Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 15, 2020

नाणे मावळातील पठारांवरील रहिवासी पायाभूत सुविधांपासून कोसोदूर; काय आहे सद्य:स्थिती जाणून घ्या

करंजगाव (ता. मावळ) : स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही नाणे मावळातील डोंगर माथ्यावर आजपर्यंत रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे तेथे राहणारे रहिवासी अनेक हालअपेष्टा सहन करीत जीवन जगत आहेत. सरकारने आता तरी त्यांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

नाणे पठार, कांबरे (नामा) पठार, करंजगाव पठार, पाले पठार, सांगिसे पठार, उकसान पठार, कुसवली-कुसुर पठार, कांबरे (आमा) पठार व सटवाईवाडी आदी गावांचा त्यात समावेश होतो. पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या भागात सध्या पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. याठिकाणी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तास-तासभर पाणवठ्यावर ताटकळत बसावे लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत तीव्र उन्हाळ्यामुळे आटले आहेत. पठारावर जाण्यास पक्के रस्ते नाहीत. पावसाळ्यात पायवाट सुद्धा धोकादायक बनते. त्यामुळे सरकारने हे प्रश्न सोडवावे, अशी मागणी नामदेव शेडगे, संदीप शेडगे, बाळू हिरवे, पांडुरंग ठिकडे, राजू ठिकडे, रामभाऊ आखाडे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे, बाबुराव शेडगे, पप्पू शेडगे आदी पठारवासीयांनी केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सेवाभावी संस्थांचा हातभार

पठारावरील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, याहेतूने मावळ तालुक्यातील काही सेवाभावी संस्था काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सेवाभावी संस्थांमध्ये देवराई, बजरंग दल मावळ, मावळ विचार मंच, मावळ प्रबोधिनी आदी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात विकास कामे करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही आहे खरी समस्या...

नाणे मावळातील असलेली ही विविध पठारे व तेथील रहिवासी विविध गावांच्या हद्दीत विभागली गेली आहे. परिणामी एक-एका गावाच्या हद्दीत पठारावरील मोजकीच घरे येतात. परिणामी कमी मतदारांसाठी कोणत्याच ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य प्रमाणात दखल घेतली जात नाही. त्यामुळे या नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत.

रहिवाशांची ही मागणी...

संपूर्ण डोंगरावरील विविध पठार मिळून जर एक वेगळीच म्हणजेच नाणे मावळ पठार या अनुषंगाने नविन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे. त्यामाध्यमातून शासकीय निधी उपलब्ध करून त्याचा उपयोग पठारावरील जनतेला होईल, अशी मागणी काही नागरिक सरकार दरबारी करण्याची मागणी करीत आहेत.

रस्त्याचा प्रश्न गंभीर

पठारावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येक पठाराची एक स्वतंत्र पायवाट आहे. पण या वाटेवरचा प्रवास हा जीवघेणा आहे. डोंगरकडा चढून वर जाताना किंवा खाली उतरताना लोकांना जीव मुठीत धरावा लागतो. शाळकरी मुलं, कामगार यांना बॅग घेऊन तर दूध व्यावसायिकांना दुधाचे कॅन घेऊन दररोज हा जीवघेणा प्रवास करावा लागतो. एका वाडीवरून दुसऱ्या वाडीवर जातानाचा असलेला रस्ता हा केवळ धुळीचा आहे. यावरून ये-जा करताना येथील रहिवाशांना अनेक अडचणी येतात. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नाणे मावळातील पठारांवरील रहिवासी पायाभूत सुविधांपासून कोसोदूर; काय आहे सद्य:स्थिती जाणून घ्या करंजगाव (ता. मावळ) : स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही नाणे मावळातील डोंगर माथ्यावर आजपर्यंत रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे तेथे राहणारे रहिवासी अनेक हालअपेष्टा सहन करीत जीवन जगत आहेत. सरकारने आता तरी त्यांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     नाणे पठार, कांबरे (नामा) पठार, करंजगाव पठार, पाले पठार, सांगिसे पठार, उकसान पठार, कुसवली-कुसुर पठार, कांबरे (आमा) पठार व सटवाईवाडी आदी गावांचा त्यात समावेश होतो. पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या भागात सध्या पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. याठिकाणी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तास-तासभर पाणवठ्यावर ताटकळत बसावे लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत तीव्र उन्हाळ्यामुळे आटले आहेत. पठारावर जाण्यास पक्के रस्ते नाहीत. पावसाळ्यात पायवाट सुद्धा धोकादायक बनते. त्यामुळे सरकारने हे प्रश्न सोडवावे, अशी मागणी नामदेव शेडगे, संदीप शेडगे, बाळू हिरवे, पांडुरंग ठिकडे, राजू ठिकडे, रामभाऊ आखाडे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे, बाबुराव शेडगे, पप्पू शेडगे आदी पठारवासीयांनी केली आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सेवाभावी संस्थांचा हातभार पठारावरील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, याहेतूने मावळ तालुक्यातील काही सेवाभावी संस्था काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सेवाभावी संस्थांमध्ये देवराई, बजरंग दल मावळ, मावळ विचार मंच, मावळ प्रबोधिनी आदी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात विकास कामे करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  ही आहे खरी समस्या... नाणे मावळातील असलेली ही विविध पठारे व तेथील रहिवासी विविध गावांच्या हद्दीत विभागली गेली आहे. परिणामी एक-एका गावाच्या हद्दीत पठारावरील मोजकीच घरे येतात. परिणामी कमी मतदारांसाठी कोणत्याच ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य प्रमाणात दखल घेतली जात नाही. त्यामुळे या नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. रहिवाशांची ही मागणी... संपूर्ण डोंगरावरील विविध पठार मिळून जर एक वेगळीच म्हणजेच नाणे मावळ पठार या अनुषंगाने नविन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे. त्यामाध्यमातून शासकीय निधी उपलब्ध करून त्याचा उपयोग पठारावरील जनतेला होईल, अशी मागणी काही नागरिक सरकार दरबारी करण्याची मागणी करीत आहेत. रस्त्याचा प्रश्न गंभीर पठारावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येक पठाराची एक स्वतंत्र पायवाट आहे. पण या वाटेवरचा प्रवास हा जीवघेणा आहे. डोंगरकडा चढून वर जाताना किंवा खाली उतरताना लोकांना जीव मुठीत धरावा लागतो. शाळकरी मुलं, कामगार यांना बॅग घेऊन तर दूध व्यावसायिकांना दुधाचे कॅन घेऊन दररोज हा जीवघेणा प्रवास करावा लागतो. एका वाडीवरून दुसऱ्या वाडीवर जातानाचा असलेला रस्ता हा केवळ धुळीचा आहे. यावरून ये-जा करताना येथील रहिवाशांना अनेक अडचणी येतात.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hydd04
Read More
ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा

मुंबई - कोरोनाच्या संसर्गाचा सामना करीतच राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, त्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी विविध पातळ्यांवर चर्चा करून शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे.

आता  शाळांतील स्वच्छतेची काळजी व्यवस्थापनास घ्यावी लागणार असून विलगीकरण केंद्र म्हणून वापरलेल्या शाळांतील खोल्यांचा वापर करण्यापूर्वी परवानगी पत्र घेणे अनिवार्य असेल. कंटेन्मेंट झोनमधील शाळांबाबतचा निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावा लागेल. घरात राहून ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार असून नेहमीची पारंपरिक लेक्चर टाळून स्वयंअध्ययनावर त्यांना भर द्यावा लागेल. बाधित क्षेत्रांमध्ये शाळा सुरू करताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

News Story Feeds https://ift.tt/2YHvQ9j

ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा मुंबई - कोरोनाच्या संसर्गाचा सामना करीतच राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, त्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक आज जारी करण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी विविध पातळ्यांवर चर्चा करून शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. आता  शाळांतील स्वच्छतेची काळजी व्यवस्थापनास घ्यावी लागणार असून विलगीकरण केंद्र म्हणून वापरलेल्या शाळांतील खोल्यांचा वापर करण्यापूर्वी परवानगी पत्र घेणे अनिवार्य असेल. कंटेन्मेंट झोनमधील शाळांबाबतचा निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावा लागेल. घरात राहून ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार असून नेहमीची पारंपरिक लेक्चर टाळून स्वयंअध्ययनावर त्यांना भर द्यावा लागेल. बाधित क्षेत्रांमध्ये शाळा सुरू करताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. News Story Feeds https://ift.tt/2YHvQ9j

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bgde7Z
Read More
विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर

नागपूर : एखाद्या कमकुवत संघाला पराभूत केल्यास तुमचे कुणी फारसे कौतुक करत नाही. मात्र, रथीमहारथींचा समावेश असलेल्या संघाला पाणी पाजले तर त्याची निश्‍चितच चर्चा होते. असाच एक पराक्रम विदर्भ रणजी संघाने 1992-93 च्या मोसमात बलाढ्य रेल्वेविरुद्ध केला होता. रेल्वे संघाला 165 धावांनी नमवून विदर्भाने आपली ताकद दाखवून दिली. विदर्भाच्या त्या अनपेक्षित विजयाची क्रिकेट वर्तुळात सर्वत्र चर्चा झाली होती. 

दिल्लीच्या कर्नेलसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात रेल्वेचा संघ टॅलेंट, अनुभव, कामगिरी सर्वच बाबतीत विदर्भापेक्षा उजवा होता. त्यामुळे विदर्भाला सहज पराभूत करू शकतो, अशा आविर्भावात सुरुवातीपासूनच रेल्वेचे खेळाडू वावरत होते. दुर्दैवाने हा फाजिल आत्मविश्‍वासच त्यांना नडला. कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या नेतृत्वात खेळलेल्या विदर्भ संघात व्यावसायिक खेळाडू सुलक्षण कुळकर्णी, हेमंत वसू, समीर गुजर, योगेश घारे, उस्मान गनी, मनोज गोगटे, प्रीतम गंधे, राजेश गावंडे, ट्रॅव्हर गोन्साल्विस, हर्षद हुद्दारसारखे युवा व अनुभवी खेळाडू होते. तर, देशभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या रेल्वे संघातही अभय शर्मा, युसूफ अली खान, के. भरतन, मानविंदरसिंग, एम. मजिठिया, के. शर्मा, इकबाल ठाकूरसारखे "मॅचविनर्स' होते.

वाचा - विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा
 

कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाने कुळकर्णी (91 धावा) व कर्णधार हिंगणीकर (52 धावा) यांची अर्धशतके व तळातील प्रीतम गंधेंच्या 46 बहुमूल्य धावांच्या बळावर पहिल्या डावात 352 धावा केल्या. विदर्भाच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी प्रभावीरित्या पार पाडत रेल्वेचा डाव 277 धावांत गुंडाळला. विदर्भाला 75 धावांची निर्णायक आघाडी मिळवून देण्यात गोन्साल्विस (चार बळी) व गंधे (तीन बळी) यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विदर्भाने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, रेल्वेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक होऊन विदर्भाची 180 धावांतच दाणादाण उडविली. केवळ कुळकर्णी (67 धावा) व हिंगणीकर (43 धावा) हे दोनच फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे तीन दिवसपर्यंत विदर्भाच्या मुठ्‌ठीत असलेला सामना निसटणार की काय, अशी भीती साऱ्यांनाच वाटू लागली होती. 

आणखी वाचा - `डेस्टिनेशन वेडिंग` वऱ्हाडींशिवाय कसे होईल; कोणाचे लग्न आणि कोण आहे वऱ्हाडी जरा वाचाच -

हिंगणीकर, गंधेंनी दिली सामन्याला कलाटणी 

रेल्वेकडे असलेले दर्जेदार फलंदाज बघता 256 धावांचे विजयी लक्ष्य मुळीच आवाक्‍याबाहेरचे नव्हते. मात्र, रेल्वेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. विदर्भाच्या गोलंदाजांनी नियमितपणे गडी बाद करत रेल्वेचा दुसरा डाव अवघ्या 80 धावांत गुंडाळून 165 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. अष्टपैलू हिंगणीकर यांनी सर्वाधिक पाच आणि गंधे यांनी चार गडी बाद करून सामन्याला कलाटणी दिली. वैदर्भी खेळाडूंच्या एकजूटतेचे प्रतीक ठरलेल्या त्या विजयाची अनेकांनी स्तुती केली. त्याचवेळी विदर्भाला कमी लेखल्याची चूक रेल्वेच्या खेळाडूंना कळून चुकली. रेल्वेसारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करणे, हा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे कर्णधार हिंगणीकर यांनीही बोलून दाखविले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर नागपूर : एखाद्या कमकुवत संघाला पराभूत केल्यास तुमचे कुणी फारसे कौतुक करत नाही. मात्र, रथीमहारथींचा समावेश असलेल्या संघाला पाणी पाजले तर त्याची निश्‍चितच चर्चा होते. असाच एक पराक्रम विदर्भ रणजी संघाने 1992-93 च्या मोसमात बलाढ्य रेल्वेविरुद्ध केला होता. रेल्वे संघाला 165 धावांनी नमवून विदर्भाने आपली ताकद दाखवून दिली. विदर्भाच्या त्या अनपेक्षित विजयाची क्रिकेट वर्तुळात सर्वत्र चर्चा झाली होती.  दिल्लीच्या कर्नेलसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात रेल्वेचा संघ टॅलेंट, अनुभव, कामगिरी सर्वच बाबतीत विदर्भापेक्षा उजवा होता. त्यामुळे विदर्भाला सहज पराभूत करू शकतो, अशा आविर्भावात सुरुवातीपासूनच रेल्वेचे खेळाडू वावरत होते. दुर्दैवाने हा फाजिल आत्मविश्‍वासच त्यांना नडला. कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या नेतृत्वात खेळलेल्या विदर्भ संघात व्यावसायिक खेळाडू सुलक्षण कुळकर्णी, हेमंत वसू, समीर गुजर, योगेश घारे, उस्मान गनी, मनोज गोगटे, प्रीतम गंधे, राजेश गावंडे, ट्रॅव्हर गोन्साल्विस, हर्षद हुद्दारसारखे युवा व अनुभवी खेळाडू होते. तर, देशभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या रेल्वे संघातही अभय शर्मा, युसूफ अली खान, के. भरतन, मानविंदरसिंग, एम. मजिठिया, के. शर्मा, इकबाल ठाकूरसारखे "मॅचविनर्स' होते. वाचा - विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा   कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाने कुळकर्णी (91 धावा) व कर्णधार हिंगणीकर (52 धावा) यांची अर्धशतके व तळातील प्रीतम गंधेंच्या 46 बहुमूल्य धावांच्या बळावर पहिल्या डावात 352 धावा केल्या. विदर्भाच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी प्रभावीरित्या पार पाडत रेल्वेचा डाव 277 धावांत गुंडाळला. विदर्भाला 75 धावांची निर्णायक आघाडी मिळवून देण्यात गोन्साल्विस (चार बळी) व गंधे (तीन बळी) यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विदर्भाने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, रेल्वेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक होऊन विदर्भाची 180 धावांतच दाणादाण उडविली. केवळ कुळकर्णी (67 धावा) व हिंगणीकर (43 धावा) हे दोनच फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे तीन दिवसपर्यंत विदर्भाच्या मुठ्‌ठीत असलेला सामना निसटणार की काय, अशी भीती साऱ्यांनाच वाटू लागली होती.  आणखी वाचा - `डेस्टिनेशन वेडिंग` वऱ्हाडींशिवाय कसे होईल; कोणाचे लग्न आणि कोण आहे वऱ्हाडी जरा वाचाच - हिंगणीकर, गंधेंनी दिली सामन्याला कलाटणी  रेल्वेकडे असलेले दर्जेदार फलंदाज बघता 256 धावांचे विजयी लक्ष्य मुळीच आवाक्‍याबाहेरचे नव्हते. मात्र, रेल्वेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. विदर्भाच्या गोलंदाजांनी नियमितपणे गडी बाद करत रेल्वेचा दुसरा डाव अवघ्या 80 धावांत गुंडाळून 165 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. अष्टपैलू हिंगणीकर यांनी सर्वाधिक पाच आणि गंधे यांनी चार गडी बाद करून सामन्याला कलाटणी दिली. वैदर्भी खेळाडूंच्या एकजूटतेचे प्रतीक ठरलेल्या त्या विजयाची अनेकांनी स्तुती केली. त्याचवेळी विदर्भाला कमी लेखल्याची चूक रेल्वेच्या खेळाडूंना कळून चुकली. रेल्वेसारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करणे, हा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे कर्णधार हिंगणीकर यांनीही बोलून दाखविले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30KWMYf
Read More
सुशांत के निधन की खबर नहीं बर्दाश्त कर पाईं भाभी, डिप्रेशन के बाद मौत https://ift.tt/2Y5CNSd
शिवराज-दिग्विजय में बढ़ी रार, कांग्रेस नेता अब CM के खिलाफ दर्ज कराएंगे FIR https://ift.tt/3fx1cpB
Horoscope Today, 16 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2zBslbV
सुशांत के सुसाइड से शॉक्ड बिग बी, पूछा- इतना बड़ा फैसला क्यों लिया? https://ift.tt/37wqeCN
J-K: शोपियां में सुरक्षाबलों की बड़ी कामयाबी, एनकाउंटर में 3 आतंकी ढेर https://ift.tt/2zFzF6o
कोरोना: मध्य प्रदेश के लिए राहत की खबर, रिकवरी रेट हुआ 72.3% https://ift.tt/2CeB30N
दिल्ली सरकार के अस्पतालों पर केंद्र की नजर, विशेषज्ञों की 3 टीमें गठित https://ift.tt/2N0q90L
जादू-टोने के शक में काटा चाची का गला, कटा सिर लेकर थाने पहुंचा युवक https://ift.tt/3d2W2Qz
श्रमिक ट्रेनों में 60 लाख लोगों ने किया सफर, रेलवे के खाते में आए 360 करोड़ https://ift.tt/2YHDLDi
चीन: रेस्टोरेंट के मेन्यू कार्ड पर थी भारतीय राजकुमारी की तस्वीर, हटाई https://ift.tt/2Cbv5O5