Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 29, 2020

लग्नातील हौस होतेय पूर्ण; आवडत्या ठिकाणी छायाचित्रण

पुणे - ‘कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शूटिंगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यामुळे आपण प्री-वेडिंग फोटोशूट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही.’ असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रुती आणि अक्षय यांचे पुढील आठवड्यात लग्न आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला. मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून त्यांनी प्री-वेडिंग ते रिसेप्शनपर्यंतचे फोटोशूट कसे असेल या सर्व गोष्टी ठरविल्या होत्या. मात्र कोरोनाने त्या सर्वांवर पाणी फिरवले. त्यामुळे किमान लग्नापूर्वीचे फोटोशूट करण्याचा त्यांचा अट्टहास पूर्ण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्याबाबतची शासकीय नियमावली यामुळे एकाच दिवसांत मोजक्‍या माणसांत अनेकांची लग्न उरकली. त्यामुळे त्या जोडप्यांना फोटो सेशनची हौस काय भागवता आली नाही. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काहीसा सुधार झाल्याने व प्रशासकीय परवानगीचा अडथळा नसल्याने आवडत्या ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूटही पुन्हा सुरू झाले आहे. 

चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना

फोटोग्राफर रिहान तंबोली म्हणाले, ‘‘कोरोनामुळे यंदा लग्नाच्या फोटोशूटच्या ऑर्डरच आल्या नाहीत. सध्या लग्नांचे प्रमाण वाढत आहेत. परंतु, संख्येवर निर्बंध असल्यामुळे फोटो शूटचे बजेटही कमी केले आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, लग्न आणि रिसेप्शन असे पूर्ण पॅकेज पूर्वी ठरविले जात होते. आता एकाच दिवशी सर्व कार्यक्रम होत असल्याने बजेट आणि ऑर्डर कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा प्री-वेडिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटोग्राफी करणाऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी आशा आहे. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

लग्नात लोकांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी सर्व विधी केले जात आहेत. फोटोंची संख्या कायम आहे. सध्या आमचे उत्पन्न ६० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. आता काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. गरजेच्या फोटो व्यतिरिक्त प्री-वेडिंग फोटोशूटदेखील केले जात आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. 
- महेश तावरे, फोटोग्राफर 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लग्नातील हौस होतेय पूर्ण; आवडत्या ठिकाणी छायाचित्रण पुणे - ‘कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शूटिंगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यामुळे आपण प्री-वेडिंग फोटोशूट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही.’ असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा श्रुती आणि अक्षय यांचे पुढील आठवड्यात लग्न आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला. मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून त्यांनी प्री-वेडिंग ते रिसेप्शनपर्यंतचे फोटोशूट कसे असेल या सर्व गोष्टी ठरविल्या होत्या. मात्र कोरोनाने त्या सर्वांवर पाणी फिरवले. त्यामुळे किमान लग्नापूर्वीचे फोटोशूट करण्याचा त्यांचा अट्टहास पूर्ण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्याबाबतची शासकीय नियमावली यामुळे एकाच दिवसांत मोजक्‍या माणसांत अनेकांची लग्न उरकली. त्यामुळे त्या जोडप्यांना फोटो सेशनची हौस काय भागवता आली नाही. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काहीसा सुधार झाल्याने व प्रशासकीय परवानगीचा अडथळा नसल्याने आवडत्या ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूटही पुन्हा सुरू झाले आहे.  चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना फोटोग्राफर रिहान तंबोली म्हणाले, ‘‘कोरोनामुळे यंदा लग्नाच्या फोटोशूटच्या ऑर्डरच आल्या नाहीत. सध्या लग्नांचे प्रमाण वाढत आहेत. परंतु, संख्येवर निर्बंध असल्यामुळे फोटो शूटचे बजेटही कमी केले आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, लग्न आणि रिसेप्शन असे पूर्ण पॅकेज पूर्वी ठरविले जात होते. आता एकाच दिवशी सर्व कार्यक्रम होत असल्याने बजेट आणि ऑर्डर कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा प्री-वेडिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटोग्राफी करणाऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी आशा आहे.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  लग्नात लोकांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी सर्व विधी केले जात आहेत. फोटोंची संख्या कायम आहे. सध्या आमचे उत्पन्न ६० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. आता काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. गरजेच्या फोटो व्यतिरिक्त प्री-वेडिंग फोटोशूटदेखील केले जात आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे.  - महेश तावरे, फोटोग्राफर  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lg6WXj
Read More
आमुचे प्रवासपुराण

‘मागची बस रिकामीच आहे. त्यात या,’ असे सांगून चार कंडक्‍टरने आमचा पोपट केला. मात्र, कोणतीच बस रिकामी येत नव्हती. आता पुढच्या बसवेळी कंडक्‍टरवर अजिबात विश्‍वास ठेवायचा नाही, असा निर्धार आम्ही केला आणि ‘मागची बस रिकामीच आहे..’ असे म्हणणाऱ्या पाचव्या कंडक्‍टरला ‘अहो, ही बसपण रिकामीच आहे की’ असे म्हणत आम्ही आतमध्ये शिरलो. ‘मागची बस रिकामी आहे’, हे कंडक्‍टरला कसे कळत असेल, हे कोडे आम्हाला अजून सुटले नाही. ‘सुटे पैसे आणि मास्क असेल तरच बसमध्ये या,’ हातातील चिमटा वाजवत कंडक्‍टरने घोषणा केली. प्रत्येक थांब्यावर कंडक्‍टरचा ‘मागच्या बसने या’ चा आग्रह चालूच होता. बसमध्ये ‘सुटे पैसे’ आणि ‘मास्कची’ उद्‌घोषणा होत होती. बसमध्ये नुकत्याच चढलेल्या दोघांनी मास्क घातला नसल्याचे पाहून ते चांगलेच खवळले. ‘‘मास्क घातला नाही, खाली उतरा,’’असे त्यांनी म्हटले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर त्या दोघांनी गयावया केली. त्यावर कंडक्‍टरने पिशवीतील दोन मास्क काढून त्यांच्या हातात दिले. ‘प्रत्येकी पन्नास रुपये.’ त्या दोघांचाही नाइलाज झाला. त्यांनी पैसे देऊन, मास्क घेतले. पुढच्या दहा मिनिटांत अशाप्रकारे पंधरा मास्कची विक्री झाली होती. ‘हे बेकायदेशीर आहे. अडवणूक आहे’ असे आम्ही पुटपुटलो. ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,’ असे आम्ही ठरवले. ‘प्रवाशांकडे मास्क नसेल तर आम्हाला दंड भरावा लागतो,’ आमच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून कंडक्‍टरने खुलासा केला.   

मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

तेवढ्यात एक तरुण मुलगा महिलांसाठीच्या राखीव जागेवर बसला असल्याचे त्यांना दिसले व एक मुलगी ‘त्याला तेथून ऊठ’ असे सांगूनही तो जुमानत नव्हता. ‘ओ हिरो, त्या मुलीला बसू दे तिथे,’ कंडक्‍टरने आवाज टाकला. ‘जमणार नाही. मी फेसबुकवर माधुरी या मुलीच्याच नावाने अकाउंट चालवतो. त्यामुळं मला येथे बसण्याचा अधिकार आहे,’ असा खुलासा त्याने केला. 
‘फेसबुकवर लोकांना नादी लाव. येथे माझ्या नादाला लागू नकोस. नाहीतर तुझा चांगला नाद पुरवीन,’ असा दम दिल्यावर तो मुलगा मुकाट्याने तेथून उठला.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी 

पुढे स्वारगेटवरील गर्दीत तीन महिला बसमध्ये आल्या पण एकीकडेही मास्क नव्हता. ‘मास्क असेल तरच या, नाहीतर उतरा,’ असे कंडक्‍टरने म्हटल्यावर त्या विनवणी करू लागल्या. मग कंडक्‍टरने तीन मास्क त्यांना विकत दिले. त्यानंतर त्या तिघीही शनिपाराच्या थांब्यावर उतरल्या. 

अप्पा बळवंत चौकातील थांब्यावर उतरण्यासाठी आम्ही पुढे आलो. मात्र, पाकीट मारल्याचे आमच्या लक्षात आले. चार हजार रुपये व दोन एटीएम कार्ड त्यात होती. मी कंडक्‍टरला तसे सांगितल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन केला. ‘पाच मिनिटांपूर्वी तीन महिला शनिपारला उतरल्या असून, त्यांनी एकसारखे निळ्या रंगाचे मास्क घातले आहेत. त्या पाकिटमार असाव्यात. त्यांना पकडा, असे सांगितले व माझ्याकडे वळून म्हणाले, ‘तुम्ही ताबडतोब शनिपारच्या थांब्यावर जा. आम्ही पाचच मिनिटांतच तिथे पोचलो. त्या वेळी दोन पोलिसांनी तिघींना अडवले होते व माझे पाकीटही हस्तगत केले होते. हे दृश्‍य पाहून बसमध्ये मास्कविक्री करणाऱ्या कंडक्‍टरविषयी आमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. आता आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात ‘कंडक्‍टरची समयसूचकता’ यावर पत्र लिहण्याचे ठरवले आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आमुचे प्रवासपुराण ‘मागची बस रिकामीच आहे. त्यात या,’ असे सांगून चार कंडक्‍टरने आमचा पोपट केला. मात्र, कोणतीच बस रिकामी येत नव्हती. आता पुढच्या बसवेळी कंडक्‍टरवर अजिबात विश्‍वास ठेवायचा नाही, असा निर्धार आम्ही केला आणि ‘मागची बस रिकामीच आहे..’ असे म्हणणाऱ्या पाचव्या कंडक्‍टरला ‘अहो, ही बसपण रिकामीच आहे की’ असे म्हणत आम्ही आतमध्ये शिरलो. ‘मागची बस रिकामी आहे’, हे कंडक्‍टरला कसे कळत असेल, हे कोडे आम्हाला अजून सुटले नाही. ‘सुटे पैसे आणि मास्क असेल तरच बसमध्ये या,’ हातातील चिमटा वाजवत कंडक्‍टरने घोषणा केली. प्रत्येक थांब्यावर कंडक्‍टरचा ‘मागच्या बसने या’ चा आग्रह चालूच होता. बसमध्ये ‘सुटे पैसे’ आणि ‘मास्कची’ उद्‌घोषणा होत होती. बसमध्ये नुकत्याच चढलेल्या दोघांनी मास्क घातला नसल्याचे पाहून ते चांगलेच खवळले. ‘‘मास्क घातला नाही, खाली उतरा,’’असे त्यांनी म्हटले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्यावर त्या दोघांनी गयावया केली. त्यावर कंडक्‍टरने पिशवीतील दोन मास्क काढून त्यांच्या हातात दिले. ‘प्रत्येकी पन्नास रुपये.’ त्या दोघांचाही नाइलाज झाला. त्यांनी पैसे देऊन, मास्क घेतले. पुढच्या दहा मिनिटांत अशाप्रकारे पंधरा मास्कची विक्री झाली होती. ‘हे बेकायदेशीर आहे. अडवणूक आहे’ असे आम्ही पुटपुटलो. ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,’ असे आम्ही ठरवले. ‘प्रवाशांकडे मास्क नसेल तर आम्हाला दंड भरावा लागतो,’ आमच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून कंडक्‍टरने खुलासा केला.    मुलाकडून बेदम झालेल्या मारहाणीत वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू तेवढ्यात एक तरुण मुलगा महिलांसाठीच्या राखीव जागेवर बसला असल्याचे त्यांना दिसले व एक मुलगी ‘त्याला तेथून ऊठ’ असे सांगूनही तो जुमानत नव्हता. ‘ओ हिरो, त्या मुलीला बसू दे तिथे,’ कंडक्‍टरने आवाज टाकला. ‘जमणार नाही. मी फेसबुकवर माधुरी या मुलीच्याच नावाने अकाउंट चालवतो. त्यामुळं मला येथे बसण्याचा अधिकार आहे,’ असा खुलासा त्याने केला.  ‘फेसबुकवर लोकांना नादी लाव. येथे माझ्या नादाला लागू नकोस. नाहीतर तुझा चांगला नाद पुरवीन,’ असा दम दिल्यावर तो मुलगा मुकाट्याने तेथून उठला. आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी  पुढे स्वारगेटवरील गर्दीत तीन महिला बसमध्ये आल्या पण एकीकडेही मास्क नव्हता. ‘मास्क असेल तरच या, नाहीतर उतरा,’ असे कंडक्‍टरने म्हटल्यावर त्या विनवणी करू लागल्या. मग कंडक्‍टरने तीन मास्क त्यांना विकत दिले. त्यानंतर त्या तिघीही शनिपाराच्या थांब्यावर उतरल्या.  अप्पा बळवंत चौकातील थांब्यावर उतरण्यासाठी आम्ही पुढे आलो. मात्र, पाकीट मारल्याचे आमच्या लक्षात आले. चार हजार रुपये व दोन एटीएम कार्ड त्यात होती. मी कंडक्‍टरला तसे सांगितल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन केला. ‘पाच मिनिटांपूर्वी तीन महिला शनिपारला उतरल्या असून, त्यांनी एकसारखे निळ्या रंगाचे मास्क घातले आहेत. त्या पाकिटमार असाव्यात. त्यांना पकडा, असे सांगितले व माझ्याकडे वळून म्हणाले, ‘तुम्ही ताबडतोब शनिपारच्या थांब्यावर जा. आम्ही पाचच मिनिटांतच तिथे पोचलो. त्या वेळी दोन पोलिसांनी तिघींना अडवले होते व माझे पाकीटही हस्तगत केले होते. हे दृश्‍य पाहून बसमध्ये मास्कविक्री करणाऱ्या कंडक्‍टरविषयी आमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. आता आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात ‘कंडक्‍टरची समयसूचकता’ यावर पत्र लिहण्याचे ठरवले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Jkhxnh
Read More
गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल

मार्केट यार्ड - गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल झाली आहेत. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक भाव मिळत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारात सध्या बारामती तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून आवक होत आहे. येत्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून आवक सुरू होणार आहे. घाऊक बाजारात जम्बो (काळा रंग) द्राक्षास दहा किलोस १३०० ते १६०० रुपये, तर सोनाका (हिरवा रंग) द्राक्षास चार किलोस ३५० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तसेच या वर्षी वातावरण चांगले राहावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

वास्तविक फेब्रुवारी ते मे असा द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. त्यानुसार येथील बाजारात द्राक्षे दाखल होत आहेत. लांबलेल्या पावसाचा काहीसा फटका पिकाला बसला आहे. सध्या फळाला आंबट-गोड चव आहे. येत्या काही दिवसात आवक वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षीही याच वेळी हंगामपूर्व द्राक्षाची आवक सुरू झाली होती. मागील दोन वर्षात हवामान बिडाघाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

सध्या बाजारात दाखल होणाऱ्या द्राक्षांना पुणे शहर परिसरासह पिंपरी चिंचवड येथून मागणी आहे. विशेषत: महाबळेश्‍वर, वाई, लोणावळा आणि कोकणातील पर्यटन भागातून द्राक्षांना जास्त मागणी आहे. परराज्यांत गोवा, गुजरात आणि कोलकता येथे मालाची निर्यात होत आहे.
- अरविंद मोरे, द्राक्षाचे व्यापारी, मार्केट यार्ड

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल मार्केट यार्ड - गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल झाली आहेत. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक भाव मिळत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजारात सध्या बारामती तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून आवक होत आहे. येत्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून आवक सुरू होणार आहे. घाऊक बाजारात जम्बो (काळा रंग) द्राक्षास दहा किलोस १३०० ते १६०० रुपये, तर सोनाका (हिरवा रंग) द्राक्षास चार किलोस ३५० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तसेच या वर्षी वातावरण चांगले राहावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  वास्तविक फेब्रुवारी ते मे असा द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. त्यानुसार येथील बाजारात द्राक्षे दाखल होत आहेत. लांबलेल्या पावसाचा काहीसा फटका पिकाला बसला आहे. सध्या फळाला आंबट-गोड चव आहे. येत्या काही दिवसात आवक वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षीही याच वेळी हंगामपूर्व द्राक्षाची आवक सुरू झाली होती. मागील दोन वर्षात हवामान बिडाघाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील सध्या बाजारात दाखल होणाऱ्या द्राक्षांना पुणे शहर परिसरासह पिंपरी चिंचवड येथून मागणी आहे. विशेषत: महाबळेश्‍वर, वाई, लोणावळा आणि कोकणातील पर्यटन भागातून द्राक्षांना जास्त मागणी आहे. परराज्यांत गोवा, गुजरात आणि कोलकता येथे मालाची निर्यात होत आहे. - अरविंद मोरे, द्राक्षाचे व्यापारी, मार्केट यार्ड Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3liegSw
Read More

Saturday, November 28, 2020

राज्यातील साखर कामगारांचा सोमवारपासून बेमुदत संप

पुणे : राज्यातील साखर उद्योग आणि या व्यवसायाच्या जोडधंद्याशी संबंधित सर्व कामगारांचे वेतन आणि सेवाशर्ती निश्‍चित करण्यासाठी त्वरित त्रिपक्षीय समिती स्थापन करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह विविध सात मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार येत्या सोमवारपासून (ता.30) बेमुदत संपावर जात आहेत.

- Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कामगार महासंघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला असल्याचे तात्यासाहेब काळे यांनी सांगितले. साखर कामगारांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी शंकरराव भोसले, अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज ननावरे आदी उपस्थित होते.

- Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

अन्य मागण्यांमध्ये साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक आणि तात्पुरती कामे करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांप्रमाणे वेतन देण्यात यावे, भाडेतत्वांवर, भागीदारीने आणि विक्री केलेल्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांना कराराप्रमाणे वेतन द्यावे, त्यांच्या वेतनाची थकबाकी द्यावी, स्थानिक संघटनांच्या सहमतीने करार करण्यात यावा, साखर आयुक्तांनी एकतर्फी जाहीर केलेला स्टाफिंग पॅटर्न (आकृतिबंध) संघटनांना मान्य नाही. त्यामुळे हा आकृतिबंध संघटनांच्या मागणीनुसार बदलण्यात यावा, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत आणि केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, आदींचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील साखर कामगारांचा सोमवारपासून बेमुदत संप पुणे : राज्यातील साखर उद्योग आणि या व्यवसायाच्या जोडधंद्याशी संबंधित सर्व कामगारांचे वेतन आणि सेवाशर्ती निश्‍चित करण्यासाठी त्वरित त्रिपक्षीय समिती स्थापन करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह विविध सात मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार येत्या सोमवारपासून (ता.30) बेमुदत संपावर जात आहेत. - Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​ महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कामगार महासंघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला असल्याचे तात्यासाहेब काळे यांनी सांगितले. साखर कामगारांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी शंकरराव भोसले, अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज ननावरे आदी उपस्थित होते. - Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​ अन्य मागण्यांमध्ये साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक आणि तात्पुरती कामे करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांप्रमाणे वेतन देण्यात यावे, भाडेतत्वांवर, भागीदारीने आणि विक्री केलेल्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांना कराराप्रमाणे वेतन द्यावे, त्यांच्या वेतनाची थकबाकी द्यावी, स्थानिक संघटनांच्या सहमतीने करार करण्यात यावा, साखर आयुक्तांनी एकतर्फी जाहीर केलेला स्टाफिंग पॅटर्न (आकृतिबंध) संघटनांना मान्य नाही. त्यामुळे हा आकृतिबंध संघटनांच्या मागणीनुसार बदलण्यात यावा, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत आणि केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, आदींचा समावेश आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39nO5r3
Read More
विघटनशील प्लॅस्टिकच्या निर्मितीला दोन पेटंट; वाळूजच्या 'स्पेशालिटी पॉलिफिल्मस्'चे संशोधन

औरंगाबाद : अतिशय धोकादायक प्रकारच्या पीव्हीसी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आरोग्यावर विपरित परिणाम न करणाऱ्या विशेष पॉलिइथिलीन फिल्म्सच्या निर्मितीसाठी वाळूजमधील स्पेशालिटी पॉलिफिल्मस्ला दोन भारतीय पेटंट मिळाले आहेत. पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म आणि पॉलिइथिलीन बेस फूड सर्व्हिस, केटरिंग फिल्म अशा या दोन उत्पादनांना पेटंट मिळाली आहेत. या उत्पादनांसाठीचे संशोधन या उद्योगात दीर्घकाळपासून सुरू होते.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू देशपांडे यांनी सांगितले, की स्पेशालिटी पॉलिफिल्मस सुमारे ३० वर्षांपासून पॉलिफिल्मच्या क्षेत्रात कार्यरत आहे. स्थानिक बाजारपेठेसह युरोप आणि अमेरिकेतही त्यांचा विस्तार झाला आहे. जगभरात सुरू असलेल्या अविघटनकारी प्लॅस्टिकपासून दूर जाण्याच्या चळवळीत त्यांनी आरोग्याला हानीकारक नसलेल्या पॉलिइथिलीन फिल्मच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले होते. १०० टक्के विघटनक्षम आणि आरोग्याला अपायकारक नसलेली ही फिल्म विकसित करण्यात ‘स्पेशालिटी’ला यश आले.  

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्पेशालिटीच्या या उत्पादनांना जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झालेल्या आयएफएफए २०१९ आणि नेदरलँडमधील ॲमस्टरडॅम येथे झालेल्या पीएलएमए २०१९ या दोन्ही प्रदर्शनांत अभिनव उत्पादने या श्रेणीत गौरवण्यात आले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस’ पॉलिइथिलीनवर आधारित उत्पादने जगभरातील अमेरिका, ब्रिटन, युरोपातील अनेक देश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह २५ हून अधिक देशांत ५० पेक्षा जास्त ग्राहकांना पुरविते. त्यांचे वार्षिक उत्पादन सुमारे १० हजार मेट्रिक टन एवढे असून जागतिक गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा आणि बीआरसी -आयओपी आणि एसए ८००० मानांकन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. या पेटंट प्रकल्पात ‘जीएनपी लीगल कन्सल्टिंग’च्या प्रियांका अरोरा - मेहता यांनी ‘पेटंट अटर्नी’ म्हणून सहकार्य केले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस्’विषयी www.specialty-films.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संशोधनाची उपयुक्तता 
‘फूड ग्रेड पॉलिमर’ आणि विशेष प्रकारच्या प्रक्रिया यांच्या संयुक्त मिलाफातून या कंपनीने ही नवी उत्पादने संशोधित केली आहेत. या नव्या दोन्ही फिल्मना या बाजारपेठेत असलेल्या पीव्हीसी फिल्मप्रमाणे कसलाही दुर्गंध किंवा कसलीही वाईट चव नाही. त्यामुळे मांस तसेच ताजी भाजी व फळेउत्पादने दुर्गंधीशिवाय दीर्घकाळ टिकविण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशांतील बाजारपेठेत ‘पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म’ हे उत्पादन प्रभावी ठरणार आहे. अत्यंत पारदर्शकता, उणे ३० अंशांपर्यंत गोठवल्यानंतरही कायम राहणारी अखंडता, मायक्रोवेव्हमधील उच्च तापमानातही वापरण्यास योग्य अशी ही फिल्म सर्व प्रकारच्या भाजी व फळे तसेच मांसाच्या साठवणुकीस योग्य आहे. शिवाय हे उत्पादन हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग या तीनही व्यवसायांत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्‍वास श्री. देशपांडे यांनी व्यक्त केला. 

(Edit-Pratap Awachar)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विघटनशील प्लॅस्टिकच्या निर्मितीला दोन पेटंट; वाळूजच्या 'स्पेशालिटी पॉलिफिल्मस्'चे संशोधन औरंगाबाद : अतिशय धोकादायक प्रकारच्या पीव्हीसी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आरोग्यावर विपरित परिणाम न करणाऱ्या विशेष पॉलिइथिलीन फिल्म्सच्या निर्मितीसाठी वाळूजमधील स्पेशालिटी पॉलिफिल्मस्ला दोन भारतीय पेटंट मिळाले आहेत. पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म आणि पॉलिइथिलीन बेस फूड सर्व्हिस, केटरिंग फिल्म अशा या दोन उत्पादनांना पेटंट मिळाली आहेत. या उत्पादनांसाठीचे संशोधन या उद्योगात दीर्घकाळपासून सुरू होते.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू देशपांडे यांनी सांगितले, की स्पेशालिटी पॉलिफिल्मस सुमारे ३० वर्षांपासून पॉलिफिल्मच्या क्षेत्रात कार्यरत आहे. स्थानिक बाजारपेठेसह युरोप आणि अमेरिकेतही त्यांचा विस्तार झाला आहे. जगभरात सुरू असलेल्या अविघटनकारी प्लॅस्टिकपासून दूर जाण्याच्या चळवळीत त्यांनी आरोग्याला हानीकारक नसलेल्या पॉलिइथिलीन फिल्मच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले होते. १०० टक्के विघटनक्षम आणि आरोग्याला अपायकारक नसलेली ही फिल्म विकसित करण्यात ‘स्पेशालिटी’ला यश आले.   औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्पेशालिटीच्या या उत्पादनांना जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झालेल्या आयएफएफए २०१९ आणि नेदरलँडमधील ॲमस्टरडॅम येथे झालेल्या पीएलएमए २०१९ या दोन्ही प्रदर्शनांत अभिनव उत्पादने या श्रेणीत गौरवण्यात आले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस’ पॉलिइथिलीनवर आधारित उत्पादने जगभरातील अमेरिका, ब्रिटन, युरोपातील अनेक देश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह २५ हून अधिक देशांत ५० पेक्षा जास्त ग्राहकांना पुरविते. त्यांचे वार्षिक उत्पादन सुमारे १० हजार मेट्रिक टन एवढे असून जागतिक गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा आणि बीआरसी -आयओपी आणि एसए ८००० मानांकन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. या पेटंट प्रकल्पात ‘जीएनपी लीगल कन्सल्टिंग’च्या प्रियांका अरोरा - मेहता यांनी ‘पेटंट अटर्नी’ म्हणून सहकार्य केले. ‘स्पेशालिटी पॉलिफिल्मस्’विषयी www.specialty-films.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. संशोधनाची उपयुक्तता  ‘फूड ग्रेड पॉलिमर’ आणि विशेष प्रकारच्या प्रक्रिया यांच्या संयुक्त मिलाफातून या कंपनीने ही नवी उत्पादने संशोधित केली आहेत. या नव्या दोन्ही फिल्मना या बाजारपेठेत असलेल्या पीव्हीसी फिल्मप्रमाणे कसलाही दुर्गंध किंवा कसलीही वाईट चव नाही. त्यामुळे मांस तसेच ताजी भाजी व फळेउत्पादने दुर्गंधीशिवाय दीर्घकाळ टिकविण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशांतील बाजारपेठेत ‘पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म’ हे उत्पादन प्रभावी ठरणार आहे. अत्यंत पारदर्शकता, उणे ३० अंशांपर्यंत गोठवल्यानंतरही कायम राहणारी अखंडता, मायक्रोवेव्हमधील उच्च तापमानातही वापरण्यास योग्य अशी ही फिल्म सर्व प्रकारच्या भाजी व फळे तसेच मांसाच्या साठवणुकीस योग्य आहे. शिवाय हे उत्पादन हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग या तीनही व्यवसायांत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्‍वास श्री. देशपांडे यांनी व्यक्त केला.  (Edit-Pratap Awachar) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HR1JYy
Read More
SBI Recruitment 2020: प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती

SBI PO Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी आणली आहे. एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती काढली आहे. 

यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रिक्त पदांचे तपशील, अधिसूचना आणि ऑनलाईन अर्जाबाबतची माहिती पुढे दिली आहे.

- SSB Recruitment 2020: सशस्त्र सीमा बलमध्ये १५२२ जागांची 'मेगा भरती'!​

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ)
पदांची संख्या : 2000
वेतन : दरमहा 23,700 ते 42,020

आवश्यक पात्रता : 
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय किमान 21 आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. राखीव वर्गांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे.

महत्त्वाच्या तारखा : 
ऑनलाईन अर्ज सुरू : 14 नोव्हेंबर 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 डिसेंबर 2020
प्राथमिक परीक्षेची तारीख : 31 डिसेंबर 2020, 02, 04 आणि 05 जानेवारी 2021
मुख्य परीक्षेची तारीख : 29 जानेवारी 2021
मुलाखत : फेब्रुवारी किंवा मार्च 2021

- Success Story: 'मुस्लिमांसाठी ही आहे रोल मॉडेल'; मुख्यमंत्री योगींनीही केलं कौतुक!​

अर्ज फी : 
एसबीआय पीओसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

महत्त्वाच्या लिंक्स :
SBI PO अधिसूचना 2020 साठी येथे क्लिक करा.
SBI PO अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

- एज्युकेशन जॉब्स संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

SBI Recruitment 2020: प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती SBI PO Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी आणली आहे. एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती काढली आहे.  यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रिक्त पदांचे तपशील, अधिसूचना आणि ऑनलाईन अर्जाबाबतची माहिती पुढे दिली आहे. - SSB Recruitment 2020: सशस्त्र सीमा बलमध्ये १५२२ जागांची 'मेगा भरती'!​ पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदांची संख्या : 2000 वेतन : दरमहा 23,700 ते 42,020 आवश्यक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय किमान 21 आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. राखीव वर्गांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. महत्त्वाच्या तारखा :  ऑनलाईन अर्ज सुरू : 14 नोव्हेंबर 2020 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 डिसेंबर 2020 प्राथमिक परीक्षेची तारीख : 31 डिसेंबर 2020, 02, 04 आणि 05 जानेवारी 2021 मुख्य परीक्षेची तारीख : 29 जानेवारी 2021 मुलाखत : फेब्रुवारी किंवा मार्च 2021 - Success Story: 'मुस्लिमांसाठी ही आहे रोल मॉडेल'; मुख्यमंत्री योगींनीही केलं कौतुक!​ अर्ज फी :  एसबीआय पीओसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. महत्त्वाच्या लिंक्स : SBI PO अधिसूचना 2020 साठी येथे क्लिक करा. SBI PO अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. - एज्युकेशन जॉब्स संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36hrbzJ
Read More
कोरोनासाठी 'ड्राय आरटीपीसीआर' चाचणी! कमी वेळेत अचूक निदान होणार

मुंबई : कोरोना चाचणी अधिक जलद आणि अचूक होण्यासाठी आता ड्राय आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने  (आयसीएमआर) कडून मान्यता मिळाली आहे. या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटात अचूक निदान होणार आहे.

हेही वाचा - BMCचे वराती मागून घोडे! "अग्निशमन'च्या उपकेंद्रानंतर निवासस्थान व कार्यालयाची दुरुस्ती

कोरोना निदान करण्यासाठी सध्या ऍंटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. एँटीजेन चाचणी ही झटपट होत असली तसेच कमी खर्चीक असली तरी तिचे निदान विश्वसनीय नाही. तर आरटी - पीसीआर चाचणी वर सध्या सर्वाधिक भर देण्यात येत असला तरी या चाचणीचे अचूक निदान 75 टक्क्यांच्या वर नाही. शिवाय या चाचणीचे निकाल येण्यास वेळ ही लागतो.
देशातील दिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्या अधिक गतीने तसेच अचूक निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आयसीएमआर ने आता ड्राय आरटी-पीसीआर चाचणी ला परवानगी दिली आहे. ही चाचणी इतर चाचण्यांच्या तुलनेत जलद आणि विश्वसनीय आहे. शिवाय ही चाचणी कमी खर्चिक असून या चाचणीच्या माध्यमातून कोरोनाचे केवळ 30 मिनिटात झटपट निदान करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चाचणी चे निदान 99 टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

हेही वाचा - 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल; थांब्यांमध्येही फेरबदल होणार

सीएसआयआर-सीसीएमबी हैदराबादने आरटीपीसीआर आधारित एसएआरएस-सीओव्ही -2 शोधण्यासाठी आरएनए एक्सट्रक्शन फ्री ड्राई स्वाब पद्धत विकसित केली आहे. व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीटीएम) आणि आरएनए माहितीचा वापर करून मानक पीसीआर चाचणीच्या तुलनेत या पद्धतीमुळे वेळ कमी होईल आणि खर्च कमी होईल. या पद्धतीमध्ये संशयित सार्स-सीओव्ही -2 रूग्णांकडून व्हीटीएम कमी ड्राय तोंजातून किंवा नाकातून स्वॅब घेतला जातो . त्या नंतर लॅबमध्ये ट्रॅस-ईडीटीए - प्रोटीनेस के बफर जोडला जातो आणि नमुने खोलीच्या तपमानावर 30 मिनिटे उकळविला जातो. त्यानंतर नमुना 6 मिनिटांसाठी 98 सी तापमानात तापवला जातो.  

हेही वाचा - धावपटू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणूक; क्रीडा कोट्यातून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे नियुक्ती

दुसरी लाट थोपवण्यासाठी अचूक आणि जलद चाचण्यांची गरज आहे. अशा वेळी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, विमानतळ, तसेच मास स्क्रिनिंगसाठी  ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे. 

Dry RTPCR test for Corona Accurate diagnosis will be made in less time 

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनासाठी 'ड्राय आरटीपीसीआर' चाचणी! कमी वेळेत अचूक निदान होणार मुंबई : कोरोना चाचणी अधिक जलद आणि अचूक होण्यासाठी आता ड्राय आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने  (आयसीएमआर) कडून मान्यता मिळाली आहे. या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटात अचूक निदान होणार आहे. हेही वाचा - BMCचे वराती मागून घोडे! "अग्निशमन'च्या उपकेंद्रानंतर निवासस्थान व कार्यालयाची दुरुस्ती कोरोना निदान करण्यासाठी सध्या ऍंटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. एँटीजेन चाचणी ही झटपट होत असली तसेच कमी खर्चीक असली तरी तिचे निदान विश्वसनीय नाही. तर आरटी - पीसीआर चाचणी वर सध्या सर्वाधिक भर देण्यात येत असला तरी या चाचणीचे अचूक निदान 75 टक्क्यांच्या वर नाही. शिवाय या चाचणीचे निकाल येण्यास वेळ ही लागतो. देशातील दिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्या अधिक गतीने तसेच अचूक निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आयसीएमआर ने आता ड्राय आरटी-पीसीआर चाचणी ला परवानगी दिली आहे. ही चाचणी इतर चाचण्यांच्या तुलनेत जलद आणि विश्वसनीय आहे. शिवाय ही चाचणी कमी खर्चिक असून या चाचणीच्या माध्यमातून कोरोनाचे केवळ 30 मिनिटात झटपट निदान करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चाचणी चे निदान 99 टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात येत आहे.  हेही वाचा - 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल; थांब्यांमध्येही फेरबदल होणार सीएसआयआर-सीसीएमबी हैदराबादने आरटीपीसीआर आधारित एसएआरएस-सीओव्ही -2 शोधण्यासाठी आरएनए एक्सट्रक्शन फ्री ड्राई स्वाब पद्धत विकसित केली आहे. व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीटीएम) आणि आरएनए माहितीचा वापर करून मानक पीसीआर चाचणीच्या तुलनेत या पद्धतीमुळे वेळ कमी होईल आणि खर्च कमी होईल. या पद्धतीमध्ये संशयित सार्स-सीओव्ही -2 रूग्णांकडून व्हीटीएम कमी ड्राय तोंजातून किंवा नाकातून स्वॅब घेतला जातो . त्या नंतर लॅबमध्ये ट्रॅस-ईडीटीए - प्रोटीनेस के बफर जोडला जातो आणि नमुने खोलीच्या तपमानावर 30 मिनिटे उकळविला जातो. त्यानंतर नमुना 6 मिनिटांसाठी 98 सी तापमानात तापवला जातो.   हेही वाचा - धावपटू ललिता बाबर यांची प्रभारी तहसीलदारपदी नेमणूक; क्रीडा कोट्यातून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे नियुक्ती दुसरी लाट थोपवण्यासाठी अचूक आणि जलद चाचण्यांची गरज आहे. अशा वेळी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, विमानतळ, तसेच मास स्क्रिनिंगसाठी  ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे.  Dry RTPCR test for Corona Accurate diagnosis will be made in less time  ------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qdP2se
Read More
कुडाळ बसस्थानकात "क्रिकेट खेळो' आंदोलन 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - गांधीचौक येथे उभारलेल्या नवीन बसस्थानकाचे अद्याप लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. ऊर्फ बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज या बसस्थानक आवारात "क्रिकेट खेळो आंदोलन' छेडण्यात आले. अडीच कोटीचे बसस्थानक, की गुरांचा गोठा? असा संतप्त प्रश्‍नही नाडकर्णी यांनी उपस्थित केला. या वेगळ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले. 

श्री. नाडकर्णी यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब व राजन दाभोलकर, एसटी संघटना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, अनिल केसरकर, मालवणचे गणेश वाईरकर, कणकवली तालुका सचिव संतोष कुडाळकर, रमाकांत नाईक, सिद्धेश खुटाळे आदींसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅट व बॉल हातात घेत क्रिकेट खेळत तसेच बॅनरबाजी करीत एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले. 

श्री. नाडकर्णी म्हणाले, ""या बसस्थानकाच्या चुकीच्या कामाबाबत मनसे वेळोवेळी आवाज उठवत आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून याठिकाणी नवीन बसस्थानकाची इमारत उभारली आहे; मात्र अद्याप त्याचे लोकार्पण केलेले नाही. दिवाळीपूर्वी या बसस्थानकाचे लोकार्पण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी वेळोवेळी एसटी प्रशासनाकडे केली होती; मात्र अद्याप लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानक आवारात सायंकाळच्या वेळी मच्छीमार्केट भरत आहे. गुरे ठाण मांडून बसत आहेत. खासगी वाहनांचे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत आहे. नवीन इमारत धुळ खात पडली आहे.

बसस्थानकाचे लोकार्पण दिवाळीपूर्वी न केल्यास याठिकाणी क्रिकेट स्पर्धा भरवली जाईल, असा इशारा यापूर्वीच दिला होता. त्याची सुरूवात आज क्रिकेट खेळून करण्यात आली. प्रशासनाने तत्काळ बसस्थानकाचे लोकार्पण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अन्यथा यापुढील काळात भव्य क्रिकेट स्पर्धा भरविलीच जाईल. तीव्र आंदोलनेही केली जातील.'' श्री. दाभोलकर म्हणाले, ""बसस्थानकाचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाले आहे. लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे; मात्र सत्ताधारी मंडळी दिखावेपणा करीत आहेत. पालकमंत्री, खासदार, आमदारांचा एसटीसह कोणत्याही अधिकाऱ्यांवर वचक नाही. एसटी प्रशासनाने तातडीने बसस्थानकाचे लोकार्पण न केल्यास प्रसंगी मनसे स्टाईल खळखट्याक दणका देऊन जाग आणली जाईल.'' 

प्रशासनाकडून आंदोलनाची दखल 
बनी नाडकर्णी हे सातत्याने कुडाळच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठवीत आहेत. 15 दिवसांपूर्वी त्यांनी या ठिकाणी क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर करून आज क्रिकेट खेलो आंदोलन छेडले. एसटी प्रशासनाला धारेवर धरीत जाब विचारला. आगारप्रमुख सुजित डोंगरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत बसस्थानक इमारतीवर घड्याळ बसविण्याचे काम बाकी आहे. लवकरच बसस्थानकाचे उद्‌घाटन केले जाईल, असे आश्‍वासन दिले.  

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कुडाळ बसस्थानकात "क्रिकेट खेळो' आंदोलन  कुडाळ (सिंधुदुर्ग) - गांधीचौक येथे उभारलेल्या नवीन बसस्थानकाचे अद्याप लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. ऊर्फ बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज या बसस्थानक आवारात "क्रिकेट खेळो आंदोलन' छेडण्यात आले. अडीच कोटीचे बसस्थानक, की गुरांचा गोठा? असा संतप्त प्रश्‍नही नाडकर्णी यांनी उपस्थित केला. या वेगळ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले.  श्री. नाडकर्णी यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब व राजन दाभोलकर, एसटी संघटना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, अनिल केसरकर, मालवणचे गणेश वाईरकर, कणकवली तालुका सचिव संतोष कुडाळकर, रमाकांत नाईक, सिद्धेश खुटाळे आदींसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅट व बॉल हातात घेत क्रिकेट खेळत तसेच बॅनरबाजी करीत एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले.  श्री. नाडकर्णी म्हणाले, ""या बसस्थानकाच्या चुकीच्या कामाबाबत मनसे वेळोवेळी आवाज उठवत आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून याठिकाणी नवीन बसस्थानकाची इमारत उभारली आहे; मात्र अद्याप त्याचे लोकार्पण केलेले नाही. दिवाळीपूर्वी या बसस्थानकाचे लोकार्पण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी वेळोवेळी एसटी प्रशासनाकडे केली होती; मात्र अद्याप लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानक आवारात सायंकाळच्या वेळी मच्छीमार्केट भरत आहे. गुरे ठाण मांडून बसत आहेत. खासगी वाहनांचे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत आहे. नवीन इमारत धुळ खात पडली आहे. बसस्थानकाचे लोकार्पण दिवाळीपूर्वी न केल्यास याठिकाणी क्रिकेट स्पर्धा भरवली जाईल, असा इशारा यापूर्वीच दिला होता. त्याची सुरूवात आज क्रिकेट खेळून करण्यात आली. प्रशासनाने तत्काळ बसस्थानकाचे लोकार्पण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अन्यथा यापुढील काळात भव्य क्रिकेट स्पर्धा भरविलीच जाईल. तीव्र आंदोलनेही केली जातील.'' श्री. दाभोलकर म्हणाले, ""बसस्थानकाचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाले आहे. लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे; मात्र सत्ताधारी मंडळी दिखावेपणा करीत आहेत. पालकमंत्री, खासदार, आमदारांचा एसटीसह कोणत्याही अधिकाऱ्यांवर वचक नाही. एसटी प्रशासनाने तातडीने बसस्थानकाचे लोकार्पण न केल्यास प्रसंगी मनसे स्टाईल खळखट्याक दणका देऊन जाग आणली जाईल.''  प्रशासनाकडून आंदोलनाची दखल  बनी नाडकर्णी हे सातत्याने कुडाळच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठवीत आहेत. 15 दिवसांपूर्वी त्यांनी या ठिकाणी क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर करून आज क्रिकेट खेलो आंदोलन छेडले. एसटी प्रशासनाला धारेवर धरीत जाब विचारला. आगारप्रमुख सुजित डोंगरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत बसस्थानक इमारतीवर घड्याळ बसविण्याचे काम बाकी आहे. लवकरच बसस्थानकाचे उद्‌घाटन केले जाईल, असे आश्‍वासन दिले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fPgyqX
Read More
...तर जनता पेटून उठेल ः केसरकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरामध्ये स्टॉलचे पुनर्वसन नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत झाले आहे. त्यामुळे नवीन अतिक्रमण करणाऱ्यांची माहिती मुख्याधिकाऱ्यांना असायला हवी. तरीही अतिक्रमण करणाऱ्यांना पाठिंबा दिल्याचे सिद्ध झाले तर नगरसेवक असो अगर नगराध्यक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. अनाचार वाढला तर जनताच पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

येथील पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची तातडीची बैठक आमदार केसरकर यांनी निवासस्थानी शुक्रवारी (ता.27) रात्री घेतली. ते म्हणाले, की शहरासाठी मार्चपूर्वी 11 कोटींचा निधी दिला आहे. तो योग्य प्रकारे उपयोगात आणला जातो आहे का? याकडे लक्ष द्या. नव्याने 5 कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासकामांसाठी देणार आहे. त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे, याकडे शिवसेनेच्या नगरसेवकांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी तालुकाप्रमुख राऊळ, नगरसेवक बाबू कुडतरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, लोबो, शुभांगी सुकी, सुरेंद्र बांदेकर, दीपाली सावंत, भारती मोरे, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते. 

नगरसेवकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""पालकमंत्री असताना नियोजनचा 250 कोटींचा आराखडा केला होता. पालकमंत्री असल्याने पालिकेला 11 कोटींचा निधी दिला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोणी बतावणी केली तर ती जनता त्याला ग्राह्य धरणार नाही. दरम्यान, तालुक्‍यात लेप्टो आणि माकडताप रुग्ण आहेत. या रुग्णांवर प्रतिबंधक उपाय केले जातील. तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये यंत्रणा सज्ज आहे.'' 

...तर मुख्याधिकारी जबाबदार 
शहरात स्टॉलचे पुनर्वसन केले आहे. तरीही अनधिकृत स्टॉल उभारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याला मुख्याधिकारी जबाबदार आहेत. अनधिकृत इमारत, स्टॉल उभारले तर मुख्याधिकाऱ्यांनी रोखले पाहिजेत. अनधिकृत कामांना पाठिंबा देणारे नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...तर जनता पेटून उठेल ः केसरकर सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरामध्ये स्टॉलचे पुनर्वसन नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत झाले आहे. त्यामुळे नवीन अतिक्रमण करणाऱ्यांची माहिती मुख्याधिकाऱ्यांना असायला हवी. तरीही अतिक्रमण करणाऱ्यांना पाठिंबा दिल्याचे सिद्ध झाले तर नगरसेवक असो अगर नगराध्यक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. अनाचार वाढला तर जनताच पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला.  येथील पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची तातडीची बैठक आमदार केसरकर यांनी निवासस्थानी शुक्रवारी (ता.27) रात्री घेतली. ते म्हणाले, की शहरासाठी मार्चपूर्वी 11 कोटींचा निधी दिला आहे. तो योग्य प्रकारे उपयोगात आणला जातो आहे का? याकडे लक्ष द्या. नव्याने 5 कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासकामांसाठी देणार आहे. त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे, याकडे शिवसेनेच्या नगरसेवकांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी तालुकाप्रमुख राऊळ, नगरसेवक बाबू कुडतरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, लोबो, शुभांगी सुकी, सुरेंद्र बांदेकर, दीपाली सावंत, भारती मोरे, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते.  नगरसेवकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""पालकमंत्री असताना नियोजनचा 250 कोटींचा आराखडा केला होता. पालकमंत्री असल्याने पालिकेला 11 कोटींचा निधी दिला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोणी बतावणी केली तर ती जनता त्याला ग्राह्य धरणार नाही. दरम्यान, तालुक्‍यात लेप्टो आणि माकडताप रुग्ण आहेत. या रुग्णांवर प्रतिबंधक उपाय केले जातील. तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये यंत्रणा सज्ज आहे.''  ...तर मुख्याधिकारी जबाबदार  शहरात स्टॉलचे पुनर्वसन केले आहे. तरीही अनधिकृत स्टॉल उभारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याला मुख्याधिकारी जबाबदार आहेत. अनधिकृत इमारत, स्टॉल उभारले तर मुख्याधिकाऱ्यांनी रोखले पाहिजेत. अनधिकृत कामांना पाठिंबा देणारे नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fSN7Va
Read More
सांघीक काम भाजपला खुपते - सामंत

सिंधुदुर्गनगरी -  आघाडी सरकारच्या सांघीक प्रयत्नातून महाराष्ट्रात होत असलेला विकास भाजपच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे त्यांचे नेते आमदारकी टिकवण्यासाठी टीका करीत आहेत; पण त्याचा फायदाच होत असून त्यातून प्रोत्साहन मिळत आहे, असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 
शरद कृषी भवनात आयोजित पत्रकर परिषदेत पालकमंत्री सामंत बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अरूण दूधवडकर, चेअरमन सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संग्राम देसाई, संजय पडते उपस्थित होते. 

महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत. कोरोना संकटांमध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे कार्यरत आहे. त्यामुळे भाजप आमदारांच्या मनात आमदारकीची भीती आहे. त्यातूनच आमदारकी टिकवण्यासाठी आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव त्यांनी आखला आहे. आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातही वैद्यकीय महाविद्यालय, महामार्ग चौपदरीकरण यांसारखी महत्त्वाची कामे होत आहेत, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. 
आरोग्य यंत्रणेची आज महत्वपूर्ण बैठक झाली. कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, याकडे लक्ष आहे.

दोन मास्क व सॅनिटायझर घरोघरी देण्याचा निर्णय घेतला आहे. लेप्टोची साथ लक्षात घेवून पुरेशी औषध व्यवस्था केली आहे. सुमारे 8 कोटी रूपये कोरोनावर खर्च झालाय. 966 कोटी राज्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी तरतूद केली आहे. जिल्हावासीयांची होणारी दिशाभूल थांबवा, असे पालकमंत्री सामंत कडाडले. 
महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झालंय. सर्व पैसे आता विकासाला मिळणार आहेत. विकासाला निधी कमी पडू देणार नाही. याकडे लक्ष देत आहोत. 8 महिने जर कोरोनाचे नसते तर विकास काय असतो हे दाखवून दिले असते, असे पालकमंत्री म्हणाले. 

"त्या' प्रकरणांची होणार चौकशी 
जिल्ह्यातील रखडलेल्या रस्ता डांबरीकरणाची कामे लवकरच पूर्ण होतील. कुडाळ तालुक्‍यातील झाराप येथील अल्पवयीन मुलीचा झालेला विनयभंग, माणगाव येथे दारू अड्ड्यावरील वादाच्या भोवरात सापडलेली धाड, माणगावमधील मटक्‍यावर धाड टाकून मॅनेज केलेले प्रकरण या सर्व प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सांघीक काम भाजपला खुपते - सामंत सिंधुदुर्गनगरी -  आघाडी सरकारच्या सांघीक प्रयत्नातून महाराष्ट्रात होत असलेला विकास भाजपच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे त्यांचे नेते आमदारकी टिकवण्यासाठी टीका करीत आहेत; पण त्याचा फायदाच होत असून त्यातून प्रोत्साहन मिळत आहे, असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला.  शरद कृषी भवनात आयोजित पत्रकर परिषदेत पालकमंत्री सामंत बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अरूण दूधवडकर, चेअरमन सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संग्राम देसाई, संजय पडते उपस्थित होते.  महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत. कोरोना संकटांमध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे कार्यरत आहे. त्यामुळे भाजप आमदारांच्या मनात आमदारकीची भीती आहे. त्यातूनच आमदारकी टिकवण्यासाठी आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव त्यांनी आखला आहे. आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातही वैद्यकीय महाविद्यालय, महामार्ग चौपदरीकरण यांसारखी महत्त्वाची कामे होत आहेत, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.  आरोग्य यंत्रणेची आज महत्वपूर्ण बैठक झाली. कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, याकडे लक्ष आहे. दोन मास्क व सॅनिटायझर घरोघरी देण्याचा निर्णय घेतला आहे. लेप्टोची साथ लक्षात घेवून पुरेशी औषध व्यवस्था केली आहे. सुमारे 8 कोटी रूपये कोरोनावर खर्च झालाय. 966 कोटी राज्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी तरतूद केली आहे. जिल्हावासीयांची होणारी दिशाभूल थांबवा, असे पालकमंत्री सामंत कडाडले.  महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झालंय. सर्व पैसे आता विकासाला मिळणार आहेत. विकासाला निधी कमी पडू देणार नाही. याकडे लक्ष देत आहोत. 8 महिने जर कोरोनाचे नसते तर विकास काय असतो हे दाखवून दिले असते, असे पालकमंत्री म्हणाले.  "त्या' प्रकरणांची होणार चौकशी  जिल्ह्यातील रखडलेल्या रस्ता डांबरीकरणाची कामे लवकरच पूर्ण होतील. कुडाळ तालुक्‍यातील झाराप येथील अल्पवयीन मुलीचा झालेला विनयभंग, माणगाव येथे दारू अड्ड्यावरील वादाच्या भोवरात सापडलेली धाड, माणगावमधील मटक्‍यावर धाड टाकून मॅनेज केलेले प्रकरण या सर्व प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39pY8Mc
Read More
बिबट्याची झलक कॅमेऱ्यात कैद 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - हत्ती, वाघ, गवे आणि ब्लॅंक पॅंथरचा वावर असलेल्या मोर्ले-घोटगेवाडी मार्गावर गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्यामुळे सर्व परिसर जैवसमृद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वन्य प्राण्यांच्या सततच्या सहवासाला सरावलेल्या गावकऱ्यांनी न घाबरता त्या बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केले. 

जंगल भागातून प्रवास करताना एखादा वन्यप्राणी अचानक समोर ठाकला तर भल्याभल्यांची भंबेरी उडते. दोडामार्ग तालुका तर वन्यप्राण्यांचे माहेरघरच. इथे सर्व प्रकारचे वन्यप्राणी सहजपणे नजरेस पडतात. दिवस बुडाला की तुमच्या वाटेत कधी हत्ती, वाघ, बिबट्या, गवा किंवा एखादे गलेलठ्ठ सांबर आडवे येईल हे सांगणे कठीण. असाच एक बिबट्या दोन दिवसांपुर्वी मोर्ले-घोटगेवाडी मार्गावरील मोर्लेबाग तिठ्याजवळ आबा राऊळ यांच्या दृष्टीस पडला. ते आणि त्यांचे मित्र रात्री दहाच्या दरम्यान मोर्ले ते घोटगेवाडीला जात असताना मोर्लेबाग तिठ्याच्या जरा पुढे गाडीच्या उजेडात त्यांना बिबट्या दिसला. ऐटदार देखणा बिबट्या पाहून ते थांबले आणि रस्त्यावरून रमत गमत बाजूच्या झाडीमध्ये गेलेल्या त्या बिबट्याची मोहक अदा त्यांनी धाडसाने कॅमेऱ्यात कैद केली. 

बिबट्या, वाघ, ब्लॅंक पॅंथरही 
काही दिवसांपुर्वी संतोष मोर्ये आणि कांता गवस यांनी घोटगेवाडीतील दाळोबा देवस्थानाजवळ वाघाचा बछडा पाहिला होता. तेथेच रस्त्यालगतच्या मोरीवर बसून लांडोरीवर झडप घालू पाहणारा ब्लॅंक पॅंथरही गावकऱ्यांना दिसला होता. वनविभाग काहीही सांगू देत, त्या परिसरात सर्व प्रकारच्या वन्यप्राण्यांचा वावर आहे हे नाकारून चालणार नाही, अशी प्रतिक्रीया स्थानिकांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बिबट्याची झलक कॅमेऱ्यात कैद  दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - हत्ती, वाघ, गवे आणि ब्लॅंक पॅंथरचा वावर असलेल्या मोर्ले-घोटगेवाडी मार्गावर गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्यामुळे सर्व परिसर जैवसमृद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वन्य प्राण्यांच्या सततच्या सहवासाला सरावलेल्या गावकऱ्यांनी न घाबरता त्या बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केले.  जंगल भागातून प्रवास करताना एखादा वन्यप्राणी अचानक समोर ठाकला तर भल्याभल्यांची भंबेरी उडते. दोडामार्ग तालुका तर वन्यप्राण्यांचे माहेरघरच. इथे सर्व प्रकारचे वन्यप्राणी सहजपणे नजरेस पडतात. दिवस बुडाला की तुमच्या वाटेत कधी हत्ती, वाघ, बिबट्या, गवा किंवा एखादे गलेलठ्ठ सांबर आडवे येईल हे सांगणे कठीण. असाच एक बिबट्या दोन दिवसांपुर्वी मोर्ले-घोटगेवाडी मार्गावरील मोर्लेबाग तिठ्याजवळ आबा राऊळ यांच्या दृष्टीस पडला. ते आणि त्यांचे मित्र रात्री दहाच्या दरम्यान मोर्ले ते घोटगेवाडीला जात असताना मोर्लेबाग तिठ्याच्या जरा पुढे गाडीच्या उजेडात त्यांना बिबट्या दिसला. ऐटदार देखणा बिबट्या पाहून ते थांबले आणि रस्त्यावरून रमत गमत बाजूच्या झाडीमध्ये गेलेल्या त्या बिबट्याची मोहक अदा त्यांनी धाडसाने कॅमेऱ्यात कैद केली.  बिबट्या, वाघ, ब्लॅंक पॅंथरही  काही दिवसांपुर्वी संतोष मोर्ये आणि कांता गवस यांनी घोटगेवाडीतील दाळोबा देवस्थानाजवळ वाघाचा बछडा पाहिला होता. तेथेच रस्त्यालगतच्या मोरीवर बसून लांडोरीवर झडप घालू पाहणारा ब्लॅंक पॅंथरही गावकऱ्यांना दिसला होता. वनविभाग काहीही सांगू देत, त्या परिसरात सर्व प्रकारच्या वन्यप्राण्यांचा वावर आहे हे नाकारून चालणार नाही, अशी प्रतिक्रीया स्थानिकांनी दिली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mhrHn3
Read More
काय सांगता! इथे चक्क बदकं देताहेत अनेकांना रोजगार; राज्यातील एकमेव पैदास केंद्र

गडचिरोली : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले जात असताना गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्‍यातील बदक पैदास केंद्राच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण राज्यातील एकमेव बदक पैदास केंद्र आहे.

ग्रामीण भागात बदक पालनास चालना मिळण्याच्या दृष्टीने ८ ऑगस्ट १९८५ रोजी देसाईगंज येथे बदक पैदास प्रक्षेत्र स्थापन करण्यास मान्यता मिळाली. प्रक्षेत्राची आवश्‍यक ती बांधकामे पूर्ण होईपर्यंत या प्रक्षेत्राचे कामकाज ३० ऑगस्ट १९९३ पर्यंत नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामार्फत करण्यात येत होते. त्यानंतर वळू माता प्रक्षेत्राने विसोरामध्ये हस्तांतरित केलेल्या आठ हेक्‍टर जागेवर आता हे बदक पैदास केंद्र कार्यरत आहे. 

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

जैविक रोग नियंत्रणअंतर्गत मोठ्या जनावरांमधील पिन्नस रोग व चपट्या कृमींमुळे यकृतातील विविध रोगांवर नियंत्रण ठेवणे, सुधारित जातीची बदक पिल्ले निर्मिती व विक्री करणे, ग्रामीण भागांत बदक पालन व्यवसायास चालना व तांत्रिक मार्गदर्शन देणे, बदक पालन व्यवसायास शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे विशेषत: नागपूर विभागातील तलावांच्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून हे केंद्र सुरू करण्यात आले. 

सध्या येथे खाकी कॅम्पबेल प्रजातीचे ३०० नर व ५० मादी बदके आहेत. त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात अंडी मिळतात. ही अंडी १० रुपये प्रती नग विकली जातात. तसेच पिल्लू ३० रुपये प्रती नग विकले जाते. विशेष म्हणजे येथील अंडी व बदकांच्या पिल्लांना संपूर्ण महाराष्ट्रासह नजीकच्या छत्तीसगड राज्यातून मोठी मागणी आहे. 

अंडी उत्पादनाच्या दृष्टीने बदकांच्या ‘खाकी कॅम्पबेल’ व ‘इंडियन रनर’ या देशी जाती महत्त्वाच्या आहेत. मांस उत्पादनासाठी व्हाइट पंकिन (चीन), आयलसबरी (इंग्लंड) व रोअेन (फ्रांस) या विदेशी प्रजातीची बदके उपयुक्त आहेत. काही दिवसांत येथे व्हाइट पंकिन प्रजातीची बदकेही आणण्यात येणार आहेत. राज्यातील एकमेव असलेल्या या केंद्राचा विकास करून अधिकाधिक शेतकऱ्यांना बदक व्यवसायासाठी प्रवृत्त करण्याचा मानस येथील पशुविकास अधिकारी डॉ. सुकारे यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा - चंद्रपुरातील कार्पेट जाणार सातासमुद्रापार, विदेशात होणार विक्री; मूल, पोंभुर्णात कार्पेट प्रकल्प

हे होते मुख्य कारण

राज्यात एका मोठ्या आकाराच्या विशिष्ट प्रकारच्या गोगलगायींमुळे जनावरांमधील आजार वाढले होते. या गोगलगायी दलदल, ओलसर जमीन व पाण्यात राहत असल्याने त्यांच्यावर कीटकनाशकाचा वापर करणे अशक्‍य झाले होते. पण बदके या गोगलगायी मोठ्या आवडीने खातात. म्हणून या उपद्रवी गोगलगायींवर बदकांमार्फत नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण आणण्यासाठी राज्यात हे केंद्र सुरू करण्यात आले. मात्र सुरवातीपासून लक्ष न दिल्याने या केंद्राचा म्हणावा तसा विकास झाला नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

काय सांगता! इथे चक्क बदकं देताहेत अनेकांना रोजगार; राज्यातील एकमेव पैदास केंद्र गडचिरोली : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले जात असताना गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्‍यातील बदक पैदास केंद्राच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण राज्यातील एकमेव बदक पैदास केंद्र आहे. ग्रामीण भागात बदक पालनास चालना मिळण्याच्या दृष्टीने ८ ऑगस्ट १९८५ रोजी देसाईगंज येथे बदक पैदास प्रक्षेत्र स्थापन करण्यास मान्यता मिळाली. प्रक्षेत्राची आवश्‍यक ती बांधकामे पूर्ण होईपर्यंत या प्रक्षेत्राचे कामकाज ३० ऑगस्ट १९९३ पर्यंत नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामार्फत करण्यात येत होते. त्यानंतर वळू माता प्रक्षेत्राने विसोरामध्ये हस्तांतरित केलेल्या आठ हेक्‍टर जागेवर आता हे बदक पैदास केंद्र कार्यरत आहे.  हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण जैविक रोग नियंत्रणअंतर्गत मोठ्या जनावरांमधील पिन्नस रोग व चपट्या कृमींमुळे यकृतातील विविध रोगांवर नियंत्रण ठेवणे, सुधारित जातीची बदक पिल्ले निर्मिती व विक्री करणे, ग्रामीण भागांत बदक पालन व्यवसायास चालना व तांत्रिक मार्गदर्शन देणे, बदक पालन व्यवसायास शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे विशेषत: नागपूर विभागातील तलावांच्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून हे केंद्र सुरू करण्यात आले.  सध्या येथे खाकी कॅम्पबेल प्रजातीचे ३०० नर व ५० मादी बदके आहेत. त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात अंडी मिळतात. ही अंडी १० रुपये प्रती नग विकली जातात. तसेच पिल्लू ३० रुपये प्रती नग विकले जाते. विशेष म्हणजे येथील अंडी व बदकांच्या पिल्लांना संपूर्ण महाराष्ट्रासह नजीकच्या छत्तीसगड राज्यातून मोठी मागणी आहे.  अंडी उत्पादनाच्या दृष्टीने बदकांच्या ‘खाकी कॅम्पबेल’ व ‘इंडियन रनर’ या देशी जाती महत्त्वाच्या आहेत. मांस उत्पादनासाठी व्हाइट पंकिन (चीन), आयलसबरी (इंग्लंड) व रोअेन (फ्रांस) या विदेशी प्रजातीची बदके उपयुक्त आहेत. काही दिवसांत येथे व्हाइट पंकिन प्रजातीची बदकेही आणण्यात येणार आहेत. राज्यातील एकमेव असलेल्या या केंद्राचा विकास करून अधिकाधिक शेतकऱ्यांना बदक व्यवसायासाठी प्रवृत्त करण्याचा मानस येथील पशुविकास अधिकारी डॉ. सुकारे यांनी व्यक्त केला. नक्की वाचा - चंद्रपुरातील कार्पेट जाणार सातासमुद्रापार, विदेशात होणार विक्री; मूल, पोंभुर्णात कार्पेट प्रकल्प हे होते मुख्य कारण राज्यात एका मोठ्या आकाराच्या विशिष्ट प्रकारच्या गोगलगायींमुळे जनावरांमधील आजार वाढले होते. या गोगलगायी दलदल, ओलसर जमीन व पाण्यात राहत असल्याने त्यांच्यावर कीटकनाशकाचा वापर करणे अशक्‍य झाले होते. पण बदके या गोगलगायी मोठ्या आवडीने खातात. म्हणून या उपद्रवी गोगलगायींवर बदकांमार्फत नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण आणण्यासाठी राज्यात हे केंद्र सुरू करण्यात आले. मात्र सुरवातीपासून लक्ष न दिल्याने या केंद्राचा म्हणावा तसा विकास झाला नाही.  संपादन - अथर्व महांकाळ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o5obwj
Read More
कोरोना रिपोर्ट आधीच शाळा सुरू केल्याने खळबळ

माणगाव (सिंधुदुर्ग) - परिसरातील त्या हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापनाच्या बेजाबदारपणामुळे मुलांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचा आरोप करत मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक व संस्था प्रशासनावर कडक कारवाई करावी, संपूर्ण शाळा तत्काळ सील करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी केली. आज संस्था व मुख्याध्यापकांना जाब विचारत संबंधित पालकांच्या शिष्टमंडळाने चांगलेच धारेवर धरले. 

जिल्हासह संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करूनच व कर्मचारी वर्गाचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट आल्यावरच शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते; मात्र संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट यायच्या आधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिक्षकांनीही शाळा सुरू करण्याच्या आधी झालेल्या पालकांच्या बैठकीत सर्वांचे अहवाल येवू द्या, नंतरच शाळा सुरू करा, अशी मागणी केली होती; पण ही मागणी मुख्याध्यापकांनी धुडकावून लावली होती.

ही बाब आता समोर आली आहे; पण या सर्वांना बगल देत 23 पासून शाळा सुरू केली. यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या एका शिक्षकाचा रिपोर्ट गुरूवारी (ता.26) पॉझिटिव्ह आला. हा शिक्षक सोमवार ते गुरूवार असे चार दिवस शाळेत होता. त्यांनी अध्यापन केले होते; मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षक व पालकांपासून लपवून ठेवली. शुक्रवारी अचानक संध्याकाळी उशिरा विद्यार्थी वर्गाच्या व्हॉटसऍप ग्रुपवर सुटी घोषित केली. यात शनिवारी, रविवारी, सोमवारी गुरूनानक जयंतीची व मंगळवारी माणगाव जत्रोत्सवाची सुटी जाहीर केली; पण शनिवारी कोणती सुटी हे घोषित केले नाही. यानंतर पालकांना तो शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची कुणकुण कालच सायंकाळी लागली. आज नेमकी कोणती सुटी दिली व तो शिक्षक पॉझिटिव्ह आढळूनही गप्प का? याचा जाब शिष्टमंडळाने विचारला. 

शिष्टमंडळाच्या मागण्या 
-संबंधित हायस्कूलच्या हलगर्जीपणामुळे धोका 
- बेजाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्‍यात 
- संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने चिंता 
- पालकांकडूनीही केला संताप व्यक्त 
- संपर्कातील शिक्षक, मुलांचे स्वॅब घ्यावेत 
- संबंधिताच्या कुटुंबाचीही चाचणी घ्या 

...तर जाब विचारणार 
अन्यथा पालक व विद्यार्थी यांना एकत्र घेवून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा धुरी यांनी दिला. शाळा सील केल्यानंतर शिक्षकांना जबरदस्तीने शाळेत बोलावण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी शिवराम केसरकर, माजी सरपंच बच्चाराम नाईक, भानू जुवेकर, ज्ञानेश्‍वर काणेकर आदी पालक उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना रिपोर्ट आधीच शाळा सुरू केल्याने खळबळ माणगाव (सिंधुदुर्ग) - परिसरातील त्या हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापनाच्या बेजाबदारपणामुळे मुलांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचा आरोप करत मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक व संस्था प्रशासनावर कडक कारवाई करावी, संपूर्ण शाळा तत्काळ सील करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी केली. आज संस्था व मुख्याध्यापकांना जाब विचारत संबंधित पालकांच्या शिष्टमंडळाने चांगलेच धारेवर धरले.  जिल्हासह संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करूनच व कर्मचारी वर्गाचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट आल्यावरच शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते; मात्र संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट यायच्या आधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिक्षकांनीही शाळा सुरू करण्याच्या आधी झालेल्या पालकांच्या बैठकीत सर्वांचे अहवाल येवू द्या, नंतरच शाळा सुरू करा, अशी मागणी केली होती; पण ही मागणी मुख्याध्यापकांनी धुडकावून लावली होती. ही बाब आता समोर आली आहे; पण या सर्वांना बगल देत 23 पासून शाळा सुरू केली. यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या एका शिक्षकाचा रिपोर्ट गुरूवारी (ता.26) पॉझिटिव्ह आला. हा शिक्षक सोमवार ते गुरूवार असे चार दिवस शाळेत होता. त्यांनी अध्यापन केले होते; मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षक व पालकांपासून लपवून ठेवली. शुक्रवारी अचानक संध्याकाळी उशिरा विद्यार्थी वर्गाच्या व्हॉटसऍप ग्रुपवर सुटी घोषित केली. यात शनिवारी, रविवारी, सोमवारी गुरूनानक जयंतीची व मंगळवारी माणगाव जत्रोत्सवाची सुटी जाहीर केली; पण शनिवारी कोणती सुटी हे घोषित केले नाही. यानंतर पालकांना तो शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची कुणकुण कालच सायंकाळी लागली. आज नेमकी कोणती सुटी दिली व तो शिक्षक पॉझिटिव्ह आढळूनही गप्प का? याचा जाब शिष्टमंडळाने विचारला.  शिष्टमंडळाच्या मागण्या  -संबंधित हायस्कूलच्या हलगर्जीपणामुळे धोका  - बेजाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्‍यात  - संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने चिंता  - पालकांकडूनीही केला संताप व्यक्त  - संपर्कातील शिक्षक, मुलांचे स्वॅब घ्यावेत  - संबंधिताच्या कुटुंबाचीही चाचणी घ्या  ...तर जाब विचारणार  अन्यथा पालक व विद्यार्थी यांना एकत्र घेवून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा धुरी यांनी दिला. शाळा सील केल्यानंतर शिक्षकांना जबरदस्तीने शाळेत बोलावण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी शिवराम केसरकर, माजी सरपंच बच्चाराम नाईक, भानू जुवेकर, ज्ञानेश्‍वर काणेकर आदी पालक उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39qi4yG
Read More