Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 14, 2020

राज ठाकरे अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात लाँच आता करणार का?
तुम्ही काय खाता?

काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे. 

डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ

योग्य आहाराचे मापदंड 
 आपली प्रकृती.
 वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.
 शारीरिक रचना.
 कोणता आजार आहे का.
 तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे) 

हे प्राधान्याने लक्षात घ्या
 स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा. 
 सर्व प्रकारचे अन्‍न खा.
 तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.
 प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.
 ताजे अन्न खा.
 फॅटी पदार्थ टाळा. 

पदार्थांचा दर्जा
 आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.
 आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.
 भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो. 

खाण्याच्या वेळा
 अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.
 तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.
 ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.
 कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे. 
 वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.
 शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.
 वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो. 

News Item ID: 

599-news_story-1579029489

Mobile Device Headline: 

तुम्ही काय खाता?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

food

Mobile Body: 

काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे. 

डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ

योग्य आहाराचे मापदंड 
 आपली प्रकृती.
 वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.
 शारीरिक रचना.
 कोणता आजार आहे का.
 तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे) 

हे प्राधान्याने लक्षात घ्या
 स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा. 
 सर्व प्रकारचे अन्‍न खा.
 तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.
 प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.
 ताजे अन्न खा.
 फॅटी पदार्थ टाळा. 

पदार्थांचा दर्जा
 आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.
 आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.
 भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो. 

खाण्याच्या वेळा
 अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.
 तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.
 ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.
 कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे. 
 वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.
 शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.
 वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो. 

Vertical Image: 

English Headline: 

moushumi nagarkar article food

Author Type: 

External Author

मौशुमी नगरकर

फास्ट फूड

fast food

Search Functional Tags: 

फास्ट फूड, Fast Food

Twitter Publish: 

Meta Description: 

moushumi nagarkar article food Marathi News: काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्र

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तुम्ही काय खाता? काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे.  डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ योग्य आहाराचे मापदंड   आपली प्रकृती.  वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.  शारीरिक रचना.  कोणता आजार आहे का.  तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे)  हे प्राधान्याने लक्षात घ्या  स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा.   सर्व प्रकारचे अन्‍न खा.  तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.  प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.  ताजे अन्न खा.  फॅटी पदार्थ टाळा.  पदार्थांचा दर्जा  आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.  आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.  भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो.  खाण्याच्या वेळा  अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.  तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.  ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.  कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे.   वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.  शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.  वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो.  News Item ID:  599-news_story-1579029489 Mobile Device Headline:  तुम्ही काय खाता? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Mobile Body:  काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे.  डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ योग्य आहाराचे मापदंड   आपली प्रकृती.  वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.  शारीरिक रचना.  कोणता आजार आहे का.  तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे)  हे प्राधान्याने लक्षात घ्या  स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा.   सर्व प्रकारचे अन्‍न खा.  तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.  प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.  ताजे अन्न खा.  फॅटी पदार्थ टाळा.  पदार्थांचा दर्जा  आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.  आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.  भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो.  खाण्याच्या वेळा  अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.  तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.  ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.  कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे.   वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.  शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.  वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो.  Vertical Image:  English Headline:  moushumi nagarkar article food Author Type:  External Author मौशुमी नगरकर फास्ट फूड fast food Search Functional Tags:  फास्ट फूड, Fast Food Twitter Publish:  Meta Description:  moushumi nagarkar article food Marathi News: काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्र Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/381ap5U
Read More
Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का?

Indian Army Day पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात.

आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. 

ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख

भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे. 

दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी

लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे'

15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 

दिल्लीत होतो कार्यक्रम

भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो. 

1895 मध्ये लष्कराची स्थापना

भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत. 

राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.   

4 डिसेंबरला 'नेव्ही डे'

जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो.

जागतिक युद्धात मोलाची कामगिरी

पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती. 

सात कमांड्स

भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत.

जगातील मोठ्या सैन्यापैकी एक

भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे.

News Item ID: 

599-news_story-1579004068

Mobile Device Headline: 

Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात.

आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. 

ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख

भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे. 

दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी

लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे'

15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 

दिल्लीत होतो कार्यक्रम

भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो. 

1895 मध्ये लष्कराची स्थापना

भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत. 

राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.   

4 डिसेंबरला 'नेव्ही डे'

जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो.

जागतिक युद्धात मोलाची कामगिरी

पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती. 

सात कमांड्स

भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत.

जगातील मोठ्या सैन्यापैकी एक

भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Information about Indian Army on Occasion of Indian Army Day

Author Type: 

External Author

टीम ई-सकाळ

भारतीय लष्कर

indian army

पुणे

हवाई दल

रामनाथ कोविंद

सैनिक

company

india

british

army

पदवी

Search Functional Tags: 

भारतीय लष्कर, indian army, पुणे, हवाई दल, रामनाथ कोविंद, सैनिक, Company, india, british, army, पदवी

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Army : आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

भारतीय लष्कर दिन

पुणे

News Story Feeds https://ift.tt/3a8Gvi0

Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का? Indian Army Day पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात. आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.  ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे.  दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे. जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे' 15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.  दिल्लीत होतो कार्यक्रम भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो.  1895 मध्ये लष्कराची स्थापना भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत.  राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ' राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.    4 डिसेंबरला 'नेव्ही डे' जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो. जागतिक युद्धात मोलाची कामगिरी पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती.  सात कमांड्स भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत. जगातील मोठ्या सैन्यापैकी एक भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे. News Item ID:  599-news_story-1579004068 Mobile Device Headline:  Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात. आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.  ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे.  दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे. जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे' 15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.  दिल्लीत होतो कार्यक्रम भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो.  1895 मध्ये लष्कराची स्थापना भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत.  राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ' राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.    4 डिसेंबरला 'नेव्ही डे' जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो. जागतिक युद्धात मोलाची कामगिरी पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती.  सात कमांड्स भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत. जगातील मोठ्या सैन्यापैकी एक भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे. Vertical Image:  English Headline:  Information about Indian Army on Occasion of Indian Army Day Author Type:  External Author टीम ई-सकाळ भारतीय लष्कर indian army पुणे हवाई दल रामनाथ कोविंद सैनिक company india british army पदवी Search Functional Tags:  भारतीय लष्कर, indian army, पुणे, हवाई दल, रामनाथ कोविंद, सैनिक, Company, india, british, army, पदवी Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Army : आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.  Send as Notification:  Topic Tags:  भारत भारतीय लष्कर दिन पुणे News Story Feeds https://ift.tt/3a8Gvi0

January 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tafSZA
Read More
तो भररस्त्यात तिला अडवायचा अन्‌ नेहमी म्हणायचा शरीरसुख भोगू दे (वाचा तिने काय केलं)

औरंगाबाद : विवाहितेला शरीर सुखाची मागणी करणारा आणि सतत पाठलाग करुन जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम मोहम्मद युनुस यांनी ठोठावली. तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- खासदार इम्तियाज जलील का म्हणाले.. माझी मान शरमेने खाली गेली

या प्रकरणी शहरातील 38 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला तुषार हा फिर्यादीचा दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता व शरीर सुखाची मागणी करीत होता. विरोध केल्यानंतरही तो सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन एप्रिल 2014 रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी ही बाबा पेट्रोल पंपापासून ते सिडकोपर्यंत दुचारीवर जात असताना तुषारने तिचा पाठलाग केला व रस्ता अडवून पुन्हा एकदा शरीर सुखाची मागणी केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

क्लिक  करा- नासाची कागदपत्रे इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन त्याने सुरु केला हा "उद्योग...

वर्षभर सक्तमजूरी, पाच हजार दंड 
न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर याला दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, तर इतर कलमान्वये 15 दिवस सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास ठोठावला. तसेच दंडाच्या रकमेपैकी चार हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. 

हे वाचलंत का?- म्हणून विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनिक

News Item ID: 

599-news_story-1579017087

Mobile Device Headline: 

तो भररस्त्यात तिला अडवायचा अन्‌ नेहमी म्हणायचा शरीरसुख भोगू दे (वाचा तिने काय केलं)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : विवाहितेला शरीर सुखाची मागणी करणारा आणि सतत पाठलाग करुन जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम मोहम्मद युनुस यांनी ठोठावली. तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- खासदार इम्तियाज जलील का म्हणाले.. माझी मान शरमेने खाली गेली

या प्रकरणी शहरातील 38 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला तुषार हा फिर्यादीचा दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता व शरीर सुखाची मागणी करीत होता. विरोध केल्यानंतरही तो सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन एप्रिल 2014 रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी ही बाबा पेट्रोल पंपापासून ते सिडकोपर्यंत दुचारीवर जात असताना तुषारने तिचा पाठलाग केला व रस्ता अडवून पुन्हा एकदा शरीर सुखाची मागणी केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

क्लिक  करा- नासाची कागदपत्रे इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन त्याने सुरु केला हा "उद्योग...

वर्षभर सक्तमजूरी, पाच हजार दंड 
न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर याला दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, तर इतर कलमान्वये 15 दिवस सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास ठोठावला. तसेच दंडाच्या रकमेपैकी चार हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. 

हे वाचलंत का?- म्हणून विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनिक

Vertical Image: 

English Headline: 

one year jail for demanding sexual relation

Author Type: 

External Author

​ ​​​सकाळ वृत्तसेवा

वर्षा

varsha

पेट्रोल

पेट्रोल पंप

सिडको

पोलिस

औरंगाबाद

aurangabad

खासदार

इम्तियाज जलील

imtiaz jaleel

नासा

सरकार

government

वकील

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, पेट्रोल, पेट्रोल पंप, सिडको, पोलिस, औरंगाबाद, Aurangabad, खासदार, इम्तियाज जलील, Imtiaz Jaleel, नासा, सरकार, Government, वकील

Twitter Publish: 

Meta Keyword: 

one year jail for demanding sexual relation

Meta Description: 

one year jail for demanding sexual relation शहरातील 38 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला तुषार हा फिर्यादीचा दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता व शरीर सुखाची मागणी करीत होता. विरोध केल्यानंतरही तो सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन एप्रिल 2014 रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी ही बाबा पेट्रोल पंपापासून ते सिडकोपर्यंत दुचारीवर जात असताना तुषारने तिचा पाठलाग केला व रस्ता अडवून पुन्हा एकदा शरीर सुखाची मागणी केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तो भररस्त्यात तिला अडवायचा अन्‌ नेहमी म्हणायचा शरीरसुख भोगू दे (वाचा तिने काय केलं) औरंगाबाद : विवाहितेला शरीर सुखाची मागणी करणारा आणि सतत पाठलाग करुन जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम मोहम्मद युनुस यांनी ठोठावली. तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर असे त्या आरोपीचे नाव आहे.  हेही वाचा- खासदार इम्तियाज जलील का म्हणाले.. माझी मान शरमेने खाली गेली या प्रकरणी शहरातील 38 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला तुषार हा फिर्यादीचा दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता व शरीर सुखाची मागणी करीत होता. विरोध केल्यानंतरही तो सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन एप्रिल 2014 रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी ही बाबा पेट्रोल पंपापासून ते सिडकोपर्यंत दुचारीवर जात असताना तुषारने तिचा पाठलाग केला व रस्ता अडवून पुन्हा एकदा शरीर सुखाची मागणी केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  क्लिक  करा- नासाची कागदपत्रे इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन त्याने सुरु केला हा "उद्योग... वर्षभर सक्तमजूरी, पाच हजार दंड  न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर याला दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, तर इतर कलमान्वये 15 दिवस सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास ठोठावला. तसेच दंडाच्या रकमेपैकी चार हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.  हे वाचलंत का?- म्हणून विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनिक News Item ID:  599-news_story-1579017087 Mobile Device Headline:  तो भररस्त्यात तिला अडवायचा अन्‌ नेहमी म्हणायचा शरीरसुख भोगू दे (वाचा तिने काय केलं) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : विवाहितेला शरीर सुखाची मागणी करणारा आणि सतत पाठलाग करुन जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम मोहम्मद युनुस यांनी ठोठावली. तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर असे त्या आरोपीचे नाव आहे.  हेही वाचा- खासदार इम्तियाज जलील का म्हणाले.. माझी मान शरमेने खाली गेली या प्रकरणी शहरातील 38 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला तुषार हा फिर्यादीचा दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता व शरीर सुखाची मागणी करीत होता. विरोध केल्यानंतरही तो सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन एप्रिल 2014 रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी ही बाबा पेट्रोल पंपापासून ते सिडकोपर्यंत दुचारीवर जात असताना तुषारने तिचा पाठलाग केला व रस्ता अडवून पुन्हा एकदा शरीर सुखाची मागणी केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  क्लिक  करा- नासाची कागदपत्रे इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन त्याने सुरु केला हा "उद्योग... वर्षभर सक्तमजूरी, पाच हजार दंड  न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर याला दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, तर इतर कलमान्वये 15 दिवस सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास ठोठावला. तसेच दंडाच्या रकमेपैकी चार हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.  हे वाचलंत का?- म्हणून विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनिक Vertical Image:  English Headline:  one year jail for demanding sexual relation Author Type:  External Author ​ ​​​सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha पेट्रोल पेट्रोल पंप सिडको पोलिस औरंगाबाद aurangabad खासदार इम्तियाज जलील imtiaz jaleel नासा सरकार government वकील Search Functional Tags:  वर्षा, Varsha, पेट्रोल, पेट्रोल पंप, सिडको, पोलिस, औरंगाबाद, Aurangabad, खासदार, इम्तियाज जलील, Imtiaz Jaleel, नासा, सरकार, Government, वकील Twitter Publish:  Meta Keyword:  one year jail for demanding sexual relation Meta Description:  one year jail for demanding sexual relation शहरातील 38 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला तुषार हा फिर्यादीचा दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता व शरीर सुखाची मागणी करीत होता. विरोध केल्यानंतरही तो सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन एप्रिल 2014 रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी ही बाबा पेट्रोल पंपापासून ते सिडकोपर्यंत दुचारीवर जात असताना तुषारने तिचा पाठलाग केला व रस्ता अडवून पुन्हा एकदा शरीर सुखाची मागणी केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QSi8xy
Read More
राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण

पुणे- डेंगीच्या एडिस इजिप्ती डासांनी राज्यात सर्वाधिक डंख पुणेकरांना केलाय. त्यामुळे डेंगीच्या तापाने पुणेकर फणफणले आहेत. लांबलेला पाऊस, डासांची बदललेली उत्पत्तिस्थळे आणि सुरुवातीला डासांची पैदास रोखण्यात आलेले अपयश, ही या मागची कारणे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या पुण्यात सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्णांचे निदान झाले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये डेंगीचे सर्वांत जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली. पुणे आणि कोल्हापूरच्या शहरी आणि जिल्ह्यामध्ये डेंगीचा ताप वाढला आहे. 

लांबलेला पाऊस
हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडत होता. इतकेच नाही, तो अनियमित होता. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्थाने निर्माण होतात. विविध ठिकाणी पाणी साचते. त्यातून डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण मिळते. त्याचा थेट परिणाम रुग्णांची संख्या वाढण्यात होतो. पुण्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही पावसाची नोंद झाली. त्याचा हा परिणाम दिसतो, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

प्रयोगशाळांचे जाळे
‘राष्ट्रीय विषाणू संस्था’सह (एनआयव्ही) डेंगीचे अचूक निदान  करण्यासाठी ४२ प्रयोगशाळांचे जाळे राज्यभर निर्माण केले आहे. त्यामुळे डेंगीचे निदानाची गुणवत्ता वाढली. डेंगीचे सर्वेक्षण वाढले. त्यामुळे प्रयोगशाळांकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या रक्त नमुन्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात २०१८ मध्ये एक लाख २१ हजार ५१५ रक्त नमुने तपासण्यात आले. त्याचे प्रमाण २०१९ मध्ये सुमारे आठ हजारांनी वाढून एक लाख २९ हजार ४६४ झाले. या सर्व प्रयोगशाळांमध्ये डेंगीची पूर्णतः मोफत तपासणी होते. सरकारी व्यवस्थेत कार्यरत असलेल्या ४२ प्रयोगशाळांमुळे लवकर निदान आणि त्यावर आधारित उपचार करणे शक्‍य होते. 

पुण्यात का वाढला डेंगी?
नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडला
बांधकामाची ठिकाणापेक्षा घरांमध्ये डासांची पैदास वाढली
सोसायट्यांच्या परिसरातील काचा, टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती

राज्यात २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते; पण, गेल्या वर्षी मृत्यूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे दिसते.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य

News Item ID: 

599-news_story-1579025778

Mobile Device Headline: 

राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे- डेंगीच्या एडिस इजिप्ती डासांनी राज्यात सर्वाधिक डंख पुणेकरांना केलाय. त्यामुळे डेंगीच्या तापाने पुणेकर फणफणले आहेत. लांबलेला पाऊस, डासांची बदललेली उत्पत्तिस्थळे आणि सुरुवातीला डासांची पैदास रोखण्यात आलेले अपयश, ही या मागची कारणे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या पुण्यात सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्णांचे निदान झाले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये डेंगीचे सर्वांत जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली. पुणे आणि कोल्हापूरच्या शहरी आणि जिल्ह्यामध्ये डेंगीचा ताप वाढला आहे. 

लांबलेला पाऊस
हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडत होता. इतकेच नाही, तो अनियमित होता. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्थाने निर्माण होतात. विविध ठिकाणी पाणी साचते. त्यातून डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण मिळते. त्याचा थेट परिणाम रुग्णांची संख्या वाढण्यात होतो. पुण्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही पावसाची नोंद झाली. त्याचा हा परिणाम दिसतो, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

प्रयोगशाळांचे जाळे
‘राष्ट्रीय विषाणू संस्था’सह (एनआयव्ही) डेंगीचे अचूक निदान  करण्यासाठी ४२ प्रयोगशाळांचे जाळे राज्यभर निर्माण केले आहे. त्यामुळे डेंगीचे निदानाची गुणवत्ता वाढली. डेंगीचे सर्वेक्षण वाढले. त्यामुळे प्रयोगशाळांकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या रक्त नमुन्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात २०१८ मध्ये एक लाख २१ हजार ५१५ रक्त नमुने तपासण्यात आले. त्याचे प्रमाण २०१९ मध्ये सुमारे आठ हजारांनी वाढून एक लाख २९ हजार ४६४ झाले. या सर्व प्रयोगशाळांमध्ये डेंगीची पूर्णतः मोफत तपासणी होते. सरकारी व्यवस्थेत कार्यरत असलेल्या ४२ प्रयोगशाळांमुळे लवकर निदान आणि त्यावर आधारित उपचार करणे शक्‍य होते. 

पुण्यात का वाढला डेंगी?
नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडला
बांधकामाची ठिकाणापेक्षा घरांमध्ये डासांची पैदास वाढली
सोसायट्यांच्या परिसरातील काचा, टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती

राज्यात २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते; पण, गेल्या वर्षी मृत्यूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे दिसते.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य

Vertical Image: 

English Headline: 

14 thousand 888 dengue patients found in maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

डेंगी

आरोग्य

health

maharashtra

महाराष्ट्र

Search Functional Tags: 

पुणे, डेंगी, आरोग्य, Health, Maharashtra, महाराष्ट्र

Twitter Publish: 

Meta Description: 

14 thousand 888 dengue patients found in maharashtra Marathi News: राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या पुण्यात सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्णांचे निदान झाले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये डेंगीचे सर्वांत जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण पुणे- डेंगीच्या एडिस इजिप्ती डासांनी राज्यात सर्वाधिक डंख पुणेकरांना केलाय. त्यामुळे डेंगीच्या तापाने पुणेकर फणफणले आहेत. लांबलेला पाऊस, डासांची बदललेली उत्पत्तिस्थळे आणि सुरुवातीला डासांची पैदास रोखण्यात आलेले अपयश, ही या मागची कारणे आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या पुण्यात सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्णांचे निदान झाले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये डेंगीचे सर्वांत जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली. पुणे आणि कोल्हापूरच्या शहरी आणि जिल्ह्यामध्ये डेंगीचा ताप वाढला आहे.  लांबलेला पाऊस हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडत होता. इतकेच नाही, तो अनियमित होता. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्थाने निर्माण होतात. विविध ठिकाणी पाणी साचते. त्यातून डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण मिळते. त्याचा थेट परिणाम रुग्णांची संख्या वाढण्यात होतो. पुण्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही पावसाची नोंद झाली. त्याचा हा परिणाम दिसतो, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  प्रयोगशाळांचे जाळे ‘राष्ट्रीय विषाणू संस्था’सह (एनआयव्ही) डेंगीचे अचूक निदान  करण्यासाठी ४२ प्रयोगशाळांचे जाळे राज्यभर निर्माण केले आहे. त्यामुळे डेंगीचे निदानाची गुणवत्ता वाढली. डेंगीचे सर्वेक्षण वाढले. त्यामुळे प्रयोगशाळांकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या रक्त नमुन्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात २०१८ मध्ये एक लाख २१ हजार ५१५ रक्त नमुने तपासण्यात आले. त्याचे प्रमाण २०१९ मध्ये सुमारे आठ हजारांनी वाढून एक लाख २९ हजार ४६४ झाले. या सर्व प्रयोगशाळांमध्ये डेंगीची पूर्णतः मोफत तपासणी होते. सरकारी व्यवस्थेत कार्यरत असलेल्या ४२ प्रयोगशाळांमुळे लवकर निदान आणि त्यावर आधारित उपचार करणे शक्‍य होते.  पुण्यात का वाढला डेंगी? नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडला बांधकामाची ठिकाणापेक्षा घरांमध्ये डासांची पैदास वाढली सोसायट्यांच्या परिसरातील काचा, टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती राज्यात २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते; पण, गेल्या वर्षी मृत्यूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे दिसते. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य News Item ID:  599-news_story-1579025778 Mobile Device Headline:  राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे- डेंगीच्या एडिस इजिप्ती डासांनी राज्यात सर्वाधिक डंख पुणेकरांना केलाय. त्यामुळे डेंगीच्या तापाने पुणेकर फणफणले आहेत. लांबलेला पाऊस, डासांची बदललेली उत्पत्तिस्थळे आणि सुरुवातीला डासांची पैदास रोखण्यात आलेले अपयश, ही या मागची कारणे आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या पुण्यात सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्णांचे निदान झाले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये डेंगीचे सर्वांत जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली. पुणे आणि कोल्हापूरच्या शहरी आणि जिल्ह्यामध्ये डेंगीचा ताप वाढला आहे.  लांबलेला पाऊस हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडत होता. इतकेच नाही, तो अनियमित होता. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्थाने निर्माण होतात. विविध ठिकाणी पाणी साचते. त्यातून डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण मिळते. त्याचा थेट परिणाम रुग्णांची संख्या वाढण्यात होतो. पुण्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही पावसाची नोंद झाली. त्याचा हा परिणाम दिसतो, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  प्रयोगशाळांचे जाळे ‘राष्ट्रीय विषाणू संस्था’सह (एनआयव्ही) डेंगीचे अचूक निदान  करण्यासाठी ४२ प्रयोगशाळांचे जाळे राज्यभर निर्माण केले आहे. त्यामुळे डेंगीचे निदानाची गुणवत्ता वाढली. डेंगीचे सर्वेक्षण वाढले. त्यामुळे प्रयोगशाळांकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या रक्त नमुन्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात २०१८ मध्ये एक लाख २१ हजार ५१५ रक्त नमुने तपासण्यात आले. त्याचे प्रमाण २०१९ मध्ये सुमारे आठ हजारांनी वाढून एक लाख २९ हजार ४६४ झाले. या सर्व प्रयोगशाळांमध्ये डेंगीची पूर्णतः मोफत तपासणी होते. सरकारी व्यवस्थेत कार्यरत असलेल्या ४२ प्रयोगशाळांमुळे लवकर निदान आणि त्यावर आधारित उपचार करणे शक्‍य होते.  पुण्यात का वाढला डेंगी? नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडला बांधकामाची ठिकाणापेक्षा घरांमध्ये डासांची पैदास वाढली सोसायट्यांच्या परिसरातील काचा, टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती राज्यात २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते; पण, गेल्या वर्षी मृत्यूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे दिसते. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य Vertical Image:  English Headline:  14 thousand 888 dengue patients found in maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे डेंगी आरोग्य health maharashtra महाराष्ट्र Search Functional Tags:  पुणे, डेंगी, आरोग्य, Health, Maharashtra, महाराष्ट्र Twitter Publish:  Meta Description:  14 thousand 888 dengue patients found in maharashtra Marathi News: राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या पुण्यात सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्णांचे निदान झाले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये डेंगीचे सर्वांत जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2FNBDRu
Read More
मणिशंकर के बयान पर BJP का तंज- PM के खिलाफ कांग्रेस ने अपने ब्रह्मास्त्र को उतारा https://ift.tt/36VPjpB
लॉस एंजेल्स: विमान से गिरा जेट फ्यूल, चपेट में आए 6 स्कूल, 60 घायल https://ift.tt/36XbqvU
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ?

पुणे - साखरेच्या किमान विक्रीचा दर निश्‍चित करताना काही तांत्रिक बाबींचा विचार झाला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर साखरेच्या प्रतिक्‍विंटल ३ हजार १०० रुपये, या किमान दरात वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. ही दरवाढ झाल्यास साखर कारखान्यांसोबतच ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऊस नियंत्रण कायद्यानुसार, ऊस उत्पादकांना १४ दिवसांत ‘एफआरपी’ देणे बंधनकारक आहे; परंतु साखरेच्या उत्पादनाचा खर्च पाहता, कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो आहे. ‘एफआरपी’च्या रकमा देण्यासाठी काही कारखान्यांना बॅंकांचे कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे कारखान्यांवर बॅंकांच्या कर्जाचा बोजा वाढत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी ‘एफआरपी’ निश्‍चित करताना बाजारातील साखरेचे संभाव्य दर गृहीत धरण्यात येतात. त्यानुसार साखरेला किमान विक्री दर मिळणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी साखरेच्या किमान विक्री दरात प्रतिक्‍विंटल २ हजार ९०० रुपयांवरून ३ हजार १०० रुपये इतकी वाढ केल्याने साखर उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला; परंतु हा दर ठरविताना बॅंक खर्च, घसारा आणि काही तांत्रिक बाबींचा विचार केला नाही. परिणामी, साखर कारखान्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय साखर महासंघानेही केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. किमान दर निश्‍चित करताना काही त्रुटी राहिल्या, त्या बाबी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिल्या आहेत. त्यावर आता मंत्री पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याने साखरेच्या किमान दरवाढीचा निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षा साखर महासंघाने व्यक्‍त केली.

देशातील गाळप हंगाम स्थिती  
  सुरू असलेले साखर कारखाने ः ४३७ 
  साखर उत्पादन ः सुमारे ७८ लाख टन

सध्या सर्व प्रतीच्या साखरेला एकच दर देण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक किलो साखरेमागे साडेतीन रुपयांचा तोटा होत आहे. तो टाळण्यासाठी ‘एस,’ ‘एम,’ आणि ‘एल’ या प्रतीनुसार साखरेचे दर वेगवेगळे असावेत, अशी मागणी राष्ट्रीय साखर महासंघाने केली.
-प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर महासंघ

News Item ID: 

599-news_story-1579034026

Mobile Device Headline: 

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - साखरेच्या किमान विक्रीचा दर निश्‍चित करताना काही तांत्रिक बाबींचा विचार झाला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर साखरेच्या प्रतिक्‍विंटल ३ हजार १०० रुपये, या किमान दरात वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. ही दरवाढ झाल्यास साखर कारखान्यांसोबतच ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऊस नियंत्रण कायद्यानुसार, ऊस उत्पादकांना १४ दिवसांत ‘एफआरपी’ देणे बंधनकारक आहे; परंतु साखरेच्या उत्पादनाचा खर्च पाहता, कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो आहे. ‘एफआरपी’च्या रकमा देण्यासाठी काही कारखान्यांना बॅंकांचे कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे कारखान्यांवर बॅंकांच्या कर्जाचा बोजा वाढत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी ‘एफआरपी’ निश्‍चित करताना बाजारातील साखरेचे संभाव्य दर गृहीत धरण्यात येतात. त्यानुसार साखरेला किमान विक्री दर मिळणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी साखरेच्या किमान विक्री दरात प्रतिक्‍विंटल २ हजार ९०० रुपयांवरून ३ हजार १०० रुपये इतकी वाढ केल्याने साखर उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला; परंतु हा दर ठरविताना बॅंक खर्च, घसारा आणि काही तांत्रिक बाबींचा विचार केला नाही. परिणामी, साखर कारखान्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय साखर महासंघानेही केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. किमान दर निश्‍चित करताना काही त्रुटी राहिल्या, त्या बाबी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिल्या आहेत. त्यावर आता मंत्री पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याने साखरेच्या किमान दरवाढीचा निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षा साखर महासंघाने व्यक्‍त केली.

देशातील गाळप हंगाम स्थिती  
  सुरू असलेले साखर कारखाने ः ४३७ 
  साखर उत्पादन ः सुमारे ७८ लाख टन

सध्या सर्व प्रतीच्या साखरेला एकच दर देण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक किलो साखरेमागे साडेतीन रुपयांचा तोटा होत आहे. तो टाळण्यासाठी ‘एस,’ ‘एम,’ आणि ‘एल’ या प्रतीनुसार साखरेचे दर वेगवेगळे असावेत, अशी मागणी राष्ट्रीय साखर महासंघाने केली.
-प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर महासंघ

Vertical Image: 

English Headline: 

Increase in minimum sale price of sugar

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

साखर

Search Functional Tags: 

पुणे, साखर

Twitter Publish: 

Meta Description: 

Increase in minimum sale price of sugar Marathi News: साखरेच्या किमान विक्रीचा दर निश्‍चित करताना काही तांत्रिक बाबींचा विचार झाला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर साखरेच्या प्रतिक्‍विंटल ३ हजार १०० रुपये, या किमान दरात वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ? पुणे - साखरेच्या किमान विक्रीचा दर निश्‍चित करताना काही तांत्रिक बाबींचा विचार झाला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर साखरेच्या प्रतिक्‍विंटल ३ हजार १०० रुपये, या किमान दरात वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. ही दरवाढ झाल्यास साखर कारखान्यांसोबतच ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऊस नियंत्रण कायद्यानुसार, ऊस उत्पादकांना १४ दिवसांत ‘एफआरपी’ देणे बंधनकारक आहे; परंतु साखरेच्या उत्पादनाचा खर्च पाहता, कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो आहे. ‘एफआरपी’च्या रकमा देण्यासाठी काही कारखान्यांना बॅंकांचे कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे कारखान्यांवर बॅंकांच्या कर्जाचा बोजा वाढत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी ‘एफआरपी’ निश्‍चित करताना बाजारातील साखरेचे संभाव्य दर गृहीत धरण्यात येतात. त्यानुसार साखरेला किमान विक्री दर मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यापूर्वी साखरेच्या किमान विक्री दरात प्रतिक्‍विंटल २ हजार ९०० रुपयांवरून ३ हजार १०० रुपये इतकी वाढ केल्याने साखर उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला; परंतु हा दर ठरविताना बॅंक खर्च, घसारा आणि काही तांत्रिक बाबींचा विचार केला नाही. परिणामी, साखर कारखान्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय साखर महासंघानेही केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. किमान दर निश्‍चित करताना काही त्रुटी राहिल्या, त्या बाबी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिल्या आहेत. त्यावर आता मंत्री पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याने साखरेच्या किमान दरवाढीचा निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षा साखर महासंघाने व्यक्‍त केली. देशातील गाळप हंगाम स्थिती     सुरू असलेले साखर कारखाने ः ४३७    साखर उत्पादन ः सुमारे ७८ लाख टन सध्या सर्व प्रतीच्या साखरेला एकच दर देण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक किलो साखरेमागे साडेतीन रुपयांचा तोटा होत आहे. तो टाळण्यासाठी ‘एस,’ ‘एम,’ आणि ‘एल’ या प्रतीनुसार साखरेचे दर वेगवेगळे असावेत, अशी मागणी राष्ट्रीय साखर महासंघाने केली. -प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर महासंघ News Item ID:  599-news_story-1579034026 Mobile Device Headline:  साखरेच्या किमान विक्री दरात वाढ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - साखरेच्या किमान विक्रीचा दर निश्‍चित करताना काही तांत्रिक बाबींचा विचार झाला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर साखरेच्या प्रतिक्‍विंटल ३ हजार १०० रुपये, या किमान दरात वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. ही दरवाढ झाल्यास साखर कारखान्यांसोबतच ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऊस नियंत्रण कायद्यानुसार, ऊस उत्पादकांना १४ दिवसांत ‘एफआरपी’ देणे बंधनकारक आहे; परंतु साखरेच्या उत्पादनाचा खर्च पाहता, कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो आहे. ‘एफआरपी’च्या रकमा देण्यासाठी काही कारखान्यांना बॅंकांचे कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे कारखान्यांवर बॅंकांच्या कर्जाचा बोजा वाढत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी ‘एफआरपी’ निश्‍चित करताना बाजारातील साखरेचे संभाव्य दर गृहीत धरण्यात येतात. त्यानुसार साखरेला किमान विक्री दर मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यापूर्वी साखरेच्या किमान विक्री दरात प्रतिक्‍विंटल २ हजार ९०० रुपयांवरून ३ हजार १०० रुपये इतकी वाढ केल्याने साखर उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला; परंतु हा दर ठरविताना बॅंक खर्च, घसारा आणि काही तांत्रिक बाबींचा विचार केला नाही. परिणामी, साखर कारखान्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय साखर महासंघानेही केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. किमान दर निश्‍चित करताना काही त्रुटी राहिल्या, त्या बाबी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिल्या आहेत. त्यावर आता मंत्री पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याने साखरेच्या किमान दरवाढीचा निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षा साखर महासंघाने व्यक्‍त केली. देशातील गाळप हंगाम स्थिती     सुरू असलेले साखर कारखाने ः ४३७    साखर उत्पादन ः सुमारे ७८ लाख टन सध्या सर्व प्रतीच्या साखरेला एकच दर देण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक किलो साखरेमागे साडेतीन रुपयांचा तोटा होत आहे. तो टाळण्यासाठी ‘एस,’ ‘एम,’ आणि ‘एल’ या प्रतीनुसार साखरेचे दर वेगवेगळे असावेत, अशी मागणी राष्ट्रीय साखर महासंघाने केली. -प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर महासंघ Vertical Image:  English Headline:  Increase in minimum sale price of sugar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे साखर Search Functional Tags:  पुणे, साखर Twitter Publish:  Meta Description:  Increase in minimum sale price of sugar Marathi News: साखरेच्या किमान विक्रीचा दर निश्‍चित करताना काही तांत्रिक बाबींचा विचार झाला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर साखरेच्या प्रतिक्‍विंटल ३ हजार १०० रुपये, या किमान दरात वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tYzmjJ
Read More
नामविस्तार दिनाला रामदास आठवले आलेच नाहीत

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी होणाऱ्या सभेला हजेरी लावणारे रिपाई नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पहिल्यांदाच अनुपस्थिती जाणवली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये रामदास आठवले यांचे मोठे योगदान होते. 1994 मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. तब्बल 17 वर्ष चाललेल्या लढ्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला.

तेव्हापासून प्रत्येक वर्षी विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी हजेरी लावत असतात.

हेही वाचा -या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

प्रत्येक वर्षी होणाऱ्या नामविस्तार दिन सोहळ्यामध्ये रामदास आठवले यांची जाहीर सभा ठरलेलीच होती. आजपर्यंत एकदाही न चुकता आठवले यांनी नामविस्तार दिनाची सभा घेतली आहे.

विदेशात असल्यामुळे गैरहजर

यंदा मात्र रामदास आठवले हे विदेशात असल्यामुळे, नामविस्तार दिनाच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच रिपाई नेत्यांना रामदास आठवले यांच्याशिवाय सभा घ्यावी लागली.

रिपाईचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. या सभेला मिलिंद शेळके राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे, भास्कर रोडे, संजय ठोकळ, सुनील मगरे, रवींद्र अवसरमल यांची उपस्थिती होती.

वाचून तर बघा : 

वाहतुकीचे धडे द्यायला चक्‍क यमराजा उतरलाय रस्त्यावर, नियमभंग करणाऱ्यासोबत सेल्फी 

News Item ID: 

599-news_story-1579025141

Mobile Device Headline: 

नामविस्तार दिनाला रामदास आठवले आलेच नाहीत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी होणाऱ्या सभेला हजेरी लावणारे रिपाई नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पहिल्यांदाच अनुपस्थिती जाणवली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये रामदास आठवले यांचे मोठे योगदान होते. 1994 मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. तब्बल 17 वर्ष चाललेल्या लढ्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला.

तेव्हापासून प्रत्येक वर्षी विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी हजेरी लावत असतात.

हेही वाचा -या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

प्रत्येक वर्षी होणाऱ्या नामविस्तार दिन सोहळ्यामध्ये रामदास आठवले यांची जाहीर सभा ठरलेलीच होती. आजपर्यंत एकदाही न चुकता आठवले यांनी नामविस्तार दिनाची सभा घेतली आहे.

विदेशात असल्यामुळे गैरहजर

यंदा मात्र रामदास आठवले हे विदेशात असल्यामुळे, नामविस्तार दिनाच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच रिपाई नेत्यांना रामदास आठवले यांच्याशिवाय सभा घ्यावी लागली.

रिपाईचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. या सभेला मिलिंद शेळके राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे, भास्कर रोडे, संजय ठोकळ, सुनील मगरे, रवींद्र अवसरमल यांची उपस्थिती होती.

वाचून तर बघा : 

वाहतुकीचे धडे द्यायला चक्‍क यमराजा उतरलाय रस्त्यावर, नियमभंग करणाऱ्यासोबत सेल्फी 

Vertical Image: 

English Headline: 

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Ramdas Athavle news

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

babasaheb ambedkar

marathwada

aurangabad

औरंगाबाद

aurangabad

बाबा

baba

रामदास आठवले

ramdas athavale

Search Functional Tags: 

babasaheb ambedkar, marathwada, aurangabad, औरंगाबाद, Aurangabad, बाबा, Baba, रामदास आठवले, Ramdas Athavale

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Ramdas Athavle news

Meta Description: 

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Ramdas Athavle news रामदास आठवले हे विदेशात असल्यामुळे, नामविस्तार दिनाच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच रिपाई नेत्यांना रामदास आठवले यांच्याशिवाय सभा घ्यावी लागली.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

रामदास आठवले

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

नामविस्तार दिनाला रामदास आठवले आलेच नाहीत औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी होणाऱ्या सभेला हजेरी लावणारे रिपाई नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पहिल्यांदाच अनुपस्थिती जाणवली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये रामदास आठवले यांचे मोठे योगदान होते. 1994 मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. तब्बल 17 वर्ष चाललेल्या लढ्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी हजेरी लावत असतात. हेही वाचा -या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल   प्रत्येक वर्षी होणाऱ्या नामविस्तार दिन सोहळ्यामध्ये रामदास आठवले यांची जाहीर सभा ठरलेलीच होती. आजपर्यंत एकदाही न चुकता आठवले यांनी नामविस्तार दिनाची सभा घेतली आहे. विदेशात असल्यामुळे गैरहजर यंदा मात्र रामदास आठवले हे विदेशात असल्यामुळे, नामविस्तार दिनाच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच रिपाई नेत्यांना रामदास आठवले यांच्याशिवाय सभा घ्यावी लागली. रिपाईचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. या सभेला मिलिंद शेळके राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे, भास्कर रोडे, संजय ठोकळ, सुनील मगरे, रवींद्र अवसरमल यांची उपस्थिती होती. वाचून तर बघा :  वाहतुकीचे धडे द्यायला चक्‍क यमराजा उतरलाय रस्त्यावर, नियमभंग करणाऱ्यासोबत सेल्फी  News Item ID:  599-news_story-1579025141 Mobile Device Headline:  नामविस्तार दिनाला रामदास आठवले आलेच नाहीत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी होणाऱ्या सभेला हजेरी लावणारे रिपाई नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पहिल्यांदाच अनुपस्थिती जाणवली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये रामदास आठवले यांचे मोठे योगदान होते. 1994 मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. तब्बल 17 वर्ष चाललेल्या लढ्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी हजेरी लावत असतात. हेही वाचा -या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल   प्रत्येक वर्षी होणाऱ्या नामविस्तार दिन सोहळ्यामध्ये रामदास आठवले यांची जाहीर सभा ठरलेलीच होती. आजपर्यंत एकदाही न चुकता आठवले यांनी नामविस्तार दिनाची सभा घेतली आहे. विदेशात असल्यामुळे गैरहजर यंदा मात्र रामदास आठवले हे विदेशात असल्यामुळे, नामविस्तार दिनाच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच रिपाई नेत्यांना रामदास आठवले यांच्याशिवाय सभा घ्यावी लागली. रिपाईचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. या सभेला मिलिंद शेळके राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे, भास्कर रोडे, संजय ठोकळ, सुनील मगरे, रवींद्र अवसरमल यांची उपस्थिती होती. वाचून तर बघा :  वाहतुकीचे धडे द्यायला चक्‍क यमराजा उतरलाय रस्त्यावर, नियमभंग करणाऱ्यासोबत सेल्फी  Vertical Image:  English Headline:  Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Ramdas Athavle news Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा babasaheb ambedkar marathwada aurangabad औरंगाबाद aurangabad बाबा baba रामदास आठवले ramdas athavale Search Functional Tags:  babasaheb ambedkar, marathwada, aurangabad, औरंगाबाद, Aurangabad, बाबा, Baba, रामदास आठवले, Ramdas Athavale Twitter Publish:  Meta Keyword:  Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Ramdas Athavle news Meta Description:  Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Ramdas Athavle news रामदास आठवले हे विदेशात असल्यामुळे, नामविस्तार दिनाच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच रिपाई नेत्यांना रामदास आठवले यांच्याशिवाय सभा घ्यावी लागली. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद रामदास आठवले News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RfAszK
Read More
बिना लाइसेंस हस्की और शिट्जू के पपी को रखने के आरोप में शख्स गिरफ्तार https://ift.tt/2QTFyCD
संजीव चावला प्रत्यर्पण केस: लंदन रवाना हुई दिल्ली पुलिस की टीम https://ift.tt/35WEP7U
दिल्ली: इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस लगाकर 19 मिनट में चोरों ने चोरी की कार https://ift.tt/38bkg9v
DSP देवेंद्र की मदद से दिल्ली-पंजाब को दहलाने की फिराक में थे आतंकी https://ift.tt/2tZs1QW