Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 1, 2019

महाराष्ट्र सत्तास्थापनेचा तिढा: शिवसेनेची नेमकी रणनीती काय?
बळिराजासाठी बांधावर चला!; मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय यंत्रणांना सूचना 

मुंबई - राज्यभर परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावल्यानंतर आता राज्य सरकार देखील खडबडून जागे झाले आहे, सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली आहे. 

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी  आज त्यांच्या "वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (ता.2) रोजी बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून अत्यंत तपशीलवाररीत्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, ""यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्‍लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी, व्हॉट्‌सऍप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत.'' शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. 

राज्यातील नुकसान पुढीलप्रमाणे 
- 325 तालुक्‍यांमधील 54 लाख 22 हजार हेक्‍टरवरील पिके बाधित 
- 53 हजार हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान 

पिके आणि हेक्‍टर शेतीचे नुकसान 
भात : 1 लाख 44 हजार 
ज्वारी : 2 लाख 
बाजरी : 2 लाख 
मका : 5 लाख 
सोयाबीन : 19 लाख 
कापूस : 19 लाख 

News Item ID: 

599-news_story-1572622224

Mobile Device Headline: 

बळिराजासाठी बांधावर चला!; मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय यंत्रणांना सूचना 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राज्यभर परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावल्यानंतर आता राज्य सरकार देखील खडबडून जागे झाले आहे, सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली आहे. 

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी  आज त्यांच्या "वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (ता.2) रोजी बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून अत्यंत तपशीलवाररीत्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, ""यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्‍लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी, व्हॉट्‌सऍप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत.'' शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. 

राज्यातील नुकसान पुढीलप्रमाणे 
- 325 तालुक्‍यांमधील 54 लाख 22 हजार हेक्‍टरवरील पिके बाधित 
- 53 हजार हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान 

पिके आणि हेक्‍टर शेतीचे नुकसान 
भात : 1 लाख 44 हजार 
ज्वारी : 2 लाख 
बाजरी : 2 लाख 
मका : 5 लाख 
सोयाबीन : 19 लाख 
कापूस : 19 लाख 

Vertical Image: 

English Headline: 

Maharashtra CM inform to Administrative

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

सरकार

government

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

मुंबई

mumbai

Search Functional Tags: 

सरकार, Government, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, मुंबई, Mumbai

Twitter Publish: 

Meta Description: 

Maharashtra CM inform to Administrative Marathi News: सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

बळिराजासाठी बांधावर चला!; मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय यंत्रणांना सूचना  मुंबई - राज्यभर परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावल्यानंतर आता राज्य सरकार देखील खडबडून जागे झाले आहे, सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली आहे.  परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी  आज त्यांच्या "वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (ता.2) रोजी बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून अत्यंत तपशीलवाररीत्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, ""यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्‍लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी, व्हॉट्‌सऍप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत.'' शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.  राज्यातील नुकसान पुढीलप्रमाणे  - 325 तालुक्‍यांमधील 54 लाख 22 हजार हेक्‍टरवरील पिके बाधित  - 53 हजार हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान  पिके आणि हेक्‍टर शेतीचे नुकसान  भात : 1 लाख 44 हजार  ज्वारी : 2 लाख  बाजरी : 2 लाख  मका : 5 लाख  सोयाबीन : 19 लाख  कापूस : 19 लाख  News Item ID:  599-news_story-1572622224 Mobile Device Headline:  बळिराजासाठी बांधावर चला!; मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय यंत्रणांना सूचना  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यभर परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावल्यानंतर आता राज्य सरकार देखील खडबडून जागे झाले आहे, सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली आहे.  परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी  आज त्यांच्या "वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (ता.2) रोजी बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून अत्यंत तपशीलवाररीत्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, ""यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्‍लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी, व्हॉट्‌सऍप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत.'' शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.  राज्यातील नुकसान पुढीलप्रमाणे  - 325 तालुक्‍यांमधील 54 लाख 22 हजार हेक्‍टरवरील पिके बाधित  - 53 हजार हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान  पिके आणि हेक्‍टर शेतीचे नुकसान  भात : 1 लाख 44 हजार  ज्वारी : 2 लाख  बाजरी : 2 लाख  मका : 5 लाख  सोयाबीन : 19 लाख  कापूस : 19 लाख  Vertical Image:  English Headline:  Maharashtra CM inform to Administrative Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  सरकार government मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मुंबई mumbai Search Functional Tags:  सरकार, Government, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  Maharashtra CM inform to Administrative Marathi News: सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PDB1nC
Read More
War Box Office: ऋतिक- टाइगर की 'वॉर' ने मचाया गदर, सबसे बड़ा रिकॅार्ड, इतने करोड़

War Box Office: ऋतिक- टाइगर की 'वॉर' ने मचाया गदर, सबसे बड़ा रिकॅार्ड, इतने करोड़

November 01, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्रॉफ की वॉर कमाई के मामले में एक महीने पूरे होने पर भी रफ्तार से आगे बढ़ रही है। 2 अक्टूबर को गांधी जंयती पर रिलीज होने ...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की हाउसफुल 4 की धुआंधार करोड़ों कमाई, डबल रिकॅार्ड !

BOX OFFICE: अक्षय कुमार की हाउसफुल 4 की धुआंधार करोड़ों कमाई, डबल रिकॅार्ड !

November 01, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर हाउसफुल 4 कमाई के लिहाज से अपनी रफ्तार तेज कर रही है। बहुत ही जल्द ये फिल्म 150 करोड़ का आंकड...
Read More
Box Office: हाउसफुल 4 को तगड़ा झटका, दिवाली पर इस सुपरस्टार की 200 करोड़ कमाई !

Box Office: हाउसफुल 4 को तगड़ा झटका, दिवाली पर इस सुपरस्टार की 200 करोड़ कमाई !

November 01, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर फिल्म हाउसफुल 4 से 100 करोड़ से अधिक की कमाई की उम्मीद की जा रही हैं। हालांकि अपने पांचवे दिन...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्मों में शामिल 'हाउसफुल 4'- जानें कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्मों में शामिल 'हाउसफुल 4'- जानें कलेक्शन

November 01, 2019 0 Comments
फिल्म हाउसफुल 4 ने सिनेमाघरों में 6 दिन गुज़ार लिये हैं और फिल्म बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। अक्षय कुमार स्टारर इस फिल्म ने महज 6 दिनों ...
Read More
'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

November 01, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। पहले तीन दिनों तक एवरेज कलेक्शन के बाद सोमवार और मंगलवार को फिल्...
Read More
BOX OFFICE: हाउसफुल 4 के सामने, कैसा रहा 'सांड की आंख' और 'मेड इन चाइना' का कलेक्शन!

BOX OFFICE: हाउसफुल 4 के सामने, कैसा रहा 'सांड की आंख' और 'मेड इन चाइना' का कलेक्शन!

November 01, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर हाउसफुल 4 के साथ ही राजकुमार राव की मेड इन चाइना और तापसी पन्नू- भूमि पेडनेकर की सांड की आंख भी रिलीज हुई थी। 4 दिनों में ...
Read More
'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे

'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे

November 01, 2019 0 Comments
चौथे दिन यानि की सोमवार को बॉक्स ऑफिस पर 34.56 करोड़ की भारी कमाई के साथ 'हाउसफुल 4' ने केवल 4 दिनों में कुल 87.78 करोड़ रुपये का बि...
Read More
BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार

BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार

November 01, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 चार दिनों में 80 करोड़ का आंकड़ा पार कर चुकी है। कोई दो राय नहीं कि फिल्म ने उम्मीद से धीमी शुरु...
Read More
HouseFull 4 Box Office: अक्षय कुमार का तगड़ा रिकॅार्ड, तीसरी सुपरहिट, सबसे बड़ी रिपोर्ट !

HouseFull 4 Box Office: अक्षय कुमार का तगड़ा रिकॅार्ड, तीसरी सुपरहिट, सबसे बड़ी रिपोर्ट !

November 01, 2019 0 Comments
बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार की रिलीज मल्टीस्टारर फिल्म हाउसफुल 4 की कमाई को पहले से 200 करोड़ के पार बताया जा रहा है। लेकिन इससे पहले हाउसफुल ...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार के 'हाउसफुल 4' की जबरदस्त ओपनिंग, जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार के 'हाउसफुल 4' की जबरदस्त ओपनिंग, जानें पहले दिन का कलेक्शन

November 01, 2019 0 Comments
हाउसफुल 4 शुक्रवार को देशभर में रिलीज हो चुकी है और फिल्म की ऑक्यूपेंसी भी बेहतरीन रही है। ट्रेड रिपोर्ट्स की मानें तो हाउसफुल 4 ने पहले दिन...
Read More
अहमदाबाद एयरपोर्ट पर महिला की बदसलूकी, कस्टम अधिकारी को जड़ा थप्पड़ https://ift.tt/33aNhA6