महाराष्ट्रात "अवयवदान'ला बाळसे  पुणे - अवयवदानाची चळवळ देशात मूळ धरत असली तरी, दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्याच्या सुविधा फक्त महानगरांमध्ये केंद्रित झाल्या आहेत. तमिळनाडूपाठोपाठ अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यात 95 टक्के दक्षिण भारताचा वाटा आहे.  देशात अवयवदानाबाबत वेगाने जनजागृती होत आहे. महाराष्ट्रात पुण्या-मुंबईपुरती अवयवदानाची चळवळ मर्यादित न राहता नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद या शहरांमध्येही तिचा प्रसार झाला. रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्यानंतर (ब्रेन डेड) अवयवदान करण्याबाबत नातेवाईक स्वतःहून रुग्णालयाकडे चौकशी करू लागले आहेत. मात्र, दान केलेले हृदय, फुफ्फुस, यकृत अशा अवयवांच्या प्रत्यारोपणाची सुविधा राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि देशात चेन्नई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, कोलकता, अहमदाबाद या महानगरांपुरती मर्यादित असल्याची खंत तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. संजीव जाधव म्हणाले, ""महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून अवयव दानाबाबत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाची परवानगी घेणाऱ्या रुग्णालयांची संख्याही वाढत आहे; पण प्रत्यारोपण शल्यचिकित्सकांची संख्या देशभरात कमी आहे. एका शल्यचिकित्सकाला दोन ते तीन रुग्णालयांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागते. प्रत्यारोपणाची परवानगी मिळाली असली तरीही, तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या वाढण्याची सध्या गरज आहे.''  चेन्नईतील हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. के. आर. बालकृष्णन म्हणाले, ""सध्या फक्त मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारत अवयव प्रत्यारोपणात आघाडीवर आहेत. सुमारे 95 टक्के अवयवदान आणि प्रत्यारोपण देशाच्या या भागातून होत आहे.'' चेन्नईमध्ये हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. महाराष्ट्रातही गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याची सुरवात झाली आहे. महाराष्ट्राने कमी वेळेत यात मोठी प्रगती केली आहे. या राज्यात अवयवदात्यांचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.  तंत्रज्ञानामुळे "फॉलोअप' वाढला  आधुनिक काळात स्मार्ट फोनमुळे प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाला "फॉलोअप'साठी चेन्नईला यावे लागत नाही. यातून स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्‍टरांशी बोलून, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्षाचे विश्‍लेषण करून पुढील सल्ला देता येतो. त्यामुळे रुग्णाचा "फॉलोअप' वाढला असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले.  News Item ID:  599-news_story-1569260748 Mobile Device Headline:  महाराष्ट्रात "अवयवदान'ला बाळसे  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - अवयवदानाची चळवळ देशात मूळ धरत असली तरी, दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्याच्या सुविधा फक्त महानगरांमध्ये केंद्रित झाल्या आहेत. तमिळनाडूपाठोपाठ अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यात 95 टक्के दक्षिण भारताचा वाटा आहे.  देशात अवयवदानाबाबत वेगाने जनजागृती होत आहे. महाराष्ट्रात पुण्या-मुंबईपुरती अवयवदानाची चळवळ मर्यादित न राहता नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद या शहरांमध्येही तिचा प्रसार झाला. रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्यानंतर (ब्रेन डेड) अवयवदान करण्याबाबत नातेवाईक स्वतःहून रुग्णालयाकडे चौकशी करू लागले आहेत. मात्र, दान केलेले हृदय, फुफ्फुस, यकृत अशा अवयवांच्या प्रत्यारोपणाची सुविधा राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि देशात चेन्नई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, कोलकता, अहमदाबाद या महानगरांपुरती मर्यादित असल्याची खंत तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. संजीव जाधव म्हणाले, ""महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून अवयव दानाबाबत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाची परवानगी घेणाऱ्या रुग्णालयांची संख्याही वाढत आहे; पण प्रत्यारोपण शल्यचिकित्सकांची संख्या देशभरात कमी आहे. एका शल्यचिकित्सकाला दोन ते तीन रुग्णालयांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागते. प्रत्यारोपणाची परवानगी मिळाली असली तरीही, तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या वाढण्याची सध्या गरज आहे.''  चेन्नईतील हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. के. आर. बालकृष्णन म्हणाले, ""सध्या फक्त मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारत अवयव प्रत्यारोपणात आघाडीवर आहेत. सुमारे 95 टक्के अवयवदान आणि प्रत्यारोपण देशाच्या या भागातून होत आहे.'' चेन्नईमध्ये हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. महाराष्ट्रातही गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याची सुरवात झाली आहे. महाराष्ट्राने कमी वेळेत यात मोठी प्रगती केली आहे. या राज्यात अवयवदात्यांचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.  तंत्रज्ञानामुळे "फॉलोअप' वाढला  आधुनिक काळात स्मार्ट फोनमुळे प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाला "फॉलोअप'साठी चेन्नईला यावे लागत नाही. यातून स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्‍टरांशी बोलून, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्षाचे विश्‍लेषण करून पुढील सल्ला देता येतो. त्यामुळे रुग्णाचा "फॉलोअप' वाढला असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले.  Vertical Image:  English Headline:  Maharashtra ranks first in organ transplantation after Tamil Nadu Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र maharashtra पुणे अवयवदान नगर मुंबई mumbai नागपूर nagpur Search Functional Tags:  महाराष्ट्र, Maharashtra, पुणे, अवयवदान, नगर, मुंबई, Mumbai, नागपूर, Nagpur Twitter Publish:  Meta Description:  तमिळनाडूपाठोपाठ अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यात 95 टक्के दक्षिण भारताचा वाटा आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 23, 2019

महाराष्ट्रात "अवयवदान'ला बाळसे  पुणे - अवयवदानाची चळवळ देशात मूळ धरत असली तरी, दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्याच्या सुविधा फक्त महानगरांमध्ये केंद्रित झाल्या आहेत. तमिळनाडूपाठोपाठ अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यात 95 टक्के दक्षिण भारताचा वाटा आहे.  देशात अवयवदानाबाबत वेगाने जनजागृती होत आहे. महाराष्ट्रात पुण्या-मुंबईपुरती अवयवदानाची चळवळ मर्यादित न राहता नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद या शहरांमध्येही तिचा प्रसार झाला. रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्यानंतर (ब्रेन डेड) अवयवदान करण्याबाबत नातेवाईक स्वतःहून रुग्णालयाकडे चौकशी करू लागले आहेत. मात्र, दान केलेले हृदय, फुफ्फुस, यकृत अशा अवयवांच्या प्रत्यारोपणाची सुविधा राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि देशात चेन्नई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, कोलकता, अहमदाबाद या महानगरांपुरती मर्यादित असल्याची खंत तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. संजीव जाधव म्हणाले, ""महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून अवयव दानाबाबत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाची परवानगी घेणाऱ्या रुग्णालयांची संख्याही वाढत आहे; पण प्रत्यारोपण शल्यचिकित्सकांची संख्या देशभरात कमी आहे. एका शल्यचिकित्सकाला दोन ते तीन रुग्णालयांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागते. प्रत्यारोपणाची परवानगी मिळाली असली तरीही, तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या वाढण्याची सध्या गरज आहे.''  चेन्नईतील हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. के. आर. बालकृष्णन म्हणाले, ""सध्या फक्त मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारत अवयव प्रत्यारोपणात आघाडीवर आहेत. सुमारे 95 टक्के अवयवदान आणि प्रत्यारोपण देशाच्या या भागातून होत आहे.'' चेन्नईमध्ये हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. महाराष्ट्रातही गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याची सुरवात झाली आहे. महाराष्ट्राने कमी वेळेत यात मोठी प्रगती केली आहे. या राज्यात अवयवदात्यांचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.  तंत्रज्ञानामुळे "फॉलोअप' वाढला  आधुनिक काळात स्मार्ट फोनमुळे प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाला "फॉलोअप'साठी चेन्नईला यावे लागत नाही. यातून स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्‍टरांशी बोलून, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्षाचे विश्‍लेषण करून पुढील सल्ला देता येतो. त्यामुळे रुग्णाचा "फॉलोअप' वाढला असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले.  News Item ID:  599-news_story-1569260748 Mobile Device Headline:  महाराष्ट्रात "अवयवदान'ला बाळसे  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - अवयवदानाची चळवळ देशात मूळ धरत असली तरी, दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्याच्या सुविधा फक्त महानगरांमध्ये केंद्रित झाल्या आहेत. तमिळनाडूपाठोपाठ अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यात 95 टक्के दक्षिण भारताचा वाटा आहे.  देशात अवयवदानाबाबत वेगाने जनजागृती होत आहे. महाराष्ट्रात पुण्या-मुंबईपुरती अवयवदानाची चळवळ मर्यादित न राहता नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद या शहरांमध्येही तिचा प्रसार झाला. रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्यानंतर (ब्रेन डेड) अवयवदान करण्याबाबत नातेवाईक स्वतःहून रुग्णालयाकडे चौकशी करू लागले आहेत. मात्र, दान केलेले हृदय, फुफ्फुस, यकृत अशा अवयवांच्या प्रत्यारोपणाची सुविधा राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि देशात चेन्नई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, कोलकता, अहमदाबाद या महानगरांपुरती मर्यादित असल्याची खंत तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. संजीव जाधव म्हणाले, ""महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून अवयव दानाबाबत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाची परवानगी घेणाऱ्या रुग्णालयांची संख्याही वाढत आहे; पण प्रत्यारोपण शल्यचिकित्सकांची संख्या देशभरात कमी आहे. एका शल्यचिकित्सकाला दोन ते तीन रुग्णालयांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागते. प्रत्यारोपणाची परवानगी मिळाली असली तरीही, तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या वाढण्याची सध्या गरज आहे.''  चेन्नईतील हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. के. आर. बालकृष्णन म्हणाले, ""सध्या फक्त मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारत अवयव प्रत्यारोपणात आघाडीवर आहेत. सुमारे 95 टक्के अवयवदान आणि प्रत्यारोपण देशाच्या या भागातून होत आहे.'' चेन्नईमध्ये हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. महाराष्ट्रातही गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याची सुरवात झाली आहे. महाराष्ट्राने कमी वेळेत यात मोठी प्रगती केली आहे. या राज्यात अवयवदात्यांचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.  तंत्रज्ञानामुळे "फॉलोअप' वाढला  आधुनिक काळात स्मार्ट फोनमुळे प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाला "फॉलोअप'साठी चेन्नईला यावे लागत नाही. यातून स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्‍टरांशी बोलून, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्षाचे विश्‍लेषण करून पुढील सल्ला देता येतो. त्यामुळे रुग्णाचा "फॉलोअप' वाढला असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले.  Vertical Image:  English Headline:  Maharashtra ranks first in organ transplantation after Tamil Nadu Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र maharashtra पुणे अवयवदान नगर मुंबई mumbai नागपूर nagpur Search Functional Tags:  महाराष्ट्र, Maharashtra, पुणे, अवयवदान, नगर, मुंबई, Mumbai, नागपूर, Nagpur Twitter Publish:  Meta Description:  तमिळनाडूपाठोपाठ अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यात 95 टक्के दक्षिण भारताचा वाटा आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2lcc1XF

No comments:

Post a Comment