शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्‍यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला.  शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये. राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्‍या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. News Item ID:  599-news_story-1573147886 Mobile Device Headline:  शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्‍यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला.  शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये. राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्‍या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. Vertical Image:  English Headline:  sanjay raut talking to bjp politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क government sanjay raut mumbai भारत politics खासदार पत्रकार uddhav thakare मुख्यमंत्री राष्ट्रपती incidents आमदार Search Functional Tags:  Government, Sanjay Raut, Mumbai, भारत, Politics, खासदार, पत्रकार, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, Incidents, आमदार Twitter Publish:  Meta Description:  भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. Send as Notification:  Topic Tags:  संजय राऊत भारतीय जनता पक्ष शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 7, 2019

शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्‍यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला.  शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये. राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्‍या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. News Item ID:  599-news_story-1573147886 Mobile Device Headline:  शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्‍यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला.  शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये. राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्‍या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. Vertical Image:  English Headline:  sanjay raut talking to bjp politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क government sanjay raut mumbai भारत politics खासदार पत्रकार uddhav thakare मुख्यमंत्री राष्ट्रपती incidents आमदार Search Functional Tags:  Government, Sanjay Raut, Mumbai, भारत, Politics, खासदार, पत्रकार, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, Incidents, आमदार Twitter Publish:  Meta Description:  भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. Send as Notification:  Topic Tags:  संजय राऊत भारतीय जनता पक्ष शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2CkuLtf

No comments:

Post a Comment