Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 11, 2020

बॉक्स ऑफिस रिपोर्ट: स्वतंत्रता दिवस पर रिलीज सबसे ज्यादा कमाने वाली फिल्में, अक्षय कुमार का बोलबाला

बॉक्स ऑफिस रिपोर्ट: स्वतंत्रता दिवस पर रिलीज सबसे ज्यादा कमाने वाली फिल्में, अक्षय कुमार का बोलबाला

July 11, 2020 0 Comments
साल 2020 में स्वतंत्रता दिवस यानि की 15 अगस्त के वीकेंड पर सिनेमाघरों में अजय देवगन की भुज, जॉन अब्राहम की अटैक और निर्देशक प्रियदर्शन की हं...
Read More
मास्क नसल्याने मारहाण; बसचालक मृत्युमुखी

बेयॉन (फ्रान्स) - मास्क नसल्यामुळे बसमध्ये चढण्यास मनाई केलेल्या चालकाला तीन प्रवाशांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे बसचालक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना फ्रान्समध्ये घडली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिलीप माँग्युलॉत असे त्यांचे असून ते ५९ वर्षांचे होते. त्यांची मुलगी मेरी हिने सांगितले की, रविवारी त्यांना मारहाण झाली होती. कोरोना संसर्गाच्या विरोधात नियमांचे पालन व्हावे म्हणून त्यांनी विचारणा केली होती. इतर एका प्रवाशाला त्यांनी तिकिटाबाबत विचारणा केली होती.

याप्रकरणी दोन तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्वी गैरकृत्ये केल्यामुळे ते पोलिसांच्या रेकॉर्डवर होते. इतर दोघांवर संकटात सापडलेल्या वक्तीला मदत न केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मास्क नसल्याने मारहाण; बसचालक मृत्युमुखी बेयॉन (फ्रान्स) - मास्क नसल्यामुळे बसमध्ये चढण्यास मनाई केलेल्या चालकाला तीन प्रवाशांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे बसचालक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना फ्रान्समध्ये घडली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा फिलीप माँग्युलॉत असे त्यांचे असून ते ५९ वर्षांचे होते. त्यांची मुलगी मेरी हिने सांगितले की, रविवारी त्यांना मारहाण झाली होती. कोरोना संसर्गाच्या विरोधात नियमांचे पालन व्हावे म्हणून त्यांनी विचारणा केली होती. इतर एका प्रवाशाला त्यांनी तिकिटाबाबत विचारणा केली होती. याप्रकरणी दोन तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्वी गैरकृत्ये केल्यामुळे ते पोलिसांच्या रेकॉर्डवर होते. इतर दोघांवर संकटात सापडलेल्या वक्तीला मदत न केल्याचा आरोप ठेवण्यात आला. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Wa134x
Read More
सुनंदा पवार यांच्या सहकायामुळे आमचे प्रपंच सावरण्यास मदत

माळेगाव - ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या पुढाकारातून सध्या लाॅगडाॅऊनच्या काळातही ग्रामीण भागातील शेकडो महिलांच्या हताला काम मिळाले आहे. संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार, कुंती पवार यांच्या मध्यस्थीने संबंधित महिलांना ८५ हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. परिणामी पवार यांच्या सहकायामुळे आमचे प्रपंच सावरण्यास मदत होत आहे, अशी आशावादी भावना अनेक महिलांनी बोलून दाखविली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शेती, शिक्षण आणि विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्था पातळीवर सध्या लाॅगडाॅऊनच्या कालावधीत महिलांना मास्क तयार करण्याचा व्यावसाय मिळवून देण्यास मदत झाली आहे. अर्थात या कामी महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष व मगरपट्टा सिटीचे सर्वेसर्वा सतीश मगर यांचे विशेष सहकार्य होत आहे, अशी माहिती सुनंदा पवार यांनी स्पष्ट केली. पवार म्हणाल्या, ``गेली १५ वर्षांपूर्वी शारदा महिला संघामार्फत ग्रामीण भागात महिला बचत गटांची चळवळ सुरू करण्यात आली. हजारो महिला या चळवळीत एकत्र आल्या. प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने उत्पादने बनवू आणि विकू लागल्या आहेत.

सायबर पोलिसांचा करिष्मा; ऑनलाईन फ्रॉड झालेल्या कॉसमॉस बँक आणि नागरिकांचे पैसे केले परत!

मात्र ग्रामीण भागात माल विक्रीच्या अडचणी लक्षात घेत भीमथडी जत्रा, गाव तिथे महिला उद्योग, ऑनलाइन भिमथडी असे आर्थिक आणि महिला सबलीकरणाचे उपक्रम संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आले आणि ते यशस्वीही झाल्याची नोंद आहे. परंतु गेली ४ महिन्यांच्या काळात कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. व्यवसाय कमी झाला. याही अडचणीच्या काळात संस्था महिलांच्या हाताला काम देण्यासाठी व त्यांच्या कामाला योग्य ते दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.` दरम्यान, मगरपट्टा सिटी ग्रुपच्या वतीने पुरंदर, बारामती,  इंदापूर, कर्जत व जामखेड या तालुक्यातील सुमारे तिनशे महिलांना ८५ हजार मास्क बनविण्याची ऑर्डर सध्या मिळाली आहे. मागील आठवड्यात प्रत्यक्षात मास्क उत्पादनाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये कापड कटींग, शिलाई, प्रिंटिंग व पॅकिंग अशा विविध जबाबदाऱ्या महिला बचत गटांना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडक महिला बचत गटांना मास्क शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मालाची गुणवत्ता, मूल्यमापन, कच्चा माल वेळेवर पोहचविणे अशी सर्व काम संस्थेच्या शारदा महिला संघाचे अधिकारी करत असल्याचे सांगण्यात आले. 

हवेलीकरांसाठी २५० बेड उपलब्ध होणार अन्...

संकटकाळी लोकप्रतिनिधी म्हणून पवार कुटुंबिय नेहमीच जनतेच्या मदतीला धावून येते. त्याचा प्रय़त्य सध्याच्या लाॅकडाऊनच्या कालावधीत दिसून येतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी अथवा या लाॅकडाऊनच्या कालावधीत सामान्याच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठीचे प्रयत्न पवार करीत आहेत. याचे आम्हाला मानापासून सामाधान वाटते, अशी प्रतिक्रिया अर्चना सातव (बारामती) यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सुनंदा पवार यांच्या सहकायामुळे आमचे प्रपंच सावरण्यास मदत माळेगाव - ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या पुढाकारातून सध्या लाॅगडाॅऊनच्या काळातही ग्रामीण भागातील शेकडो महिलांच्या हताला काम मिळाले आहे. संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार, कुंती पवार यांच्या मध्यस्थीने संबंधित महिलांना ८५ हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. परिणामी पवार यांच्या सहकायामुळे आमचे प्रपंच सावरण्यास मदत होत आहे, अशी आशावादी भावना अनेक महिलांनी बोलून दाखविली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शेती, शिक्षण आणि विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्था पातळीवर सध्या लाॅगडाॅऊनच्या कालावधीत महिलांना मास्क तयार करण्याचा व्यावसाय मिळवून देण्यास मदत झाली आहे. अर्थात या कामी महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष व मगरपट्टा सिटीचे सर्वेसर्वा सतीश मगर यांचे विशेष सहकार्य होत आहे, अशी माहिती सुनंदा पवार यांनी स्पष्ट केली. पवार म्हणाल्या, ``गेली १५ वर्षांपूर्वी शारदा महिला संघामार्फत ग्रामीण भागात महिला बचत गटांची चळवळ सुरू करण्यात आली. हजारो महिला या चळवळीत एकत्र आल्या. प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने उत्पादने बनवू आणि विकू लागल्या आहेत. सायबर पोलिसांचा करिष्मा; ऑनलाईन फ्रॉड झालेल्या कॉसमॉस बँक आणि नागरिकांचे पैसे केले परत! मात्र ग्रामीण भागात माल विक्रीच्या अडचणी लक्षात घेत भीमथडी जत्रा, गाव तिथे महिला उद्योग, ऑनलाइन भिमथडी असे आर्थिक आणि महिला सबलीकरणाचे उपक्रम संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आले आणि ते यशस्वीही झाल्याची नोंद आहे. परंतु गेली ४ महिन्यांच्या काळात कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. व्यवसाय कमी झाला. याही अडचणीच्या काळात संस्था महिलांच्या हाताला काम देण्यासाठी व त्यांच्या कामाला योग्य ते दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.` दरम्यान, मगरपट्टा सिटी ग्रुपच्या वतीने पुरंदर, बारामती,  इंदापूर, कर्जत व जामखेड या तालुक्यातील सुमारे तिनशे महिलांना ८५ हजार मास्क बनविण्याची ऑर्डर सध्या मिळाली आहे. मागील आठवड्यात प्रत्यक्षात मास्क उत्पादनाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये कापड कटींग, शिलाई, प्रिंटिंग व पॅकिंग अशा विविध जबाबदाऱ्या महिला बचत गटांना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडक महिला बचत गटांना मास्क शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मालाची गुणवत्ता, मूल्यमापन, कच्चा माल वेळेवर पोहचविणे अशी सर्व काम संस्थेच्या शारदा महिला संघाचे अधिकारी करत असल्याचे सांगण्यात आले.  हवेलीकरांसाठी २५० बेड उपलब्ध होणार अन्... संकटकाळी लोकप्रतिनिधी म्हणून पवार कुटुंबिय नेहमीच जनतेच्या मदतीला धावून येते. त्याचा प्रय़त्य सध्याच्या लाॅकडाऊनच्या कालावधीत दिसून येतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी अथवा या लाॅकडाऊनच्या कालावधीत सामान्याच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठीचे प्रयत्न पवार करीत आहेत. याचे आम्हाला मानापासून सामाधान वाटते, अशी प्रतिक्रिया अर्चना सातव (बारामती) यांनी दिली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZlKjcp
Read More
भारतात चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट; जागतिक विक्रमाची नोंद केली नावावर

नवी दिल्ली - वाघांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या मोहिमेत भारताने अनोख्या रुपाने जागतिक विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट करण्याबरोबरच ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाला आहे. याबाबत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या कामातील हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील वन, जंगल, डोंगराळ भाग असे एकूण १ लाख २१ हजार ३३७ किलोमीटरचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २६ हजार ७६० जागांवर कॅमेरे लावण्यात आले. यात वन्यजीवांचे ३.५ कोटीपेक्षा अधिक फोटो टिपण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा सर्वे मानला जात आहे. त्याची नोंद गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली आहे.

ब्रेकिग : अरुणाचल प्रदेशात मोठी चकमक; 6 नक्षलवादी ठार

दोन वर्षापूर्वीचे सर्वेक्षण
देशात सुमारे सव्वा लाख किलोमीटरचे सर्वेक्षण दोन वर्षांपूर्वीचे २०१८ चे आहे. त्याचा उलगडा गेल्यावर्षी तर जागतिक विक्रमाची घोषणा आता करण्यात आली. सर्वेक्षणानुसार देशातील वाघांची संख्या २९६७ आहे. त्यांच्या पिलांना गृहित धरले नाही तर त्याची संख्या २४६१ होईल. २००६ मध्ये वाघांची एकूण संख्या १४११ होती. भारताने नऊ वर्षांपूर्वी सेंट पीटसबर्ग येथे २०२२ पर्यंत देशातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र ते अगोदरच पूर्ण केले. सध्या भारतात सर्वाधिक १४९२ वाघ तीन राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये आहेत.

'कोरोना व्हायरस हे 100 वर्षांतील सर्वांत वाईट संकट'

गिनिज वर्ल्ड रिकॉर्डच्या संकेतस्थळावरील माहिती सर्वेक्षण-२०१८-१९
१४१ जागांवरील २६,८३८ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप
१,२१,३३७ चौ. कि.मी. सर्वेक्षणाची व्याप्ती
३,४८,५८,६२३ वन्यजीवांचे छायाचित्र काढले
२४६१ पिलं वगळून वाघांची ओळख
३,८१,२०० चौ. कि.मी. अभ्यासाची व्याप्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ठरवलेल्या कालावधीच्या चार वर्षे अगोदरच वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात आहे. आत्मनिर्भर भारताचे हे एक चांगले उदाहरण मानता येईल. 
- प्रकाश जावडेकर, पर्यावरणमंत्री

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भारतात चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट; जागतिक विक्रमाची नोंद केली नावावर नवी दिल्ली - वाघांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या मोहिमेत भारताने अनोख्या रुपाने जागतिक विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट करण्याबरोबरच ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाला आहे. याबाबत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या कामातील हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशातील वन, जंगल, डोंगराळ भाग असे एकूण १ लाख २१ हजार ३३७ किलोमीटरचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २६ हजार ७६० जागांवर कॅमेरे लावण्यात आले. यात वन्यजीवांचे ३.५ कोटीपेक्षा अधिक फोटो टिपण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा सर्वे मानला जात आहे. त्याची नोंद गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली आहे. ब्रेकिग : अरुणाचल प्रदेशात मोठी चकमक; 6 नक्षलवादी ठार दोन वर्षापूर्वीचे सर्वेक्षण देशात सुमारे सव्वा लाख किलोमीटरचे सर्वेक्षण दोन वर्षांपूर्वीचे २०१८ चे आहे. त्याचा उलगडा गेल्यावर्षी तर जागतिक विक्रमाची घोषणा आता करण्यात आली. सर्वेक्षणानुसार देशातील वाघांची संख्या २९६७ आहे. त्यांच्या पिलांना गृहित धरले नाही तर त्याची संख्या २४६१ होईल. २००६ मध्ये वाघांची एकूण संख्या १४११ होती. भारताने नऊ वर्षांपूर्वी सेंट पीटसबर्ग येथे २०२२ पर्यंत देशातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र ते अगोदरच पूर्ण केले. सध्या भारतात सर्वाधिक १४९२ वाघ तीन राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये आहेत. 'कोरोना व्हायरस हे 100 वर्षांतील सर्वांत वाईट संकट' गिनिज वर्ल्ड रिकॉर्डच्या संकेतस्थळावरील माहिती सर्वेक्षण-२०१८-१९ १४१ जागांवरील २६,८३८ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप १,२१,३३७ चौ. कि.मी. सर्वेक्षणाची व्याप्ती ३,४८,५८,६२३ वन्यजीवांचे छायाचित्र काढले २४६१ पिलं वगळून वाघांची ओळख ३,८१,२०० चौ. कि.मी. अभ्यासाची व्याप्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ठरवलेल्या कालावधीच्या चार वर्षे अगोदरच वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात आहे. आत्मनिर्भर भारताचे हे एक चांगले उदाहरण मानता येईल.  - प्रकाश जावडेकर, पर्यावरणमंत्री Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iR4zu5
Read More
‘आयएएस’च्या धर्तीवर ‘आयएमएस’ सुरू करा

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेचा तकलादूपणा जगजाहीर झाल्यानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आमूलाग्र सुधारणांच्या मागणीने जोर धरला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि भारतीय वनसेवा (आयएफएस) या सनदी सेवांच्या धर्तीवर भारतीय वैद्यकीय सेवा (आयएमएस) सुरू केली जावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य प्रशासन आणि यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची हीच योग्य वेळ असून प्रशासनातील नव्या दमाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे बदल घडवून आणणे शक्य असल्याचे संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

ही परीक्षा देणाऱ्यांसाठी मूलभूत पात्रता ही ‘एमबीबीएस’ची पदवी असावी असेही ‘आयएमए’कडून सूचित करण्यात आले आहे.  सध्या ‘आयएमए’ विविध पातळ्यांवर उत्साहाने काम करत असली तरीसुद्धा सरकारने निश्‍चितपणे काही सुधारणांचा आग्रह धरला पाहिजे. कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेले लोक आणि लोकांच्या चाचण्या गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा भार
या वैद्यकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे आरोग्यविषयक विविध जबाबदाऱ्या सोपविल्या जाव्यात. जिल्हा वैद्यकीय अधिकारी, विविध रोगांवर नियंत्रण ठेवणारे प्रकल्प अधिकारी, केंद्रीय मंत्रालये आणि राज्य आरोग्य विभागांतील विविध दर्जाचे सचिव आणि आरोग्यक्षेत्रातील अन्य विशेषाधिकारी यांच्या अनुषंगाने काही वेगळ्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या जाव्या असे ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी सांगितले.

‘आयएमए’च्या अन्य सूचना

कोरोना पश्‍चात नवे आरोग्य धोरण हवे

कोरोना नसणाऱ्या रुग्णांचे हित पहावे

सरकारने आरोग्यावरील खर्च वाढवावा

संपूर्ण देशासाठी एकच मार्गदर्शक सूचना हवी

पायाभूत सुविधांच्या विकासावर भर हवा

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘आयएएस’च्या धर्तीवर ‘आयएमएस’ सुरू करा नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेचा तकलादूपणा जगजाहीर झाल्यानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आमूलाग्र सुधारणांच्या मागणीने जोर धरला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि भारतीय वनसेवा (आयएफएस) या सनदी सेवांच्या धर्तीवर भारतीय वैद्यकीय सेवा (आयएमएस) सुरू केली जावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आरोग्य प्रशासन आणि यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची हीच योग्य वेळ असून प्रशासनातील नव्या दमाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे बदल घडवून आणणे शक्य असल्याचे संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ही परीक्षा देणाऱ्यांसाठी मूलभूत पात्रता ही ‘एमबीबीएस’ची पदवी असावी असेही ‘आयएमए’कडून सूचित करण्यात आले आहे.  सध्या ‘आयएमए’ विविध पातळ्यांवर उत्साहाने काम करत असली तरीसुद्धा सरकारने निश्‍चितपणे काही सुधारणांचा आग्रह धरला पाहिजे. कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेले लोक आणि लोकांच्या चाचण्या गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा भार या वैद्यकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे आरोग्यविषयक विविध जबाबदाऱ्या सोपविल्या जाव्यात. जिल्हा वैद्यकीय अधिकारी, विविध रोगांवर नियंत्रण ठेवणारे प्रकल्प अधिकारी, केंद्रीय मंत्रालये आणि राज्य आरोग्य विभागांतील विविध दर्जाचे सचिव आणि आरोग्यक्षेत्रातील अन्य विशेषाधिकारी यांच्या अनुषंगाने काही वेगळ्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या जाव्या असे ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी सांगितले. ‘आयएमए’च्या अन्य सूचना कोरोना पश्‍चात नवे आरोग्य धोरण हवे कोरोना नसणाऱ्या रुग्णांचे हित पहावे सरकारने आरोग्यावरील खर्च वाढवावा संपूर्ण देशासाठी एकच मार्गदर्शक सूचना हवी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर हवा Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fksJLz
Read More
जिल्हाधिकाऱ्यांनी कसली कंबर; मांजरी गाव कोरोनामुक्त करण्यावर भर!

पुणे - गावात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा ताबडतोब शोध घेऊन त्यांना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे. नमुना तपासणी अहवाल आल्यानंतर निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांना होम क्वारन्टाईनचा शिक्का मारुन घरी पाठविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथे जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा. कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर बेड आणि आयसीयु बेडच्या व्यवस्थेबाबत लवकरात लवकर नियोजन करावे. यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती मदत करेल. कोरोना बाधित रुग्णामुळे इतरांना प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. क्वॉरन्टाईन असणाऱ्यांची दररोज ऑक्सीमीटरव्दारे तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार चेतन तुपे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, 
पोलिस निरीक्षक रमेश साठे, सहायक निरीक्षक मनोज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा देशपांडे, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच सुवर्णा कामठे, ग्रामसेवक मधुकर दाते, समन्वयक ए.बी.मोरे या वेळी उपस्थित होते.

नियम न पाळणार्‍यांवर गुन्हा -
गावात कोणी नियम पाळत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी गावातील कोरोना विषयक आकडेवारी दररोज अद्ययावत करुन ठेवली पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना प्रतिबंधासाठी मांजरी गावासाठी मास्क, सॅनिटायझर साहित्याची आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. गावपातळीवर कोरोनाविषयक जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशा सूचना राम यांनी दिल्या. 

मार्केट कमिटीमध्ये जागा द्यावी - आमदार तुपे
आमदार चेतन तुपे म्हणाले, "शेतकऱ्यांना व्यवसायासाठी मार्केट कमिटीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी. कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यावर भर दिला पाहिजे. कोरोना प्रतिबंधासाठी आपण सर्वजण मिळून चांगले काम करु."

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जिल्हाधिकाऱ्यांनी कसली कंबर; मांजरी गाव कोरोनामुक्त करण्यावर भर! पुणे - गावात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा ताबडतोब शोध घेऊन त्यांना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे. नमुना तपासणी अहवाल आल्यानंतर निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांना होम क्वारन्टाईनचा शिक्का मारुन घरी पाठविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथे जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा. कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर बेड आणि आयसीयु बेडच्या व्यवस्थेबाबत लवकरात लवकर नियोजन करावे. यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती मदत करेल. कोरोना बाधित रुग्णामुळे इतरांना प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. क्वॉरन्टाईन असणाऱ्यांची दररोज ऑक्सीमीटरव्दारे तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आमदार चेतन तुपे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते,  पोलिस निरीक्षक रमेश साठे, सहायक निरीक्षक मनोज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा देशपांडे, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच सुवर्णा कामठे, ग्रामसेवक मधुकर दाते, समन्वयक ए.बी.मोरे या वेळी उपस्थित होते. नियम न पाळणार्‍यांवर गुन्हा - गावात कोणी नियम पाळत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी गावातील कोरोना विषयक आकडेवारी दररोज अद्ययावत करुन ठेवली पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना प्रतिबंधासाठी मांजरी गावासाठी मास्क, सॅनिटायझर साहित्याची आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. गावपातळीवर कोरोनाविषयक जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशा सूचना राम यांनी दिल्या.  मार्केट कमिटीमध्ये जागा द्यावी - आमदार तुपे आमदार चेतन तुपे म्हणाले, "शेतकऱ्यांना व्यवसायासाठी मार्केट कमिटीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी. कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यावर भर दिला पाहिजे. कोरोना प्रतिबंधासाठी आपण सर्वजण मिळून चांगले काम करु." Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iRZCBp
Read More

Friday, July 10, 2020

`त्या` वादग्रस्त टिप्पण्णीची दखल, खासदार राउत म्हणाले...

ओरोस (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवास यायचे असेल तर 7 ऑगस्टपूर्वी या, त्यानंतर जिल्ह्यात प्रवेश नाही. पाच हजार रुपये दंड होईल, अशा प्रकारची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची व्हायरल झालेली टिप्पणी रद्द केली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
क्वारंटाईन कालावधी 14 दिवसांवरुन 10 दिवसांचा करावा यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या आरोग्य विभागाकडे मागणी करावी, अशीही मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम ऍपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी खासदार राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, रूची राऊत आदी उपस्थित होते.

यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी चाकरमान्यांच्या गणेशोत्सव कालावधीत येण्यास बंदी घालण्यासाठी झालेल्या बैठकीचे "ती' वादग्रस्त टिप्पणी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. खासदार राऊत म्हणाले, ""गणेशोत्सव व मोहरम हे दोन सण शांततेत पार पडावे यासाठी पालकमंत्री सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक घेण्यात आली.

यावेळी सर्वांनी क्वारंटाईन कालावधी 7 दिवसांचा करण्यासाठी राज्य सरकारने कोकणसाठी खास बाब म्हणून केंद्राच्या आरोग्य विभागाकडे मागणी करावी. ही मागणी मान्य झाल्यावर येणारे चाकरमानी सात दिवस क्वारंटाईन राहतील. त्यानंतर 3 दिवस गर्दीत मिसळणार नाहीत, अशी नवी नियमावली बनविन्याच्या सूचना केल्या आहेत. येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सुलभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या चाकरमान्यांने यायच्या अगोदर 48 तास कोरोना तपासणी करावी. यासाठी शासनाने मोफत अथवा एक हजार रूपयांत ही चाचणी उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी. टोल माफी करावी. त्यांना स्वस्त दरात एसटी बसेस उपलब्ध करून चाकरमान्यांना गावांत सोडण्यात यावे. या सर्व मागण्या जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासनाकडे पाठविणार आहेत.'' 

एकमेकांचा दुवा बना 
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी चाकरमानी येण्यास बंदी हा विषय बाहेर पडल्याने सर्वांनाच मनस्ताप झाला होता. आता हा विषय होणार नाही. त्यामुळे गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी प्रशासक व प्रशासन यांनी दुवा बनून काम करावे. खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये लवकरच कोरोना तपासणी सुरु होत आहे. तेथेही ही तपासणी सुरू करावी. आमदार वैभव नाईक यांनी ई-पास सुलभ करावे. एसटी उपलब्ध कराव्यात अशी मागणी केल्याचे सांगितले. अमित सामंत यांनी कंटेन्मेंट झोन मर्यादित करण्याची मागणी केली. बाळा गावडे यांनी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी केली. 

अजुन एक बैठक होणार
व्हायरल झालेली टिपणी प्राथमिक स्वरूपाची चर्चा होती. तो संभाव्य निर्णयच रद्द करण्यात आला आहे. आता जिल्हास्तरीय शांतता समितिची अजुन एक बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी भजन, आरती, विसर्जन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सूचनांचे पालन करून विसर्जनास 10 ते 20 माणसांना परवानगी देण्याची चर्चा झाली आहे. तसेच सामुदायिक घरगुती (सार्वजनिक नाही) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले.

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

`त्या` वादग्रस्त टिप्पण्णीची दखल, खासदार राउत म्हणाले... ओरोस (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवास यायचे असेल तर 7 ऑगस्टपूर्वी या, त्यानंतर जिल्ह्यात प्रवेश नाही. पाच हजार रुपये दंड होईल, अशा प्रकारची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची व्हायरल झालेली टिप्पणी रद्द केली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.  क्वारंटाईन कालावधी 14 दिवसांवरुन 10 दिवसांचा करावा यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या आरोग्य विभागाकडे मागणी करावी, अशीही मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.  जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम ऍपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी खासदार राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, रूची राऊत आदी उपस्थित होते. यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी चाकरमान्यांच्या गणेशोत्सव कालावधीत येण्यास बंदी घालण्यासाठी झालेल्या बैठकीचे "ती' वादग्रस्त टिप्पणी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. खासदार राऊत म्हणाले, ""गणेशोत्सव व मोहरम हे दोन सण शांततेत पार पडावे यासाठी पालकमंत्री सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वांनी क्वारंटाईन कालावधी 7 दिवसांचा करण्यासाठी राज्य सरकारने कोकणसाठी खास बाब म्हणून केंद्राच्या आरोग्य विभागाकडे मागणी करावी. ही मागणी मान्य झाल्यावर येणारे चाकरमानी सात दिवस क्वारंटाईन राहतील. त्यानंतर 3 दिवस गर्दीत मिसळणार नाहीत, अशी नवी नियमावली बनविन्याच्या सूचना केल्या आहेत. येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सुलभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या चाकरमान्यांने यायच्या अगोदर 48 तास कोरोना तपासणी करावी. यासाठी शासनाने मोफत अथवा एक हजार रूपयांत ही चाचणी उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी. टोल माफी करावी. त्यांना स्वस्त दरात एसटी बसेस उपलब्ध करून चाकरमान्यांना गावांत सोडण्यात यावे. या सर्व मागण्या जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासनाकडे पाठविणार आहेत.''  एकमेकांचा दुवा बना  यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी चाकरमानी येण्यास बंदी हा विषय बाहेर पडल्याने सर्वांनाच मनस्ताप झाला होता. आता हा विषय होणार नाही. त्यामुळे गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी प्रशासक व प्रशासन यांनी दुवा बनून काम करावे. खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये लवकरच कोरोना तपासणी सुरु होत आहे. तेथेही ही तपासणी सुरू करावी. आमदार वैभव नाईक यांनी ई-पास सुलभ करावे. एसटी उपलब्ध कराव्यात अशी मागणी केल्याचे सांगितले. अमित सामंत यांनी कंटेन्मेंट झोन मर्यादित करण्याची मागणी केली. बाळा गावडे यांनी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी केली.  अजुन एक बैठक होणार व्हायरल झालेली टिपणी प्राथमिक स्वरूपाची चर्चा होती. तो संभाव्य निर्णयच रद्द करण्यात आला आहे. आता जिल्हास्तरीय शांतता समितिची अजुन एक बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी भजन, आरती, विसर्जन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सूचनांचे पालन करून विसर्जनास 10 ते 20 माणसांना परवानगी देण्याची चर्चा झाली आहे. तसेच सामुदायिक घरगुती (सार्वजनिक नाही) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iNJRLI
Read More
चाकरमानी उत्सुक, पण कोकणवासीयांत धास्ती, अनेक प्रश्न

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अवघ्या दीड महिन्यात गणेश चतुर्थी सण येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमानी गावी येण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत शासकीय पातळीवरही नियोजन सुरू झाले आहे. स्थानिकांमध्ये मात्र याबाबत धास्ती असून येणाऱ्या चाकरमानी लोकांना संस्थात्मक, रुम क्वारंटाईन की होम क्वारंटाईन करण्यात येईल, यावर गावा गावात चर्चांना उधाण आले आहे. पालिका व तालुकास्तरावर सरपंच संघटनेची भूमिका यात महत्वाची ठरणार आहे. 

कोकणातील मोठ्या आनंदाचा उत्साहाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. या उत्सवाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणामध्ये दाखल होतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली श्री गणेश चतुर्थी होत आहे. मुंबई, पुणे यासारख्या भागातून चाकरमानी प्रशासनाचा ग्रीन सिग्नल भेटल्यास दाखल होणार आहेत. चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले तर किंवा दाखल नाही झाले तर त्याबाबत नियोजन कसे असणार याविषयी गावागावात चर्चांना उधाण आले आहे. 

मुंबई, पुणे व अन्य भागातून येणाऱ्या चाकरमानी लोकांना संस्थात्मक, रूम की होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. याचा विचार करून त्याबाबत प्रशासनाने धोरण ठरविण्यासाठी हालचालीही सुरू केल्या आहेत. या हालचाली करताना आवश्‍यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. याबाबत प्रत्येक तालुक्‍यात सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणेही महत्वाचे बनणार आहे. 

कोरोना संकटापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवानिमित्त सुमारे पंचवीस हजार चाकरमानी आले होते. त्यातील काही चाकरमानी पुन्हा परतले नव्हते ते गावीच राहिले तर कोरोना संकटानंतर आतापर्यंत सुमारे लाख ते दीड लाख चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. त्यामुळे चतुर्थी सणाला मुंबईहून आता मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होण्याची शक्‍यता आहे; मात्र राज्यातील संवेदनशील भागातील स्थिती पाहता मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जागेअभावी कसेबसे मुंबईत राहत असलेले चाकरमानी तसेच बेरोजगार झालेले चाकरमानी यांना मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चतुर्थी सणानिमित्त कोकणामध्ये येण्याचे वेध लागले आहेत.

चाकरमान्यांना चतुर्थी सणाची चिंता असली तरी ज्यांचे स्वतंत्र फ्लॅट आहेत किंवा ज्यांची राहण्याची सुरक्षित व व्यवस्थित सोय आहे त्यांनी मुंबई किंवा परिसर सोडू नये, असेही सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे हे स्पष्ट आहे; मात्र येणाऱ्या चाकरमान्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले तरी कुठच्या ना कुठच्या मार्गे त्यांचे संक्रमण सर्वसामान्यांना पर्यंत होण्याचा धोका होऊ शकेल, अशी धास्ती गावोगाव आहे. 

स्थानिक प्रशासनाचीही भूमिका 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आधीच मोठ्या प्रमाणात चाकरमानी आले आहेत. आता गौरी-गणपती सणाच्या काळात आणखी चाकरमानी रेल्वे, बस या सुविधा नसल्याने ते स्वतःची किंवा खासगी तसेच भाडेतत्त्वावर वाहने घेऊन येणार असल्याने यंदाचा गौरी गणपतीचा सण महागाईचाही उच्चांक गाठेल हे नक्की. या पार्श्‍वभूमीवर योग्य ते नियोजन करताना प्रशासनाने नगरपालीका, ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेऊन नियमावली तयार करावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चाकरमानी उत्सुक, पण कोकणवासीयांत धास्ती, अनेक प्रश्न सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अवघ्या दीड महिन्यात गणेश चतुर्थी सण येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमानी गावी येण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत शासकीय पातळीवरही नियोजन सुरू झाले आहे. स्थानिकांमध्ये मात्र याबाबत धास्ती असून येणाऱ्या चाकरमानी लोकांना संस्थात्मक, रुम क्वारंटाईन की होम क्वारंटाईन करण्यात येईल, यावर गावा गावात चर्चांना उधाण आले आहे. पालिका व तालुकास्तरावर सरपंच संघटनेची भूमिका यात महत्वाची ठरणार आहे.  कोकणातील मोठ्या आनंदाचा उत्साहाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. या उत्सवाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणामध्ये दाखल होतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली श्री गणेश चतुर्थी होत आहे. मुंबई, पुणे यासारख्या भागातून चाकरमानी प्रशासनाचा ग्रीन सिग्नल भेटल्यास दाखल होणार आहेत. चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले तर किंवा दाखल नाही झाले तर त्याबाबत नियोजन कसे असणार याविषयी गावागावात चर्चांना उधाण आले आहे.  मुंबई, पुणे व अन्य भागातून येणाऱ्या चाकरमानी लोकांना संस्थात्मक, रूम की होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. याचा विचार करून त्याबाबत प्रशासनाने धोरण ठरविण्यासाठी हालचालीही सुरू केल्या आहेत. या हालचाली करताना आवश्‍यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. याबाबत प्रत्येक तालुक्‍यात सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणेही महत्वाचे बनणार आहे.  कोरोना संकटापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवानिमित्त सुमारे पंचवीस हजार चाकरमानी आले होते. त्यातील काही चाकरमानी पुन्हा परतले नव्हते ते गावीच राहिले तर कोरोना संकटानंतर आतापर्यंत सुमारे लाख ते दीड लाख चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. त्यामुळे चतुर्थी सणाला मुंबईहून आता मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होण्याची शक्‍यता आहे; मात्र राज्यातील संवेदनशील भागातील स्थिती पाहता मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जागेअभावी कसेबसे मुंबईत राहत असलेले चाकरमानी तसेच बेरोजगार झालेले चाकरमानी यांना मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चतुर्थी सणानिमित्त कोकणामध्ये येण्याचे वेध लागले आहेत. चाकरमान्यांना चतुर्थी सणाची चिंता असली तरी ज्यांचे स्वतंत्र फ्लॅट आहेत किंवा ज्यांची राहण्याची सुरक्षित व व्यवस्थित सोय आहे त्यांनी मुंबई किंवा परिसर सोडू नये, असेही सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे हे स्पष्ट आहे; मात्र येणाऱ्या चाकरमान्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले तरी कुठच्या ना कुठच्या मार्गे त्यांचे संक्रमण सर्वसामान्यांना पर्यंत होण्याचा धोका होऊ शकेल, अशी धास्ती गावोगाव आहे.  स्थानिक प्रशासनाचीही भूमिका  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आधीच मोठ्या प्रमाणात चाकरमानी आले आहेत. आता गौरी-गणपती सणाच्या काळात आणखी चाकरमानी रेल्वे, बस या सुविधा नसल्याने ते स्वतःची किंवा खासगी तसेच भाडेतत्त्वावर वाहने घेऊन येणार असल्याने यंदाचा गौरी गणपतीचा सण महागाईचाही उच्चांक गाठेल हे नक्की. या पार्श्‍वभूमीवर योग्य ते नियोजन करताना प्रशासनाने नगरपालीका, ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेऊन नियमावली तयार करावी, अशी मागणी होत आहे.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Zj2r6U
Read More
उल्लेखनीय! कणकवली तालुक्यात आता गोरगरिबांना मोठा आधार

कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील उपजिल्हा रुग्णालयात पंतप्रधान जन आरोग्य सुविधा आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध 34 प्रकारच्या स्पेशालिटी आणि 1 हजार 221 प्रकारच्या आजारांचा समावेश असलेली सुविधा सुरू झाली आहे. याचा प्रारंभ आज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांच्या हस्ते झाला. 

कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ आणि मालवण तालुक्‍यातील रूग्ण येथे उपचारासाठी येतात. ग्रामीण भागातील रूग्णांसाठी या योजनेतून सर्जिकल व कॅन्सर, आर्थोपेडीक, न्यूरो सर्जरी, मणक्‍याचे विकार, किडनी, ह्रदयविकार, मेडिकल आयसीयु, सर्व प्रकाराचे गंभीर आजारावर उपचार होणार आहेत. रूग्ण श्‍त्रक्रियेसाठी कणकवलीसह ओरोस, कोल्हापूर येथीलही तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होणार आहेत. ज्या शस्त्रक्रिया येथे होणार नाहीत, त्यांच्यावर या योजनेत समावेश असलेल्या कोल्हापूर येथील नामवंत रूग्णालयातील डॉक्‍टरांकडे मोफत शस्त्रक्रिया करण्याची सोय केली जाणार आहे.

गरीबांच्या दारापर्यंत योजना पोहोचविण्याचा संकल्प असून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या शुभारंभास रूग्णालयातील डॉ. सतीश टांक, डॉ. सी. एम. शिगलगार, डॉ. प्रियांका म्हसकर, डॉ. संतोष चौगुले, डॉ. सचिन व्ही. के., डॉ.अनिकेत किर्लोस्कर, डॉ. निनाद गायकवाड, डॉ. अनुप पळसंबकर, डॉ. धनेश म्हसकर, वरिष्ठ परिचारीका विजया उबाळे, श्रीमती पवार, श्रीमती परब, श्रीमती सावंत, मनोहर परब, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते. 

योजनेबाबत डॉ. पाटील म्हणाले.... 
- पिवळ्या, केसरी कार्डधारकांशिवाय शुभ्र कार्डधारकांनाही लाभ 
- सरकारी कर्मचारी, शेतकरी, उद्योजक, माजी सैनिक, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सेवा 
- सध्या स्पेशालिटी डॉक्‍टरांची सेवा येथे उपलब्ध 
- हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी स्वस्तीक हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, कोल्हापूर 

योजनेबाबत आवाहन 
या योजनेच्या लाभासाठी येताना रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड आवश्‍यक आहे. ही योजना राबविताना विशेष रुम, वार्डची रचना आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने मागणी केली आहे. सध्या डायलेसीस, आर्थोपेडीक, आयसीयु, ट्रामा केअर सुरू असून पुढील काही महिन्यात सीटी स्कॅन सेवाही सुरू होईल. त्यानुसार डॉक्‍टरांसाठी निवासस्थान, पाणी, ड्रेनेज सुविधाही पुर्णत्वास जाणे गरजेचे असल्याचे डॉ. पाटील म्हणाले. 

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उल्लेखनीय! कणकवली तालुक्यात आता गोरगरिबांना मोठा आधार कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील उपजिल्हा रुग्णालयात पंतप्रधान जन आरोग्य सुविधा आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध 34 प्रकारच्या स्पेशालिटी आणि 1 हजार 221 प्रकारच्या आजारांचा समावेश असलेली सुविधा सुरू झाली आहे. याचा प्रारंभ आज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांच्या हस्ते झाला.  कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ आणि मालवण तालुक्‍यातील रूग्ण येथे उपचारासाठी येतात. ग्रामीण भागातील रूग्णांसाठी या योजनेतून सर्जिकल व कॅन्सर, आर्थोपेडीक, न्यूरो सर्जरी, मणक्‍याचे विकार, किडनी, ह्रदयविकार, मेडिकल आयसीयु, सर्व प्रकाराचे गंभीर आजारावर उपचार होणार आहेत. रूग्ण श्‍त्रक्रियेसाठी कणकवलीसह ओरोस, कोल्हापूर येथीलही तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होणार आहेत. ज्या शस्त्रक्रिया येथे होणार नाहीत, त्यांच्यावर या योजनेत समावेश असलेल्या कोल्हापूर येथील नामवंत रूग्णालयातील डॉक्‍टरांकडे मोफत शस्त्रक्रिया करण्याची सोय केली जाणार आहे. गरीबांच्या दारापर्यंत योजना पोहोचविण्याचा संकल्प असून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या शुभारंभास रूग्णालयातील डॉ. सतीश टांक, डॉ. सी. एम. शिगलगार, डॉ. प्रियांका म्हसकर, डॉ. संतोष चौगुले, डॉ. सचिन व्ही. के., डॉ.अनिकेत किर्लोस्कर, डॉ. निनाद गायकवाड, डॉ. अनुप पळसंबकर, डॉ. धनेश म्हसकर, वरिष्ठ परिचारीका विजया उबाळे, श्रीमती पवार, श्रीमती परब, श्रीमती सावंत, मनोहर परब, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.  योजनेबाबत डॉ. पाटील म्हणाले....  - पिवळ्या, केसरी कार्डधारकांशिवाय शुभ्र कार्डधारकांनाही लाभ  - सरकारी कर्मचारी, शेतकरी, उद्योजक, माजी सैनिक, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सेवा  - सध्या स्पेशालिटी डॉक्‍टरांची सेवा येथे उपलब्ध  - हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी स्वस्तीक हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, कोल्हापूर  योजनेबाबत आवाहन  या योजनेच्या लाभासाठी येताना रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड आवश्‍यक आहे. ही योजना राबविताना विशेष रुम, वार्डची रचना आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने मागणी केली आहे. सध्या डायलेसीस, आर्थोपेडीक, आयसीयु, ट्रामा केअर सुरू असून पुढील काही महिन्यात सीटी स्कॅन सेवाही सुरू होईल. त्यानुसार डॉक्‍टरांसाठी निवासस्थान, पाणी, ड्रेनेज सुविधाही पुर्णत्वास जाणे गरजेचे असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iKBYqi
Read More
Horoscope Today, 11 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2W7qEee
गैंगस्टर विकास दुबे मारा गया लेकिन इसके जरिए किसको बचाया गया? https://ift.tt/32cZ3fk
रीवा सोलर प्लांट पर बोले शिवकुमार- कांग्रेस राज में बना 2 हजार MW का प्लांट https://ift.tt/3ekXiPP
एनकाउंटर के बाद किस तरह की होती है जांच, SC ने 2014 में दिया था ये आदेश https://ift.tt/3fkkLSm