दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका आता मिळणार ई-मेलवर पिंपरी - दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाऱ्या उत्तरपत्रिका यंदा ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणे, त्या उपलब्ध करून देण्याचे पर्याय याबाबत राज्यमंडळाकडून चाचपणी करण्यात येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा माहिती अधिकार कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिका मागितल्यास त्या उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. निकाल लागल्यानंतर आठ दिवसांत आवश्‍यक शुल्क भरल्यावर विद्यार्थी उत्तरपत्रिकेसाठी अर्ज करू शकतात. त्यानुसार दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर हजारो विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेण्यासाठी अर्ज करतात. यावर्षी कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर त्यांचे पुनर्मूल्यांकन, छायाप्रतींसाठीचे अर्ज घेणे, छायाप्रती देणे याबाबत प्रश्‍न निर्माण झाले. त्या ई-मेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा पर्याय राज्यमंडळाच्या विचाराधीन आहे. पुण्यातील 'हा' भाग झाला कोरोनामुक्त दरवर्षी छायाप्रती वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाची निकाल लांबतात. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेवर होतो. यंदाची अनिश्‍चित परिस्थिती, लांबलेले शैक्षणिक वर्ष यात पुनर्मूल्यांकनाचा निकाल उशिरा मिळाल्यास विद्यार्थ्यांचे अधिकच नुकसान होणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका स्कॅन करून विद्यार्थ्यांना पाठविण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. त्यासाठीचे अर्जही ऑनलाइन भरण्याचा पर्याय देण्यासाठी मंडळ प्रयत्न करत असल्याची माहिती राज्याचे सचिव अशोक भोसले यांनी दिली, असे पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षा साधना दातीर यांनी सांगितले.  हवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील! खडकवासला गाव 'एवढे' दिवस राहणार बंद त्या म्हणाल्या, ‘‘जुलैमध्ये दोन्ही निकाल लागण्याची शक्‍यता होती. मात्र, लॉकडाउनमुळे उत्तरपत्रिकांचे गठ्‌ठे अडकून पडले. त्यामुळे निकालाबाबत अनिश्‍चितता आहे. तरीही बोर्डाने इ-मेल पत्रिका पाठविण्याची तयारी केली आहे.’’ पुनर्मूल्यांकन आता ऑनलाइन   दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या विषयांचे पुनर्मूल्यांकन करण्यात येत होते. यंदापासून पुनर्मूल्यांकनही ऑनलाइन करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी या परीक्षांना जवळपास २५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात. त्यातील हजारो विद्यार्थी छायाप्रतीसाठी अर्ज करतात. त्यांच्या उत्तरपत्रिका शोधून त्या स्कॅन करण्याचे आव्हान मंडळापुढे आहे.   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 8, 2020

दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका आता मिळणार ई-मेलवर पिंपरी - दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाऱ्या उत्तरपत्रिका यंदा ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणे, त्या उपलब्ध करून देण्याचे पर्याय याबाबत राज्यमंडळाकडून चाचपणी करण्यात येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा माहिती अधिकार कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिका मागितल्यास त्या उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. निकाल लागल्यानंतर आठ दिवसांत आवश्‍यक शुल्क भरल्यावर विद्यार्थी उत्तरपत्रिकेसाठी अर्ज करू शकतात. त्यानुसार दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर हजारो विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेण्यासाठी अर्ज करतात. यावर्षी कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर त्यांचे पुनर्मूल्यांकन, छायाप्रतींसाठीचे अर्ज घेणे, छायाप्रती देणे याबाबत प्रश्‍न निर्माण झाले. त्या ई-मेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा पर्याय राज्यमंडळाच्या विचाराधीन आहे. पुण्यातील 'हा' भाग झाला कोरोनामुक्त दरवर्षी छायाप्रती वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाची निकाल लांबतात. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेवर होतो. यंदाची अनिश्‍चित परिस्थिती, लांबलेले शैक्षणिक वर्ष यात पुनर्मूल्यांकनाचा निकाल उशिरा मिळाल्यास विद्यार्थ्यांचे अधिकच नुकसान होणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका स्कॅन करून विद्यार्थ्यांना पाठविण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. त्यासाठीचे अर्जही ऑनलाइन भरण्याचा पर्याय देण्यासाठी मंडळ प्रयत्न करत असल्याची माहिती राज्याचे सचिव अशोक भोसले यांनी दिली, असे पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षा साधना दातीर यांनी सांगितले.  हवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील! खडकवासला गाव 'एवढे' दिवस राहणार बंद त्या म्हणाल्या, ‘‘जुलैमध्ये दोन्ही निकाल लागण्याची शक्‍यता होती. मात्र, लॉकडाउनमुळे उत्तरपत्रिकांचे गठ्‌ठे अडकून पडले. त्यामुळे निकालाबाबत अनिश्‍चितता आहे. तरीही बोर्डाने इ-मेल पत्रिका पाठविण्याची तयारी केली आहे.’’ पुनर्मूल्यांकन आता ऑनलाइन   दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या विषयांचे पुनर्मूल्यांकन करण्यात येत होते. यंदापासून पुनर्मूल्यांकनही ऑनलाइन करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी या परीक्षांना जवळपास २५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात. त्यातील हजारो विद्यार्थी छायाप्रतीसाठी अर्ज करतात. त्यांच्या उत्तरपत्रिका शोधून त्या स्कॅन करण्याचे आव्हान मंडळापुढे आहे.   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2W2j6JA

No comments:

Post a Comment