags: 

सोनिया गांधी, महाराष्ट्र, Maharashtra, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस

Twitter Publish: 

Meta Description: 

Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Marathi News: महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

सोनिया गांधी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम' नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला. महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.  केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत.  विभाजनवादी राजकारण दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले. News Item ID:  599-news_story-1574972317 Mobile Device Headline:  'भाजपकडून लोकशाही बुडविण्याचे काम' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संसद भवनात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत सोनियांनी दोन्ही सभागृहांतील खासदारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून मोदी, शहा यांना घेरण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा निर्णय कदापि सहन केला जाऊ शकणार नाही, असा हल्ला सोनियांनी चढविला. महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ देत सोनियांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपचा अहंकार आणि फाजील आत्मविश्‍वास, यामुळे महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती विखुरली. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मोदी-शहा सरकार उघडे पडले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा डाव उधळून लावला, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र आणि हरियानात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे दावे निवडणूक निकालांनी चूक ठरविले. या राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी बजाविणाऱ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता त्रास देण्यासाठी भाजपकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. परंतु, कोणत्याही दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही आणि पूर्ण निर्धाराने मुकाबला केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.  केंद्र सरकारचा ‘मोदी-शहा सरकार’ असा खोचक उल्लेख करताना सोनिया म्हणाल्या की, मोदी-शहा सरकार शालीनतेच्या बाबतीत दिवाळखोर असून, देशासमोरील गंभीर प्रश्‍न सोडविण्यात कसे दिशाहीन आहे. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. विकासदर घसरला आहे. मात्र, या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार आकडेवारीमध्ये फेरफार करते आहे. सरकारी कंपन्या मूठभर लाडक्‍या उद्योगपतींकडे सोपविल्या जात आहेत.  विभाजनवादी राजकारण दैनंदिन प्रश्‍नांवरून लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे गृहमंत्री विभाजनवादी राजकारण करीत आहेत. राज्यघटनेचे बेधडकपणे उल्लंघन सुरू असताना २६ नोव्हेंबरला घटना दिन साजरा करणे, हे मोदी-शहा यांचे निव्वळ ढोंग, असे म्हणत सोनियांनी ३७०वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील स्थिती सुधारल्याचे दावे, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, इलेक्‍टोरल बाँड यावरूनही मोदींना लक्ष्य केले. Vertical Image:  English Headline:  Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  सोनिया गांधी महाराष्ट्र maharashtra भाजप राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस Search Functional Tags:  सोनिया गांधी, महाराष्ट्र, Maharashtra, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस Twitter Publish:  Meta Description:  Sonia Gandhi criticism of the governments efforts in Maharashtra Marathi News: महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी आज डागली. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र सोनिया गांधी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L1zBA4
Read More