उद्योग बंद ठेवण्याबाबत अद्याप निर्णय नाही - सुभाष देसाई पिंपरी - ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर उद्योग बंद ठेवण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘सकाळ’ला सांगितले. उद्योग बंद ठेवल्यास कर्मचाऱ्यांना रोजगार कसा मिळणार, त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दरम्यान, हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमधील सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलेली नाही. येत्या दोन दिवसांत कोरोनाची परिस्थिती काय राहील, याचा आढावा घेऊन सोमवारी (ता. १६) त्यासंदर्भात कंपन्यांकडून निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. सध्या अनेक कर्मचारी कंपन्यांमध्ये जाऊन काम करीत असले, तरी त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कंपन्या काय निर्णय घेतात, याकडे आयटीयन्सचे लक्ष आहे. महापालिकेकडून माहिती नाही. कोरोनाचे तीन रुग्ण शहरात आढळल्यानंतर महापालिकेकडून एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये त्यासंदर्भात कोणती काळजी घ्यायची, याची माहिती देणे अपेक्षित होते.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 14, 2020

उद्योग बंद ठेवण्याबाबत अद्याप निर्णय नाही - सुभाष देसाई पिंपरी - ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर उद्योग बंद ठेवण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘सकाळ’ला सांगितले. उद्योग बंद ठेवल्यास कर्मचाऱ्यांना रोजगार कसा मिळणार, त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दरम्यान, हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमधील सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिलेली नाही. येत्या दोन दिवसांत कोरोनाची परिस्थिती काय राहील, याचा आढावा घेऊन सोमवारी (ता. १६) त्यासंदर्भात कंपन्यांकडून निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. सध्या अनेक कर्मचारी कंपन्यांमध्ये जाऊन काम करीत असले, तरी त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कंपन्या काय निर्णय घेतात, याकडे आयटीयन्सचे लक्ष आहे. महापालिकेकडून माहिती नाही. कोरोनाचे तीन रुग्ण शहरात आढळल्यानंतर महापालिकेकडून एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये त्यासंदर्भात कोणती काळजी घ्यायची, याची माहिती देणे अपेक्षित होते.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TT0afY

No comments:

Post a Comment