Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 14, 2020

शिवसेना-भाजपची औरंगाबादेत सभापतिपदांसाठी ‘युती’ #5मोठ्याबातम्या
नवरा अमेरिकेहून परतत नाही म्हणून बायकोचे आंदोलन
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तडजोड नाही, शिवसैनिक इरेला पेटले
सीरिया के एयर बेस देर रात बरसे रॉकेट, इजरायल पर आरोप https://ift.tt/2NfH8z5
सेना दिवस पर आर्मी चीफ का संदेश, बोले- सरहदों की रक्षा के लिए हरदम तत्पर https://ift.tt/3a9RRSX
मदुरै में जल्लीकट्टू खेल की शानदार शुरुआत, 700 सांडों को काबू करेंगे लोग https://ift.tt/2Nrkhhn
देश मना रहा मकर संक्रांति, काशी में श्रद्धालुओं ने लगाई डुबकी, जानें शुभ समय https://ift.tt/30qDvJA
देश मना रहा मकर संक्रांति, CM योगी ने गोरखनाथ मंदिर में चढ़ाई खिचड़ी https://ift.tt/36WkdOt
बॉक्स ऑफिस का वो फ्लॉप फॉर्मूला जो अब बन गया सफलता का मंत्र https://ift.tt/2NtWcql
फैमिली वीक से पहले एक्ट्रेस माही विज संग शहनाज के पिता का वीडियो, Viral https://ift.tt/2NqZzyk
राज ठाकरे अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात लाँच आता करणार का?
तुम्ही काय खाता?

काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे. 

डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ

योग्य आहाराचे मापदंड 
 आपली प्रकृती.
 वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.
 शारीरिक रचना.
 कोणता आजार आहे का.
 तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे) 

हे प्राधान्याने लक्षात घ्या
 स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा. 
 सर्व प्रकारचे अन्‍न खा.
 तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.
 प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.
 ताजे अन्न खा.
 फॅटी पदार्थ टाळा. 

पदार्थांचा दर्जा
 आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.
 आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.
 भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो. 

खाण्याच्या वेळा
 अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.
 तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.
 ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.
 कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे. 
 वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.
 शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.
 वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो. 

News Item ID: 

599-news_story-1579029489

Mobile Device Headline: 

तुम्ही काय खाता?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

food

Mobile Body: 

काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे. 

डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ

योग्य आहाराचे मापदंड 
 आपली प्रकृती.
 वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.
 शारीरिक रचना.
 कोणता आजार आहे का.
 तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे) 

हे प्राधान्याने लक्षात घ्या
 स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा. 
 सर्व प्रकारचे अन्‍न खा.
 तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.
 प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.
 ताजे अन्न खा.
 फॅटी पदार्थ टाळा. 

पदार्थांचा दर्जा
 आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.
 आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.
 भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो. 

खाण्याच्या वेळा
 अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.
 तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.
 ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.
 कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे. 
 वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.
 शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.
 वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो. 

Vertical Image: 

English Headline: 

moushumi nagarkar article food

Author Type: 

External Author

मौशुमी नगरकर

फास्ट फूड

fast food

Search Functional Tags: 

फास्ट फूड, Fast Food

Twitter Publish: 

Meta Description: 

moushumi nagarkar article food Marathi News: काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्र

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तुम्ही काय खाता? काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे.  डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ योग्य आहाराचे मापदंड   आपली प्रकृती.  वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.  शारीरिक रचना.  कोणता आजार आहे का.  तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे)  हे प्राधान्याने लक्षात घ्या  स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा.   सर्व प्रकारचे अन्‍न खा.  तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.  प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.  ताजे अन्न खा.  फॅटी पदार्थ टाळा.  पदार्थांचा दर्जा  आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.  आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.  भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो.  खाण्याच्या वेळा  अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.  तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.  ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.  कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे.   वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.  शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.  वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो.  News Item ID:  599-news_story-1579029489 Mobile Device Headline:  तुम्ही काय खाता? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Mobile Body:  काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे.  डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ योग्य आहाराचे मापदंड   आपली प्रकृती.  वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.  शारीरिक रचना.  कोणता आजार आहे का.  तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे)  हे प्राधान्याने लक्षात घ्या  स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा.   सर्व प्रकारचे अन्‍न खा.  तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.  प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.  ताजे अन्न खा.  फॅटी पदार्थ टाळा.  पदार्थांचा दर्जा  आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.  आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.  भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो.  खाण्याच्या वेळा  अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.  तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.  ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.  कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे.   वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.  शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.  वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो.  Vertical Image:  English Headline:  moushumi nagarkar article food Author Type:  External Author मौशुमी नगरकर फास्ट फूड fast food Search Functional Tags:  फास्ट फूड, Fast Food Twitter Publish:  Meta Description:  moushumi nagarkar article food Marathi News: काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्र Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/381ap5U
Read More
Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का?

Indian Army Day पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात.

आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. 

ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख

भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे. 

दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी

लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे'

15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 

दिल्लीत होतो कार्यक्रम

भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो. 

1895 मध्ये लष्कराची स्थापना

भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत. 

राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.   

4 डिसेंबरला 'नेव्ही डे'

जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो.

जागतिक युद्धात मोलाची कामगिरी

पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती. 

सात कमांड्स

भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत.

जगातील मोठ्या सैन्यापैकी एक

भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे.

News Item ID: 

599-news_story-1579004068

Mobile Device Headline: 

Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात.

आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. 

ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख

भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे. 

दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी

लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे'

15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 

दिल्लीत होतो कार्यक्रम

भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो. 

1895 मध्ये लष्कराची स्थापना

भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत. 

राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.   

4 डिसेंबरला 'नेव्ही डे'

जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो.

जागतिक युद्धात मोलाची कामगिरी

पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती. 

सात कमांड्स

भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत.

जगातील मोठ्या सैन्यापैकी एक

भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Information about Indian Army on Occasion of Indian Army Day

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

भारतीय लष्कर

indian army

पुणे

हवाई दल

रामनाथ कोविंद

सैनिक

company

india

british

army

पदवी

Search Functional Tags: 

भारतीय लष्कर, indian army, पुणे, हवाई दल, रामनाथ कोविंद, सैनिक, Company, india, british, army, पदवी

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Army : आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

भारतीय लष्कर दिन

पुणे

News Story Feeds https://ift.tt/3a8Gvi0

Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का? Indian Army Day पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात. आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.  ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे.  दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे. जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे' 15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.  दिल्लीत होतो कार्यक्रम भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो.  1895 मध्ये लष्कराची स्थापना भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत.  राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ' राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.    4 डिसेंबरला 'नेव्ही डे' जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो. जागतिक युद्धात मोलाची कामगिरी पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती.  सात कमांड्स भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत. जगातील मोठ्या सैन्यापैकी एक भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे. News Item ID:  599-news_story-1579004068 Mobile Device Headline:  Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात. आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.  ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे.  दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे. जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे' 15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.  दिल्लीत होतो कार्यक्रम भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो.  1895 मध्ये लष्कराची स्थापना भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत.  राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ' राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.    4 डिसेंबरला 'नेव्ही डे' जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो. जागतिक युद्धात मोलाची कामगिरी पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती.  सात कमांड्स भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत. जगातील मोठ्या सैन्यापैकी एक भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे. Vertical Image:  English Headline:  Information about Indian Army on Occasion of Indian Army Day Author Type:  External Author टीम ई-सकाळ भारतीय लष्कर indian army पुणे हवाई दल रामनाथ कोविंद सैनिक company india british army पदवी Search Functional Tags:  भारतीय लष्कर, indian army, पुणे, हवाई दल, रामनाथ कोविंद, सैनिक, Company, india, british, army, पदवी Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Army : आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.  Send as Notification:  Topic Tags:  भारत भारतीय लष्कर दिन पुणे News Story Feeds https://ift.tt/3a8Gvi0

January 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tafSZA
Read More