दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली.  येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताची बाजू मांडली. ‘दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणे चुकीचे आहे. दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावांमधून फाटे काढत काही सदस्य देश दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देतात. अशा देशांविरोधात इतर सर्व देशांनी एकत्रित कारवाई करावी,’ असे रेड्डी या परिषदेतील उद्‌घाटनाच्या सत्रात म्हणाले. या परिषदेला ६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लष्करे तैयबा, जैशे महंमद, हिज्बुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे.  रेड्डी म्हणाले, ‘‘अल कायदा आणि ‘इसिस’ अजून सक्रीय आहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवाद हा विकासासमोरील सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे.’’ News Item ID:  599-news_story-1573146495 Mobile Device Headline:  दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली.  येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताची बाजू मांडली. ‘दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणे चुकीचे आहे. दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावांमधून फाटे काढत काही सदस्य देश दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देतात. अशा देशांविरोधात इतर सर्व देशांनी एकत्रित कारवाई करावी,’ असे रेड्डी या परिषदेतील उद्‌घाटनाच्या सत्रात म्हणाले. या परिषदेला ६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लष्करे तैयबा, जैशे महंमद, हिज्बुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे.  रेड्डी म्हणाले, ‘‘अल कायदा आणि ‘इसिस’ अजून सक्रीय आहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवाद हा विकासासमोरील सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे.’’ Vertical Image:  English Headline:  Break the financial logistics of terrorists India Author Type:  External Author पीटीआय भारत sections गैरव्यवहार दहशतवाद united nations हिज्बुल मुजाहिदीन unions इसिस विकास Search Functional Tags:  भारत, Sections, गैरव्यवहार, दहशतवाद, United Nations, हिज्बुल मुजाहिदीन, Unions, इसिस, विकास Twitter Publish:  Meta Description:  दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 7, 2019

दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली.  येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताची बाजू मांडली. ‘दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणे चुकीचे आहे. दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावांमधून फाटे काढत काही सदस्य देश दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देतात. अशा देशांविरोधात इतर सर्व देशांनी एकत्रित कारवाई करावी,’ असे रेड्डी या परिषदेतील उद्‌घाटनाच्या सत्रात म्हणाले. या परिषदेला ६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लष्करे तैयबा, जैशे महंमद, हिज्बुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे.  रेड्डी म्हणाले, ‘‘अल कायदा आणि ‘इसिस’ अजून सक्रीय आहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवाद हा विकासासमोरील सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे.’’ News Item ID:  599-news_story-1573146495 Mobile Device Headline:  दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली.  येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताची बाजू मांडली. ‘दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणे चुकीचे आहे. दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावांमधून फाटे काढत काही सदस्य देश दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देतात. अशा देशांविरोधात इतर सर्व देशांनी एकत्रित कारवाई करावी,’ असे रेड्डी या परिषदेतील उद्‌घाटनाच्या सत्रात म्हणाले. या परिषदेला ६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लष्करे तैयबा, जैशे महंमद, हिज्बुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे.  रेड्डी म्हणाले, ‘‘अल कायदा आणि ‘इसिस’ अजून सक्रीय आहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवाद हा विकासासमोरील सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे.’’ Vertical Image:  English Headline:  Break the financial logistics of terrorists India Author Type:  External Author पीटीआय भारत sections गैरव्यवहार दहशतवाद united nations हिज्बुल मुजाहिदीन unions इसिस विकास Search Functional Tags:  भारत, Sections, गैरव्यवहार, दहशतवाद, United Nations, हिज्बुल मुजाहिदीन, Unions, इसिस, विकास Twitter Publish:  Meta Description:  दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/34LQAhz

No comments:

Post a Comment