धनगर आरक्षणासाठी मंत्र्यांच्या घरात सोडणार मेंढरे औरंगाबाद : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची अंमलबजाणी करण्यात आलेली नाही. अनेक वर्षांपासून हा प्रश्‍न भिजत ठेवण्यात आलेला आहे. यामुळे धनगर समाजातर्फे आरक्षणासाठी आता आक्रमक भूमिका घेणार आहे. भाजपच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. यावर काही झाले नाही. या सरकारनेही या प्रश्‍नाकडे लक्ष न दिल्यास मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडणार असल्याचा इशारा सोमवारी (ता.२१) यशवंत सेनेतर्फे देण्यात आला आहे. यशवंत सेनेतर्फे आरक्षणासंदर्भात गजानन महाराज मंदिर परिसरात आज बैठक घेण्यात आली. यात आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. यात भाजप सरकारने कोट्यावधी धनगर समाजाचा विश्‍वासघात केला आहे. आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सरकारविरुध्द बोंबाबोंब... केवळ विविध योजनांसाठी भाजपने नुसती परिपत्रके काढली. त्यांची अंमलबाजावणी करण्यात आलेली नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने तात्काळ पूर्ण करावा. समाजाची एसटी प्रवर्गात अमंलबाजावणी करावीत, यासाठी एकदिवसीय विशेष कल्याणकारी योजनासाठी एक हजार कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून द्यावा, असे न केल्यास सर्व मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडण्यात येईल, असेही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर, रवि वैद्य, विकास सुसर, सुरेश डोळे, रंजित खांडेकर, अशोक भावले, सखाराम भोजने, तुकाराम पाटील वायाळ, दीपक महानवर, कैलास रिठे, विष्णू कोरडे, गणेश सातपुते, निर्मळ विजय, साडू बनसोडे, पोपट गवरे, अमृत पारधे, ताराचंद्र पवार, प्रमोद खाडे, दत्ता नवले, भगवान शिंदे, ईश्‍वर शिंदे, नवनाथ सातपुते, बाळकृष्ण शेवते आदी उपस्थित होते. संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 21, 2020

धनगर आरक्षणासाठी मंत्र्यांच्या घरात सोडणार मेंढरे औरंगाबाद : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची अंमलबजाणी करण्यात आलेली नाही. अनेक वर्षांपासून हा प्रश्‍न भिजत ठेवण्यात आलेला आहे. यामुळे धनगर समाजातर्फे आरक्षणासाठी आता आक्रमक भूमिका घेणार आहे. भाजपच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. यावर काही झाले नाही. या सरकारनेही या प्रश्‍नाकडे लक्ष न दिल्यास मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडणार असल्याचा इशारा सोमवारी (ता.२१) यशवंत सेनेतर्फे देण्यात आला आहे. यशवंत सेनेतर्फे आरक्षणासंदर्भात गजानन महाराज मंदिर परिसरात आज बैठक घेण्यात आली. यात आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. यात भाजप सरकारने कोट्यावधी धनगर समाजाचा विश्‍वासघात केला आहे. आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सरकारविरुध्द बोंबाबोंब... केवळ विविध योजनांसाठी भाजपने नुसती परिपत्रके काढली. त्यांची अंमलबाजावणी करण्यात आलेली नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने तात्काळ पूर्ण करावा. समाजाची एसटी प्रवर्गात अमंलबाजावणी करावीत, यासाठी एकदिवसीय विशेष कल्याणकारी योजनासाठी एक हजार कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून द्यावा, असे न केल्यास सर्व मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडण्यात येईल, असेही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर, रवि वैद्य, विकास सुसर, सुरेश डोळे, रंजित खांडेकर, अशोक भावले, सखाराम भोजने, तुकाराम पाटील वायाळ, दीपक महानवर, कैलास रिठे, विष्णू कोरडे, गणेश सातपुते, निर्मळ विजय, साडू बनसोडे, पोपट गवरे, अमृत पारधे, ताराचंद्र पवार, प्रमोद खाडे, दत्ता नवले, भगवान शिंदे, ईश्‍वर शिंदे, नवनाथ सातपुते, बाळकृष्ण शेवते आदी उपस्थित होते. संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kDB13f

No comments:

Post a Comment