२६/११ चा हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले युद्ध - उज्ज्वल निकम पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या.  निकम म्हणाले, ‘२६/११ हा हल्ला पाकिस्तानकडून झालेला होता. त्याचा कट दुबईमध्ये रचला गेला. पकडले गेल्यानंतर काय बोलायचे, याचे प्रशिक्षणदेखील या दहशतवाद्यांना दिल्याचे कसाबच्या चौकशीत समोर आले. अशा वेळी सरकारी वकिलांनी तर्कशास्त्र व विज्ञानाचा वापर करून कायद्याच्या संरक्षणासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.’ News Item ID:  599-news_story-1568560085 Mobile Device Headline:  २६/११ चा हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले युद्ध - उज्ज्वल निकम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या.  निकम म्हणाले, ‘२६/११ हा हल्ला पाकिस्तानकडून झालेला होता. त्याचा कट दुबईमध्ये रचला गेला. पकडले गेल्यानंतर काय बोलायचे, याचे प्रशिक्षणदेखील या दहशतवाद्यांना दिल्याचे कसाबच्या चौकशीत समोर आले. अशा वेळी सरकारी वकिलांनी तर्कशास्त्र व विज्ञानाचा वापर करून कायद्याच्या संरक्षणासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.’ Vertical Image:  English Headline:  26/11 mumbai terror attack pakistan war ujjwal nikam Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उज्ज्वल निकम पुणे दहशतवाद government वकील भारत Search Functional Tags:  उज्ज्वल निकम, पुणे, दहशतवाद, Government, वकील, भारत Twitter Publish:  Meta Description:  भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 15, 2019

२६/११ चा हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले युद्ध - उज्ज्वल निकम पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या.  निकम म्हणाले, ‘२६/११ हा हल्ला पाकिस्तानकडून झालेला होता. त्याचा कट दुबईमध्ये रचला गेला. पकडले गेल्यानंतर काय बोलायचे, याचे प्रशिक्षणदेखील या दहशतवाद्यांना दिल्याचे कसाबच्या चौकशीत समोर आले. अशा वेळी सरकारी वकिलांनी तर्कशास्त्र व विज्ञानाचा वापर करून कायद्याच्या संरक्षणासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.’ News Item ID:  599-news_story-1568560085 Mobile Device Headline:  २६/११ चा हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले युद्ध - उज्ज्वल निकम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या.  निकम म्हणाले, ‘२६/११ हा हल्ला पाकिस्तानकडून झालेला होता. त्याचा कट दुबईमध्ये रचला गेला. पकडले गेल्यानंतर काय बोलायचे, याचे प्रशिक्षणदेखील या दहशतवाद्यांना दिल्याचे कसाबच्या चौकशीत समोर आले. अशा वेळी सरकारी वकिलांनी तर्कशास्त्र व विज्ञानाचा वापर करून कायद्याच्या संरक्षणासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.’ Vertical Image:  English Headline:  26/11 mumbai terror attack pakistan war ujjwal nikam Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उज्ज्वल निकम पुणे दहशतवाद government वकील भारत Search Functional Tags:  उज्ज्वल निकम, पुणे, दहशतवाद, Government, वकील, भारत Twitter Publish:  Meta Description:  भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2NfTQgj

No comments:

Post a Comment