Coronavirus : तेल, डाळी, धान्याची वाढीव दराने विक्री; व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा  पुणे - लॉकडाउनचा गैरफायदा उठवत शहरातील अन्नधान्याच्या काही घाऊक व्यापाऱ्यांनी ग्राहकांची लूट करण्यास सुरवात केली आहे. तेल, डाळी, धान्याची वाढीव दराने विक्री सुरू केली. त्याचा फटका रिटेल व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत.  - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यातून जीवनावश्‍यक वस्तू वगळल्या आहेत. असे असताना अनेकांना अन्नधान्य मिळण्यास अडचणी येत आहे. चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे. याचा फटका शहरात किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना देखील बसू लागला आहे. घाऊक बाजारात चढ्या दराने माल मिळत असल्यामुळे आम्हाला देखील जादा दराने वस्तूंची विक्री करावी लागत आहे. त्याचा विनाकारण त्रास आम्हाला सहन करावा लागत असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन करावे, अशी मागणीही रिटेल व्यावसायिक संघटनेने केली आहे. वास्तविक अन्नधान्यांचा पुरवठा आणि दर नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे. तरी देखील चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे.  80 ते 90 रुपये किलो दर असलेली तूरडाळ 130 रुपये दराने, तर तेलाच्या किमती देखील लिटर मागे वीस ते तीस रुपयांनी महाग झाल्या आहेत.  - शशिकला काटे, गुरुवार पेठ  सध्याची परिस्थिती विचारात घेता, व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट होत असेल, तर हे योग्य नाही. त्यांची दखल घेऊन तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात येतील. या मध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  -नवल किशोर राम, जिल्हाधिकारी  -घाऊक व्यापाऱ्यांकडून लॉकडाउनचा गैरफायदा  -किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना बसते झळ  -नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी  -अन्नधान्यांचे दर नियंत्रित करण्यासाठी समिती  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 5, 2020

Coronavirus : तेल, डाळी, धान्याची वाढीव दराने विक्री; व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा  पुणे - लॉकडाउनचा गैरफायदा उठवत शहरातील अन्नधान्याच्या काही घाऊक व्यापाऱ्यांनी ग्राहकांची लूट करण्यास सुरवात केली आहे. तेल, डाळी, धान्याची वाढीव दराने विक्री सुरू केली. त्याचा फटका रिटेल व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत.  - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यातून जीवनावश्‍यक वस्तू वगळल्या आहेत. असे असताना अनेकांना अन्नधान्य मिळण्यास अडचणी येत आहे. चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे. याचा फटका शहरात किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना देखील बसू लागला आहे. घाऊक बाजारात चढ्या दराने माल मिळत असल्यामुळे आम्हाला देखील जादा दराने वस्तूंची विक्री करावी लागत आहे. त्याचा विनाकारण त्रास आम्हाला सहन करावा लागत असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन करावे, अशी मागणीही रिटेल व्यावसायिक संघटनेने केली आहे. वास्तविक अन्नधान्यांचा पुरवठा आणि दर नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे. तरी देखील चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे.  80 ते 90 रुपये किलो दर असलेली तूरडाळ 130 रुपये दराने, तर तेलाच्या किमती देखील लिटर मागे वीस ते तीस रुपयांनी महाग झाल्या आहेत.  - शशिकला काटे, गुरुवार पेठ  सध्याची परिस्थिती विचारात घेता, व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट होत असेल, तर हे योग्य नाही. त्यांची दखल घेऊन तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात येतील. या मध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  -नवल किशोर राम, जिल्हाधिकारी  -घाऊक व्यापाऱ्यांकडून लॉकडाउनचा गैरफायदा  -किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना बसते झळ  -नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी  -अन्नधान्यांचे दर नियंत्रित करण्यासाठी समिती  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39KtERG

No comments:

Post a Comment