Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 12, 2020

Onion Price: कांद्याचे भाव कमी किंवा जास्त कसे होतात?
निर्दयी मातेचे नवजात अर्भकासोबत निर्दयी कृत्य

कोडोली (कोल्हापूर) : कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या निलगिरीच्या झाडीत रविवारी पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

हे पण वाचा -  महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानात निलगिरीचे वन आहे. त्या वणाकडे पहाटे सहाच्या सुमारास ऊसतोड मजूर शौचास गेला असता त्याला तेथे बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्याने तेथे जाऊन पाहिले असता तेथे नुकतेच जन्मलेले अर्भक दिसून आले. त्याने ही माहिती कोडोली पोलिसात दिली असता कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दीपक पोळ घटनास्थळी आले. अर्भकास मुंग्या लागल्याचे निदर्शनास आले. जवळच रहात असलेल्या ऊस मजूर वस्तीवरून गरम पाणी आणून त्या अर्भकास त्यांनी अंघोळ घालून त्याला कोडोली उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले नंतर तो सुस्थितीत असल्याचे सांगितले व त्याचा जन्म रविवार पहाटे तीनच्या सुमारास झाला असून ते नऊ महिने परिपक्व झालेले अर्भक आहे. या अर्भकाचे वजन 3 किलो असून त्याला पुढील उपचारा करीत कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात शिशु बाल विभागात हलवण्यात आले आहे. 

हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..

संबंधितावर कारवाईची मागणी 
पन्हाळा तालुक्‍यात सर्वाधिक कमी स्त्रीचा जन्मदर आहे. स्त्री जन्मदर वाढावा, यासाठी सातत्याने शासन स्तरावर प्रबोधनासह उपाय योजना सुरू आहेत. याला मूठमाती देत स्त्री जातीचे अर्भक टाकून देणारी माता किती कठोर हृदयाची असेल अशी चर्चा गावात होती. या महिलेचा शोध घेऊन तिला कडक शासन करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे. 

News Item ID: 

599-news_story-1578844304

Mobile Device Headline: 

निर्दयी मातेचे नवजात अर्भकासोबत निर्दयी कृत्य

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोडोली (कोल्हापूर) : कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या निलगिरीच्या झाडीत रविवारी पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

हे पण वाचा -  महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानात निलगिरीचे वन आहे. त्या वणाकडे पहाटे सहाच्या सुमारास ऊसतोड मजूर शौचास गेला असता त्याला तेथे बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्याने तेथे जाऊन पाहिले असता तेथे नुकतेच जन्मलेले अर्भक दिसून आले. त्याने ही माहिती कोडोली पोलिसात दिली असता कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दीपक पोळ घटनास्थळी आले. अर्भकास मुंग्या लागल्याचे निदर्शनास आले. जवळच रहात असलेल्या ऊस मजूर वस्तीवरून गरम पाणी आणून त्या अर्भकास त्यांनी अंघोळ घालून त्याला कोडोली उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले नंतर तो सुस्थितीत असल्याचे सांगितले व त्याचा जन्म रविवार पहाटे तीनच्या सुमारास झाला असून ते नऊ महिने परिपक्व झालेले अर्भक आहे. या अर्भकाचे वजन 3 किलो असून त्याला पुढील उपचारा करीत कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात शिशु बाल विभागात हलवण्यात आले आहे. 

हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..

संबंधितावर कारवाईची मागणी 
पन्हाळा तालुक्‍यात सर्वाधिक कमी स्त्रीचा जन्मदर आहे. स्त्री जन्मदर वाढावा, यासाठी सातत्याने शासन स्तरावर प्रबोधनासह उपाय योजना सुरू आहेत. याला मूठमाती देत स्त्री जातीचे अर्भक टाकून देणारी माता किती कठोर हृदयाची असेल अशी चर्चा गावात होती. या महिलेचा शोध घेऊन तिला कडक शासन करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

Newborn Infants Fund in Kolhapur

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर

पूर

floods

सरकार

government

स्त्री

वन

forest

ऊस

पोलीस

घटना

incidents

विभाग

sections

हृदय

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Floods, सरकार, Government, स्त्री, वन, forest, ऊस, पोलीस, घटना, Incidents, विभाग, Sections, हृदय

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Newborn Infants Fund in Kolhapur

Meta Description: 

Newborn Infants Fund in Kolhapur. कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या निलगिरीच्या झाडीत रविवारी पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

निर्दयी मातेचे नवजात अर्भकासोबत निर्दयी कृत्य कोडोली (कोल्हापूर) : कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या निलगिरीच्या झाडीत रविवारी पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.  हे पण वाचा -  महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानात निलगिरीचे वन आहे. त्या वणाकडे पहाटे सहाच्या सुमारास ऊसतोड मजूर शौचास गेला असता त्याला तेथे बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्याने तेथे जाऊन पाहिले असता तेथे नुकतेच जन्मलेले अर्भक दिसून आले. त्याने ही माहिती कोडोली पोलिसात दिली असता कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दीपक पोळ घटनास्थळी आले. अर्भकास मुंग्या लागल्याचे निदर्शनास आले. जवळच रहात असलेल्या ऊस मजूर वस्तीवरून गरम पाणी आणून त्या अर्भकास त्यांनी अंघोळ घालून त्याला कोडोली उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले नंतर तो सुस्थितीत असल्याचे सांगितले व त्याचा जन्म रविवार पहाटे तीनच्या सुमारास झाला असून ते नऊ महिने परिपक्व झालेले अर्भक आहे. या अर्भकाचे वजन 3 किलो असून त्याला पुढील उपचारा करीत कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात शिशु बाल विभागात हलवण्यात आले आहे.  हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक.. संबंधितावर कारवाईची मागणी  पन्हाळा तालुक्‍यात सर्वाधिक कमी स्त्रीचा जन्मदर आहे. स्त्री जन्मदर वाढावा, यासाठी सातत्याने शासन स्तरावर प्रबोधनासह उपाय योजना सुरू आहेत. याला मूठमाती देत स्त्री जातीचे अर्भक टाकून देणारी माता किती कठोर हृदयाची असेल अशी चर्चा गावात होती. या महिलेचा शोध घेऊन तिला कडक शासन करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे.  News Item ID:  599-news_story-1578844304 Mobile Device Headline:  निर्दयी मातेचे नवजात अर्भकासोबत निर्दयी कृत्य Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोडोली (कोल्हापूर) : कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या निलगिरीच्या झाडीत रविवारी पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.  हे पण वाचा -  महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानात निलगिरीचे वन आहे. त्या वणाकडे पहाटे सहाच्या सुमारास ऊसतोड मजूर शौचास गेला असता त्याला तेथे बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्याने तेथे जाऊन पाहिले असता तेथे नुकतेच जन्मलेले अर्भक दिसून आले. त्याने ही माहिती कोडोली पोलिसात दिली असता कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दीपक पोळ घटनास्थळी आले. अर्भकास मुंग्या लागल्याचे निदर्शनास आले. जवळच रहात असलेल्या ऊस मजूर वस्तीवरून गरम पाणी आणून त्या अर्भकास त्यांनी अंघोळ घालून त्याला कोडोली उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले नंतर तो सुस्थितीत असल्याचे सांगितले व त्याचा जन्म रविवार पहाटे तीनच्या सुमारास झाला असून ते नऊ महिने परिपक्व झालेले अर्भक आहे. या अर्भकाचे वजन 3 किलो असून त्याला पुढील उपचारा करीत कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात शिशु बाल विभागात हलवण्यात आले आहे.  हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक.. संबंधितावर कारवाईची मागणी  पन्हाळा तालुक्‍यात सर्वाधिक कमी स्त्रीचा जन्मदर आहे. स्त्री जन्मदर वाढावा, यासाठी सातत्याने शासन स्तरावर प्रबोधनासह उपाय योजना सुरू आहेत. याला मूठमाती देत स्त्री जातीचे अर्भक टाकून देणारी माता किती कठोर हृदयाची असेल अशी चर्चा गावात होती. या महिलेचा शोध घेऊन तिला कडक शासन करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे.  Vertical Image:  English Headline:  Newborn Infants Fund in Kolhapur Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर पूर floods सरकार government स्त्री वन forest ऊस पोलीस घटना incidents विभाग sections हृदय Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, सरकार, Government, स्त्री, वन, forest, ऊस, पोलीस, घटना, Incidents, विभाग, Sections, हृदय Twitter Publish:  Meta Keyword:  Newborn Infants Fund in Kolhapur Meta Description:  Newborn Infants Fund in Kolhapur. कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या निलगिरीच्या झाडीत रविवारी पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QLCXdO
Read More
Video : आमदारांनी धरला पत्नीसोबत फुगडीचा फेर

बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा निघाली. यात आमदार संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील सहभागी होत्या.

"तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ-जय शिवराय', "जय भवानी, जय शिवाजी', "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब की जय' अशा घोषणांच्या निनादाने रविवारी (ता. 12) बीड दणाणून गेले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मिरवणुकीला मोठी गर्दी जमली.

सकाळी उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादनासाठी बीडकरांनी एकच गर्दी केली होती. जिजाऊ वंदनेनंतर घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींसह महिलांचाही मोठा सहभाग होता. जयंतीनिमित्त मॉं जिजाऊ यांचा पुतळा फुलांनी सजवून शहरभर कमानी उभारण्यात आल्या होत्या. 

दुपारी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजबांधव भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले. यासह घोड्यांवरील बाल शिवाजी, जिजाऊंच्या वेशभूषेतील मुलींनी लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत लेझीम, ढोल पथकांनी लक्ष वेधून घेतले. शहरभर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. 

ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत सायंकाळी फुगड्यांचे फेर रंगले. यावेळी उपस्थितांनी क्षीरसागर दाम्पत्यालाही फुगडी खेळण्याचा आग्रह केला आणि मग आमदार संदीप क्षीरसागर आणि नेहा क्षीरसागर यांची फुगडी रंगली अन् उपस्थितांनीही त्यांना दाद दिली.

उड्डाणपुलाचे नामकरण 

जिजाऊ जयंतीनिमित्त मांजरसुंबा येथील उड्डाणपुलाचे "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब उड्डाणपूल - मार्ग' असे नामकरण करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत हे बॅनर पुलाला लावले.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

News Item ID: 

599-news_story-1578857781

Mobile Device Headline: 

Video : आमदारांनी धरला पत्नीसोबत फुगडीचा फेर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा निघाली. यात आमदार संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील सहभागी होत्या.

"तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ-जय शिवराय', "जय भवानी, जय शिवाजी', "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब की जय' अशा घोषणांच्या निनादाने रविवारी (ता. 12) बीड दणाणून गेले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मिरवणुकीला मोठी गर्दी जमली.

सकाळी उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादनासाठी बीडकरांनी एकच गर्दी केली होती. जिजाऊ वंदनेनंतर घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींसह महिलांचाही मोठा सहभाग होता. जयंतीनिमित्त मॉं जिजाऊ यांचा पुतळा फुलांनी सजवून शहरभर कमानी उभारण्यात आल्या होत्या. 

दुपारी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजबांधव भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले. यासह घोड्यांवरील बाल शिवाजी, जिजाऊंच्या वेशभूषेतील मुलींनी लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत लेझीम, ढोल पथकांनी लक्ष वेधून घेतले. शहरभर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. 

ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत सायंकाळी फुगड्यांचे फेर रंगले. यावेळी उपस्थितांनी क्षीरसागर दाम्पत्यालाही फुगडी खेळण्याचा आग्रह केला आणि मग आमदार संदीप क्षीरसागर आणि नेहा क्षीरसागर यांची फुगडी रंगली अन् उपस्थितांनीही त्यांना दाद दिली.

उड्डाणपुलाचे नामकरण 

जिजाऊ जयंतीनिमित्त मांजरसुंबा येथील उड्डाणपुलाचे "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब उड्डाणपूल - मार्ग' असे नामकरण करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत हे बॅनर पुलाला लावले.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

Vertical Image: 

English Headline: 

Beed MLA Sandip Kshirsagar Rajmata Jijau Jayanti News

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

बीड

beed

आमदार

संदीप क्षीरसागर

sandip kshirsagar

सकाळ

उद्यान

महिला

women

Search Functional Tags: 

बीड, Beed, आमदार, संदीप क्षीरसागर, Sandip Kshirsagar, सकाळ, उद्यान, महिला, women

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Beed MLA Sandip Kshirsagar Rajmata Jijau Jayanti News

Meta Description: 

Beed MLA Sandip Kshirsagar Rajmata Jijau Jayanti News बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा निघाली. यात आमदार संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील सहभागी होत्या.

Send as Notification: 

Topic Tags: 

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : आमदारांनी धरला पत्नीसोबत फुगडीचा फेर बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा निघाली. यात आमदार संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील सहभागी होत्या. "तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ-जय शिवराय', "जय भवानी, जय शिवाजी', "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब की जय' अशा घोषणांच्या निनादाने रविवारी (ता. 12) बीड दणाणून गेले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मिरवणुकीला मोठी गर्दी जमली. सकाळी उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादनासाठी बीडकरांनी एकच गर्दी केली होती. जिजाऊ वंदनेनंतर घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींसह महिलांचाही मोठा सहभाग होता. जयंतीनिमित्त मॉं जिजाऊ यांचा पुतळा फुलांनी सजवून शहरभर कमानी उभारण्यात आल्या होत्या.  दुपारी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजबांधव भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले. यासह घोड्यांवरील बाल शिवाजी, जिजाऊंच्या वेशभूषेतील मुलींनी लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत लेझीम, ढोल पथकांनी लक्ष वेधून घेतले. शहरभर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.  ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत सायंकाळी फुगड्यांचे फेर रंगले. यावेळी उपस्थितांनी क्षीरसागर दाम्पत्यालाही फुगडी खेळण्याचा आग्रह केला आणि मग आमदार संदीप क्षीरसागर आणि नेहा क्षीरसागर यांची फुगडी रंगली अन् उपस्थितांनीही त्यांना दाद दिली. उड्डाणपुलाचे नामकरण  जिजाऊ जयंतीनिमित्त मांजरसुंबा येथील उड्डाणपुलाचे "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब उड्डाणपूल - मार्ग' असे नामकरण करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत हे बॅनर पुलाला लावले. हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन  " कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी    या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल   मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले    News Item ID:  599-news_story-1578857781 Mobile Device Headline:  Video : आमदारांनी धरला पत्नीसोबत फुगडीचा फेर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा निघाली. यात आमदार संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील सहभागी होत्या. "तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ-जय शिवराय', "जय भवानी, जय शिवाजी', "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब की जय' अशा घोषणांच्या निनादाने रविवारी (ता. 12) बीड दणाणून गेले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मिरवणुकीला मोठी गर्दी जमली. सकाळी उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादनासाठी बीडकरांनी एकच गर्दी केली होती. जिजाऊ वंदनेनंतर घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींसह महिलांचाही मोठा सहभाग होता. जयंतीनिमित्त मॉं जिजाऊ यांचा पुतळा फुलांनी सजवून शहरभर कमानी उभारण्यात आल्या होत्या.  दुपारी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजबांधव भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले. यासह घोड्यांवरील बाल शिवाजी, जिजाऊंच्या वेशभूषेतील मुलींनी लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत लेझीम, ढोल पथकांनी लक्ष वेधून घेतले. शहरभर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.  ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत सायंकाळी फुगड्यांचे फेर रंगले. यावेळी उपस्थितांनी क्षीरसागर दाम्पत्यालाही फुगडी खेळण्याचा आग्रह केला आणि मग आमदार संदीप क्षीरसागर आणि नेहा क्षीरसागर यांची फुगडी रंगली अन् उपस्थितांनीही त्यांना दाद दिली. उड्डाणपुलाचे नामकरण  जिजाऊ जयंतीनिमित्त मांजरसुंबा येथील उड्डाणपुलाचे "राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब उड्डाणपूल - मार्ग' असे नामकरण करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत हे बॅनर पुलाला लावले. हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन  " कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी    या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल   मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले    Vertical Image:  English Headline:  Beed MLA Sandip Kshirsagar Rajmata Jijau Jayanti News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बीड beed आमदार संदीप क्षीरसागर sandip kshirsagar सकाळ उद्यान महिला women Search Functional Tags:  बीड, Beed, आमदार, संदीप क्षीरसागर, Sandip Kshirsagar, सकाळ, उद्यान, महिला, women Twitter Publish:  Meta Keyword:  Beed MLA Sandip Kshirsagar Rajmata Jijau Jayanti News Meta Description:  Beed MLA Sandip Kshirsagar Rajmata Jijau Jayanti News बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा निघाली. यात आमदार संदीप क्षीरसागर व त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील सहभागी होत्या. Send as Notification:  Topic Tags:  बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tanCuk
Read More
 महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

कोल्हापूर   ः महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. 

कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच समावेश आहे. या दोन जिल्ह्यात गेल्यावर्षी महापुराचा मोठा फटका ऊस पिकाला बसला. त्यानंतर अवकाळी पावसानेही या दोन जिल्ह्यात धुमाकुळ घातला. या संकटामुळे ऊस उत्पादक शेतकरी कोलमडून पडला. कोल्हापूर जिल्ह्यात तर नदीकाठचा ऊस पंधरा दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली होता. त्याचा परिणाम साखर हंगामावर होण्याची शक्‍यता होती. या नैसर्गिक संकटामुळे यावर्षीचे या दोन्हीही जिल्ह्यातील गाळप आणि साखर उत्पादनही घटण्याची चिन्हे आहेत. पण आतापर्यंत राज्यात झालेल्या एकूण गाळपात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. 

राज्यात 75 सहकारी व 65 खासगी तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मिळून 24 सहकारी व 10 खासगी अशा 34 कारखान्यांनी यावर्षीचा हंगाम घेतला आहे. कोल्हापूर विभागाची दैनंदिन गाळप क्षमता 1 लाख 67 हजार 300 मेट्रीक टन आहे. राज्यात 23 नोव्हेंबरपासूनच हंगामाला सुरूवात झाली. तथापि या दोन जिल्ह्यातील बहुंताशी कारखाने 2 डिसेंबरनंतरच सुरू झाले आहेत. गेल्या महिन्याभरात कोल्हापूर विभागात 68.14 लाख मेट्रीक टन ऊस गाळप होऊन 76.91 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. विभागाचा साखर उतारा 11.29 इतका आहे. 

 
दृष्टीक्षेपात राज्याचे गाळप (माहिती 7 जानेवारीपर्यंतची) 

विभाग कारखाने  गाळप  साखर उत्पादन  उतारा 

जिल्हा      सहकारी  खासगी   एकूण  मे टनमध्ये  लाख क्विंटलमध्ये टक्के 

कोल्हापूर       24     10          34       68.14     76.91  11.29 

पुणे             18        11        29        53.97      56.26  10.42 

सोलापूर        8        16          24        26.69    24.45  9.16 

नगर           11          5         16       25.97    24.27    9.35 

औरंगाबाद     9       10         19      15.47     13.64     8.82 

नांदेड           5          8          13     9.69      9.44       9.74 

अमरावती       0      2             2     1.99      1.80       9.07 

नागपूर           0     3            3       0.90         0.74   8.26 
 

एकूण          75       65      140    202.81      207.51  10.23 
 

News Item ID: 

599-news_story-1578842337

Mobile Device Headline: 

 महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर   ः महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. 

कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच समावेश आहे. या दोन जिल्ह्यात गेल्यावर्षी महापुराचा मोठा फटका ऊस पिकाला बसला. त्यानंतर अवकाळी पावसानेही या दोन जिल्ह्यात धुमाकुळ घातला. या संकटामुळे ऊस उत्पादक शेतकरी कोलमडून पडला. कोल्हापूर जिल्ह्यात तर नदीकाठचा ऊस पंधरा दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली होता. त्याचा परिणाम साखर हंगामावर होण्याची शक्‍यता होती. या नैसर्गिक संकटामुळे यावर्षीचे या दोन्हीही जिल्ह्यातील गाळप आणि साखर उत्पादनही घटण्याची चिन्हे आहेत. पण आतापर्यंत राज्यात झालेल्या एकूण गाळपात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. 

राज्यात 75 सहकारी व 65 खासगी तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मिळून 24 सहकारी व 10 खासगी अशा 34 कारखान्यांनी यावर्षीचा हंगाम घेतला आहे. कोल्हापूर विभागाची दैनंदिन गाळप क्षमता 1 लाख 67 हजार 300 मेट्रीक टन आहे. राज्यात 23 नोव्हेंबरपासूनच हंगामाला सुरूवात झाली. तथापि या दोन जिल्ह्यातील बहुंताशी कारखाने 2 डिसेंबरनंतरच सुरू झाले आहेत. गेल्या महिन्याभरात कोल्हापूर विभागात 68.14 लाख मेट्रीक टन ऊस गाळप होऊन 76.91 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. विभागाचा साखर उतारा 11.29 इतका आहे. 

 
दृष्टीक्षेपात राज्याचे गाळप (माहिती 7 जानेवारीपर्यंतची) 

विभाग कारखाने  गाळप  साखर उत्पादन  उतारा 

जिल्हा      सहकारी  खासगी   एकूण  मे टनमध्ये  लाख क्विंटलमध्ये टक्के 

कोल्हापूर       24     10          34       68.14     76.91  11.29 

पुणे             18        11        29        53.97      56.26  10.42 

सोलापूर        8        16          24        26.69    24.45  9.16 

नगर           11          5         16       25.97    24.27    9.35 

औरंगाबाद     9       10         19      15.47     13.64     8.82 

नांदेड           5          8          13     9.69      9.44       9.74 

अमरावती       0      2             2     1.99      1.80       9.07 

नागपूर           0     3            3       0.90         0.74   8.26 
 

एकूण          75       65      140    202.81      207.51  10.23 
 

Vertical Image: 

English Headline: 

kolhapur district top in Sugar production

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर

पूर

floods

अतिवृष्टी

साखर

मात

mate

विभाग

sections

ऊस

सांगली

sangli

पुणे

सोलापूर

नगर

औरंगाबाद

aurangabad

नांदेड

nanded

नागपूर

nagpur

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Floods, अतिवृष्टी, साखर, मात, mate, विभाग, Sections, ऊस, सांगली, Sangli, पुणे, सोलापूर, नगर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, नागपूर, Nagpur

Twitter Publish: 

Meta Keyword: 

kolhapur district top in Sugar production

Meta Description: 

kolhapur district top in Sugar production. महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

सांगली

पुणे

सोलापूर

औरंगाबाद

नागपूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

 महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी कोल्हापूर   ः महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे.  कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच समावेश आहे. या दोन जिल्ह्यात गेल्यावर्षी महापुराचा मोठा फटका ऊस पिकाला बसला. त्यानंतर अवकाळी पावसानेही या दोन जिल्ह्यात धुमाकुळ घातला. या संकटामुळे ऊस उत्पादक शेतकरी कोलमडून पडला. कोल्हापूर जिल्ह्यात तर नदीकाठचा ऊस पंधरा दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली होता. त्याचा परिणाम साखर हंगामावर होण्याची शक्‍यता होती. या नैसर्गिक संकटामुळे यावर्षीचे या दोन्हीही जिल्ह्यातील गाळप आणि साखर उत्पादनही घटण्याची चिन्हे आहेत. पण आतापर्यंत राज्यात झालेल्या एकूण गाळपात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे.  राज्यात 75 सहकारी व 65 खासगी तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मिळून 24 सहकारी व 10 खासगी अशा 34 कारखान्यांनी यावर्षीचा हंगाम घेतला आहे. कोल्हापूर विभागाची दैनंदिन गाळप क्षमता 1 लाख 67 हजार 300 मेट्रीक टन आहे. राज्यात 23 नोव्हेंबरपासूनच हंगामाला सुरूवात झाली. तथापि या दोन जिल्ह्यातील बहुंताशी कारखाने 2 डिसेंबरनंतरच सुरू झाले आहेत. गेल्या महिन्याभरात कोल्हापूर विभागात 68.14 लाख मेट्रीक टन ऊस गाळप होऊन 76.91 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. विभागाचा साखर उतारा 11.29 इतका आहे.    दृष्टीक्षेपात राज्याचे गाळप (माहिती 7 जानेवारीपर्यंतची)  विभाग कारखाने  गाळप  साखर उत्पादन  उतारा  जिल्हा      सहकारी  खासगी   एकूण  मे टनमध्ये  लाख क्विंटलमध्ये टक्के  कोल्हापूर       24     10          34       68.14     76.91  11.29  पुणे             18        11        29        53.97      56.26  10.42  सोलापूर        8        16          24        26.69    24.45  9.16  नगर           11          5         16       25.97    24.27    9.35  औरंगाबाद     9       10         19      15.47     13.64     8.82  नांदेड           5          8          13     9.69      9.44       9.74  अमरावती       0      2             2     1.99      1.80       9.07  नागपूर           0     3            3       0.90         0.74   8.26    एकूण          75       65      140    202.81      207.51  10.23    News Item ID:  599-news_story-1578842337 Mobile Device Headline:   महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर   ः महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे.  कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच समावेश आहे. या दोन जिल्ह्यात गेल्यावर्षी महापुराचा मोठा फटका ऊस पिकाला बसला. त्यानंतर अवकाळी पावसानेही या दोन जिल्ह्यात धुमाकुळ घातला. या संकटामुळे ऊस उत्पादक शेतकरी कोलमडून पडला. कोल्हापूर जिल्ह्यात तर नदीकाठचा ऊस पंधरा दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली होता. त्याचा परिणाम साखर हंगामावर होण्याची शक्‍यता होती. या नैसर्गिक संकटामुळे यावर्षीचे या दोन्हीही जिल्ह्यातील गाळप आणि साखर उत्पादनही घटण्याची चिन्हे आहेत. पण आतापर्यंत राज्यात झालेल्या एकूण गाळपात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे.  राज्यात 75 सहकारी व 65 खासगी तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मिळून 24 सहकारी व 10 खासगी अशा 34 कारखान्यांनी यावर्षीचा हंगाम घेतला आहे. कोल्हापूर विभागाची दैनंदिन गाळप क्षमता 1 लाख 67 हजार 300 मेट्रीक टन आहे. राज्यात 23 नोव्हेंबरपासूनच हंगामाला सुरूवात झाली. तथापि या दोन जिल्ह्यातील बहुंताशी कारखाने 2 डिसेंबरनंतरच सुरू झाले आहेत. गेल्या महिन्याभरात कोल्हापूर विभागात 68.14 लाख मेट्रीक टन ऊस गाळप होऊन 76.91 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. विभागाचा साखर उतारा 11.29 इतका आहे.    दृष्टीक्षेपात राज्याचे गाळप (माहिती 7 जानेवारीपर्यंतची)  विभाग कारखाने  गाळप  साखर उत्पादन  उतारा  जिल्हा      सहकारी  खासगी   एकूण  मे टनमध्ये  लाख क्विंटलमध्ये टक्के  कोल्हापूर       24     10          34       68.14     76.91  11.29  पुणे             18        11        29        53.97      56.26  10.42  सोलापूर        8        16          24        26.69    24.45  9.16  नगर           11          5         16       25.97    24.27    9.35  औरंगाबाद     9       10         19      15.47     13.64     8.82  नांदेड           5          8          13     9.69      9.44       9.74  अमरावती       0      2             2     1.99      1.80       9.07  नागपूर           0     3            3       0.90         0.74   8.26    एकूण          75       65      140    202.81      207.51  10.23    Vertical Image:  English Headline:  kolhapur district top in Sugar production Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर पूर floods अतिवृष्टी साखर मात mate विभाग sections ऊस सांगली sangli पुणे सोलापूर नगर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded नागपूर nagpur Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, अतिवृष्टी, साखर, मात, mate, विभाग, Sections, ऊस, सांगली, Sangli, पुणे, सोलापूर, नगर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, नागपूर, Nagpur Twitter Publish:  Meta Keyword:  kolhapur district top in Sugar production Meta Description:  kolhapur district top in Sugar production. महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर सांगली पुणे सोलापूर औरंगाबाद नागपूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tWRsCw
Read More
... आणि रूग्णालयात माणुसकी गहिवरली ! 

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील तारदाळ परिसरातील संगमनगर भागात निराधारपणे फिरणाऱ्या वृध्द व्यक्तीस सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात आणताच 72 वर्षाची ही व्यक्ती इंग्लिशमधून बोलू लागली. त्याचवेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने साहेब तुम्ही... असे शब्द उच्चारले आणि सगळेच गहिवरून गेले. ज्या रूग्णालयात 16 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले त्याच व्यक्तीस निराधार म्हणून रूग्णालयात यावे लागले हे पाहून अनेकजण निशब्दच झाले. 

हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..

येथील माणूसकी फौंडेशनच्या आकाश नरूटे आणि अन्य सदस्यांनी आज या ज्येष्ठ व्यक्तीस दिलेला आधार लाखमोलाचा ठरला. त्यांच्या सोबत काम करणारे आयजीएम रूग्णालयातील वॉर्डबॉय पोपट याला आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून अश्रू अनावर झाले. तारदाळ संगमनगर भागात एक वृध्द व्यक्ती निराधार होऊन फिरताना आढळली. अशक्त बनलेल्या या व्यक्तीस तपासणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात येताच या व्यक्तीने इंग्रजीमधून संभाषण सुरू केले. अधिक चौकशी करता ही व्यक्ती याच रूग्णालयातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी असल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात त्यांच्यासोबत काम करणारा पोपट या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून गहिवरून आले. पोपट याने वैद्यकीय अधिकारी असलेले ही व्यक्ती याच रूग्णालयात 16 वर्षे काम केल्याचे सांगितले. घरातील अनेकजण उच्चपदस्थ असतानाही या व्यक्तीची ही अवस्था का झाली याबाबत मात्र अनेकांना कोडेच पडले. परंतू फारशी त्या गोष्टीला महत्व न देता संबंधित अधिकाऱ्यावर योग्य उपचार करण्यासाठी माणूसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांची मदत लाख मोलाची ठरली. 

हे पण वाचा - महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

फौंडेशनचे रवी जावळे, प्रविण केर्ले, आकाश नरूटे, अजित पाटील, प्रथमेश इंदुलकर, रणकीत रॉय, अनिकेत बिराडे, कृष्णा इंगळे, अक्षय होगाडे, प्रताप देसाई, ऋतुराज पाटील व इम्रान शेख या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीच्या पुर्नवसनासाठी धडपड केली. 

News Item ID: 

599-news_story-1578850421

Mobile Device Headline: 

... आणि रूग्णालयात माणुसकी गहिवरली ! 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील तारदाळ परिसरातील संगमनगर भागात निराधारपणे फिरणाऱ्या वृध्द व्यक्तीस सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात आणताच 72 वर्षाची ही व्यक्ती इंग्लिशमधून बोलू लागली. त्याचवेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने साहेब तुम्ही... असे शब्द उच्चारले आणि सगळेच गहिवरून गेले. ज्या रूग्णालयात 16 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले त्याच व्यक्तीस निराधार म्हणून रूग्णालयात यावे लागले हे पाहून अनेकजण निशब्दच झाले. 

हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..

येथील माणूसकी फौंडेशनच्या आकाश नरूटे आणि अन्य सदस्यांनी आज या ज्येष्ठ व्यक्तीस दिलेला आधार लाखमोलाचा ठरला. त्यांच्या सोबत काम करणारे आयजीएम रूग्णालयातील वॉर्डबॉय पोपट याला आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून अश्रू अनावर झाले. तारदाळ संगमनगर भागात एक वृध्द व्यक्ती निराधार होऊन फिरताना आढळली. अशक्त बनलेल्या या व्यक्तीस तपासणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात येताच या व्यक्तीने इंग्रजीमधून संभाषण सुरू केले. अधिक चौकशी करता ही व्यक्ती याच रूग्णालयातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी असल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात त्यांच्यासोबत काम करणारा पोपट या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून गहिवरून आले. पोपट याने वैद्यकीय अधिकारी असलेले ही व्यक्ती याच रूग्णालयात 16 वर्षे काम केल्याचे सांगितले. घरातील अनेकजण उच्चपदस्थ असतानाही या व्यक्तीची ही अवस्था का झाली याबाबत मात्र अनेकांना कोडेच पडले. परंतू फारशी त्या गोष्टीला महत्व न देता संबंधित अधिकाऱ्यावर योग्य उपचार करण्यासाठी माणूसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांची मदत लाख मोलाची ठरली. 

हे पण वाचा - महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

फौंडेशनचे रवी जावळे, प्रविण केर्ले, आकाश नरूटे, अजित पाटील, प्रथमेश इंदुलकर, रणकीत रॉय, अनिकेत बिराडे, कृष्णा इंगळे, अक्षय होगाडे, प्रताप देसाई, ऋतुराज पाटील व इम्रान शेख या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीच्या पुर्नवसनासाठी धडपड केली. 

Vertical Image: 

English Headline: 

medical officer baseless in kolhapur ichalkaranji

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

वर्षा

varsha

कोल्हापूर

पूर

floods

रॉ

Search Functional Tags: 

वर्षा, Varsha, कोल्हापूर, पूर, Floods, रॉ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

medical officer baseless in kolhapur ichalkaranji

Meta Description: 

इचलकरंजी  येथील तारदाळ परिसरातील संगमनगर भागात निराधारपणे फिरणाऱ्या . medical officer baseless in kolhapur ichalkaranjiवृध्द व्यक्तीस सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात आणताच 72 वर्षाची ही व्यक्ती इंग्लिशमधून बोलू लागली. त्याचवेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने साहेब तुम्ही... असे शब्द उच्चारले आणि सगळेच गहिवरून गेले. ज्या रूग्णालयात 16 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले त्याच व्यक्तीस निराधार म्हणून रूग्णालयात यावे लागले हे पाहून अनेकजण निशब्दच झाले.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

... आणि रूग्णालयात माणुसकी गहिवरली !  इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील तारदाळ परिसरातील संगमनगर भागात निराधारपणे फिरणाऱ्या वृध्द व्यक्तीस सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात आणताच 72 वर्षाची ही व्यक्ती इंग्लिशमधून बोलू लागली. त्याचवेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने साहेब तुम्ही... असे शब्द उच्चारले आणि सगळेच गहिवरून गेले. ज्या रूग्णालयात 16 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले त्याच व्यक्तीस निराधार म्हणून रूग्णालयात यावे लागले हे पाहून अनेकजण निशब्दच झाले.  हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक.. येथील माणूसकी फौंडेशनच्या आकाश नरूटे आणि अन्य सदस्यांनी आज या ज्येष्ठ व्यक्तीस दिलेला आधार लाखमोलाचा ठरला. त्यांच्या सोबत काम करणारे आयजीएम रूग्णालयातील वॉर्डबॉय पोपट याला आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून अश्रू अनावर झाले. तारदाळ संगमनगर भागात एक वृध्द व्यक्ती निराधार होऊन फिरताना आढळली. अशक्त बनलेल्या या व्यक्तीस तपासणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात येताच या व्यक्तीने इंग्रजीमधून संभाषण सुरू केले. अधिक चौकशी करता ही व्यक्ती याच रूग्णालयातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी असल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात त्यांच्यासोबत काम करणारा पोपट या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून गहिवरून आले. पोपट याने वैद्यकीय अधिकारी असलेले ही व्यक्ती याच रूग्णालयात 16 वर्षे काम केल्याचे सांगितले. घरातील अनेकजण उच्चपदस्थ असतानाही या व्यक्तीची ही अवस्था का झाली याबाबत मात्र अनेकांना कोडेच पडले. परंतू फारशी त्या गोष्टीला महत्व न देता संबंधित अधिकाऱ्यावर योग्य उपचार करण्यासाठी माणूसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांची मदत लाख मोलाची ठरली.  हे पण वाचा - महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी फौंडेशनचे रवी जावळे, प्रविण केर्ले, आकाश नरूटे, अजित पाटील, प्रथमेश इंदुलकर, रणकीत रॉय, अनिकेत बिराडे, कृष्णा इंगळे, अक्षय होगाडे, प्रताप देसाई, ऋतुराज पाटील व इम्रान शेख या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीच्या पुर्नवसनासाठी धडपड केली.  News Item ID:  599-news_story-1578850421 Mobile Device Headline:  ... आणि रूग्णालयात माणुसकी गहिवरली !  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील तारदाळ परिसरातील संगमनगर भागात निराधारपणे फिरणाऱ्या वृध्द व्यक्तीस सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात आणताच 72 वर्षाची ही व्यक्ती इंग्लिशमधून बोलू लागली. त्याचवेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने साहेब तुम्ही... असे शब्द उच्चारले आणि सगळेच गहिवरून गेले. ज्या रूग्णालयात 16 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले त्याच व्यक्तीस निराधार म्हणून रूग्णालयात यावे लागले हे पाहून अनेकजण निशब्दच झाले.  हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक.. येथील माणूसकी फौंडेशनच्या आकाश नरूटे आणि अन्य सदस्यांनी आज या ज्येष्ठ व्यक्तीस दिलेला आधार लाखमोलाचा ठरला. त्यांच्या सोबत काम करणारे आयजीएम रूग्णालयातील वॉर्डबॉय पोपट याला आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून अश्रू अनावर झाले. तारदाळ संगमनगर भागात एक वृध्द व्यक्ती निराधार होऊन फिरताना आढळली. अशक्त बनलेल्या या व्यक्तीस तपासणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात येताच या व्यक्तीने इंग्रजीमधून संभाषण सुरू केले. अधिक चौकशी करता ही व्यक्ती याच रूग्णालयातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी असल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात त्यांच्यासोबत काम करणारा पोपट या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून गहिवरून आले. पोपट याने वैद्यकीय अधिकारी असलेले ही व्यक्ती याच रूग्णालयात 16 वर्षे काम केल्याचे सांगितले. घरातील अनेकजण उच्चपदस्थ असतानाही या व्यक्तीची ही अवस्था का झाली याबाबत मात्र अनेकांना कोडेच पडले. परंतू फारशी त्या गोष्टीला महत्व न देता संबंधित अधिकाऱ्यावर योग्य उपचार करण्यासाठी माणूसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांची मदत लाख मोलाची ठरली.  हे पण वाचा - महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी फौंडेशनचे रवी जावळे, प्रविण केर्ले, आकाश नरूटे, अजित पाटील, प्रथमेश इंदुलकर, रणकीत रॉय, अनिकेत बिराडे, कृष्णा इंगळे, अक्षय होगाडे, प्रताप देसाई, ऋतुराज पाटील व इम्रान शेख या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीच्या पुर्नवसनासाठी धडपड केली.  Vertical Image:  English Headline:  medical officer baseless in kolhapur ichalkaranji Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha कोल्हापूर पूर floods रॉ Search Functional Tags:  वर्षा, Varsha, कोल्हापूर, पूर, Floods, रॉ Twitter Publish:  Meta Keyword:  medical officer baseless in kolhapur ichalkaranji Meta Description:  इचलकरंजी  येथील तारदाळ परिसरातील संगमनगर भागात निराधारपणे फिरणाऱ्या . medical officer baseless in kolhapur ichalkaranjiवृध्द व्यक्तीस सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात आणताच 72 वर्षाची ही व्यक्ती इंग्लिशमधून बोलू लागली. त्याचवेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने साहेब तुम्ही... असे शब्द उच्चारले आणि सगळेच गहिवरून गेले. ज्या रूग्णालयात 16 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले त्याच व्यक्तीस निराधार म्हणून रूग्णालयात यावे लागले हे पाहून अनेकजण निशब्दच झाले. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2FLPJmy
Read More
घरात इलेक्‍ट्रीशियन कामाला आला रॅक सरकवले वाचा मग झाले काय

औरंगाबाद : सिडको भागात एका घरात काम करताना इलेक्‍ट्रीशीयनने दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (ता. 11) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हेशाखा पोलिसांनी संशयिताला रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले.

 पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रत्नाकर प्रभाकर खाडे (रा. जयभवानीनगर) असे संशयिताचे नाव आहे. सिडकोतील अनुजा संदीप जोशी यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या आई शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वयंपाक खोलीत काम करीत होत्या. त्यावेळी त्यांना रॅक सरकविण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांच्या आई स्वयंपाक खोलीतून बाहेर आल्या.

तेव्हा दागिन्यांची पिशवी रॅकच्या बाहेर असल्याची त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी घरातील घरात काम करणारा इलेक्‍ट्रीशियन खाडे याच्याकडे दागिन्यांच्या पिशवीबाबत विचारण केली. त्यावर तो निरुत्तर झाला. त्याच्यावर संशय बळावल्याने अनुजा जोशी यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खाडे व इतरराविरुद्ध तक्रार दिली. त्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा पोलिसांनी सुरू केला. संशयित खाडे याची चौकशी केली त्यावेळी त्याने चारीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता चार लाखांचे दहा तोळे दागिने घरात सापडले. दागिने व खाडे यास ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक उपनिरीक्षक मनोज शिंदे, नितीन मोरे, पोलिस नाईक विलास वाघ, आप्पासाहेब खिल्लारे, शिपाई विशाल पाटील यांनी केली. 

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

 

News Item ID: 

599-news_story-1578846768

Mobile Device Headline: 

घरात इलेक्‍ट्रीशियन कामाला आला रॅक सरकवले वाचा मग झाले काय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : सिडको भागात एका घरात काम करताना इलेक्‍ट्रीशीयनने दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (ता. 11) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हेशाखा पोलिसांनी संशयिताला रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले.

 पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रत्नाकर प्रभाकर खाडे (रा. जयभवानीनगर) असे संशयिताचे नाव आहे. सिडकोतील अनुजा संदीप जोशी यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या आई शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वयंपाक खोलीत काम करीत होत्या. त्यावेळी त्यांना रॅक सरकविण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांच्या आई स्वयंपाक खोलीतून बाहेर आल्या.

तेव्हा दागिन्यांची पिशवी रॅकच्या बाहेर असल्याची त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी घरातील घरात काम करणारा इलेक्‍ट्रीशियन खाडे याच्याकडे दागिन्यांच्या पिशवीबाबत विचारण केली. त्यावर तो निरुत्तर झाला. त्याच्यावर संशय बळावल्याने अनुजा जोशी यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खाडे व इतरराविरुद्ध तक्रार दिली. त्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा पोलिसांनी सुरू केला. संशयित खाडे याची चौकशी केली त्यावेळी त्याने चारीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता चार लाखांचे दहा तोळे दागिने घरात सापडले. दागिने व खाडे यास ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक उपनिरीक्षक मनोज शिंदे, नितीन मोरे, पोलिस नाईक विलास वाघ, आप्पासाहेब खिल्लारे, शिपाई विशाल पाटील यांनी केली. 

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

 

Vertical Image: 

English Headline: 

Aurangabad News Came to work at home and stole jewelry

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद

aurangabad

सिडको

नगर

पोलिस

वाघ

विशाल पाटील

vishal patil

कला

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, सिडको, नगर, पोलिस, वाघ, विशाल पाटील, Vishal Patil, कला

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Aurangabad News Came to work at home and stole jewelry

Meta Description: 

Aurangabad News Came to work at home and stole jewelry

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

घरात इलेक्‍ट्रीशियन कामाला आला रॅक सरकवले वाचा मग झाले काय औरंगाबाद : सिडको भागात एका घरात काम करताना इलेक्‍ट्रीशीयनने दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (ता. 11) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हेशाखा पोलिसांनी संशयिताला रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रत्नाकर प्रभाकर खाडे (रा. जयभवानीनगर) असे संशयिताचे नाव आहे. सिडकोतील अनुजा संदीप जोशी यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या आई शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वयंपाक खोलीत काम करीत होत्या. त्यावेळी त्यांना रॅक सरकविण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांच्या आई स्वयंपाक खोलीतून बाहेर आल्या. तेव्हा दागिन्यांची पिशवी रॅकच्या बाहेर असल्याची त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी घरातील घरात काम करणारा इलेक्‍ट्रीशियन खाडे याच्याकडे दागिन्यांच्या पिशवीबाबत विचारण केली. त्यावर तो निरुत्तर झाला. त्याच्यावर संशय बळावल्याने अनुजा जोशी यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खाडे व इतरराविरुद्ध तक्रार दिली. त्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा पोलिसांनी सुरू केला. संशयित खाडे याची चौकशी केली त्यावेळी त्याने चारीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता चार लाखांचे दहा तोळे दागिने घरात सापडले. दागिने व खाडे यास ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक उपनिरीक्षक मनोज शिंदे, नितीन मोरे, पोलिस नाईक विलास वाघ, आप्पासाहेब खिल्लारे, शिपाई विशाल पाटील यांनी केली.  हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन  " कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी    या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल   मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले      News Item ID:  599-news_story-1578846768 Mobile Device Headline:  घरात इलेक्‍ट्रीशियन कामाला आला रॅक सरकवले वाचा मग झाले काय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : सिडको भागात एका घरात काम करताना इलेक्‍ट्रीशीयनने दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (ता. 11) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हेशाखा पोलिसांनी संशयिताला रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रत्नाकर प्रभाकर खाडे (रा. जयभवानीनगर) असे संशयिताचे नाव आहे. सिडकोतील अनुजा संदीप जोशी यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या आई शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वयंपाक खोलीत काम करीत होत्या. त्यावेळी त्यांना रॅक सरकविण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांच्या आई स्वयंपाक खोलीतून बाहेर आल्या. तेव्हा दागिन्यांची पिशवी रॅकच्या बाहेर असल्याची त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी घरातील घरात काम करणारा इलेक्‍ट्रीशियन खाडे याच्याकडे दागिन्यांच्या पिशवीबाबत विचारण केली. त्यावर तो निरुत्तर झाला. त्याच्यावर संशय बळावल्याने अनुजा जोशी यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खाडे व इतरराविरुद्ध तक्रार दिली. त्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा पोलिसांनी सुरू केला. संशयित खाडे याची चौकशी केली त्यावेळी त्याने चारीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता चार लाखांचे दहा तोळे दागिने घरात सापडले. दागिने व खाडे यास ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक उपनिरीक्षक मनोज शिंदे, नितीन मोरे, पोलिस नाईक विलास वाघ, आप्पासाहेब खिल्लारे, शिपाई विशाल पाटील यांनी केली.  हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन  " कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी    या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल   मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले      Vertical Image:  English Headline:  Aurangabad News Came to work at home and stole jewelry Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad सिडको नगर पोलिस वाघ विशाल पाटील vishal patil कला Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, सिडको, नगर, पोलिस, वाघ, विशाल पाटील, Vishal Patil, कला Twitter Publish:  Meta Keyword:  Aurangabad News Came to work at home and stole jewelry Meta Description:  Aurangabad News Came to work at home and stole jewelry Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R6agaA
Read More
झोपेविषयी यावी खडबडून जाग!

हिवाळा आता ऐन भरात आहे. हिवाळ्यातील साखरझोपेसारखे दुसरे सुख नाही. प्रत्येकाच्या दिनक्रमात झोपेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे कोणतीही व्यक्ती आपल्या दिनक्रमातील एकतृतीयांश वेळ झोपेमध्ये घालवते. जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी अन्न आणि पाण्याइतकीच झोपही महत्त्वाची असते. प्रत्येकासाठी झोपेची व्याख्या सारखी असू शकते. मात्र, व्यक्तिपरत्वे झोपेचा अनुभव बदलतो. आजही झोपेविषयी लोकांमध्ये खूप गोंधळ आहे. नेमके किती, केव्हा झोपावे, याबाबत संभ्रम दिसतो. या लेखात झोपेची मूलभूत माहिती घेऊ आणि नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झोप हे स्वतंत्र कार्य नाही, तर ती आपल्या शरीर व मेंदूत घडणारी जैविक घडामोडींची मालिका आहे. आपल्या मेंदूचे दिवसाचे अंदाजे २४ तास चालणारे जैविक घड्याळ आहे. त्याला ‘सर्कडियन ऱ्हीदम’ असे म्हणतात. ही एक प्रकारची नैसर्गिक, शरीरांतर्गत प्रक्रिया असून, त्यातून झोपण्या-उठण्याचे चक्र नियंत्रित होते. साधारणपणे दर २४ तासांनी या चक्राची पुनरावृत्ती होते. आपल्या मेंदूमध्ये ‘हायपोथॅलॅमस’ नावाचे रासायनिक आज्ञा देणारे केंद्र असते. मेंदूच्या तळातील ‘ब्रेन स्टेम’ हा भाग झोपणे आणि उठण्याच्या संक्रमण अवस्था नियंत्रित करण्यासाठी ‘हायपोथलॅमस’शी संवाद साधतो. संध्याकाळी सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होऊ लागताच मेंदूतील सुप्राकायसमटिक न्यूक्‍लियस हा भाग पिनल नावाच्या ग्रंथीच्या साह्याने मेलॅटोनिन नावाचे रसायन तयार करू लागतो. मेलॅटोनिनमुळे आपण रात्रभर झोपू शकतो. सकाळी उजेड वाढल्यानंतर मेलॅटोनिन कमी होते व इतर हार्मोन्स वाढून आपल्याला जाग येते. रात्री झोपणे आणि सकाळी उठण्याची प्रक्रिया एका टप्प्यात घडत नाही. झोपेचे जागृतावस्था (Awake), आरईएम (REM/Rapid Eye Movement), हलकी झोप आणि गाढ झोप हे टप्पे आहेत. रात्रभर आपण झोपेच्या या विविध टप्प्यांतून अनेक वेळा जातो. साधारणपणे एका रात्रीत आपण चार ते सहा वेळा या चक्रातून जातो. हे चारी टप्पे पूर्ण होण्यासाठी अंदाजे ९० ते ११० मिनिटे लागतात. यापैकी प्रत्येक टप्प्यात आपण साधारणत: पाच ते पंधरा मिनिटे असतो आणि हा प्रत्येक टप्पा मेंदूच्या विशिष्ट कार्याशी संबंधित असतो. मात्र, या अगदी आतील घडामोडींची आपल्याला जाणीव होत नाही.

स्मृतींचे एकत्रीकरण
झोप म्हणजे शरीराचा अनेक गोष्टी करण्याचा हक्काचा वेळ. याच गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात. झोपेत घडणारे पहिले सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे स्मृतींचे एकत्रीकरण. तुम्ही दिवसभरात सुसंघटितरीत्या किंवा सोप्या मार्गाने काही गोष्टी शिकता. त्याचे झोपेमध्ये कायम स्मृतीमध्ये रूपांतर होते. टाकाऊ घटकांची विल्हेवाट लावणे, हे झोपेचे दुसरे महत्त्वाचे कार्य. दिवसभरात मानवी मेंदू साधारणपणे अनेक टाकाऊ प्रथिने तयार करतो. झोपेच्या गाढ अवस्थेत मेंदू ही स्वच्छता मोहीम राबवतो. शरीर झोपेत आणखी एक महत्त्वाचे कार्य करते, ते म्हणजे स्वत:ची दुरुस्ती. ‘ग्रोथ हार्मोन’ म्हणून ओळखली जाणारी हार्मोन्स झोपेत निर्माण होतात. ती शरीर, स्नायूंची झीज व इजा भरून काढतात.

समाधानाला अधिक महत्त्व
आपल्याला नेमकी किती तासांच्या झोपेची गरज असते, हा दीर्घकाळ चर्चेचा विषय आहे. केवळ झोपेच्या तासांना महत्त्व नसून, झोपेच्या समाधानाला अधिक महत्त्व आहे. आठ तास झोप घेणे आवश्‍यक नाही, मात्र चांगल्या आरोग्यासाठी सात तासांच्या झोपेची शिफारस केली जाते. वाढत्या वयाबरोबर झोपही कमी होते. तरीही प्रौढ, तसेच ज्येष्ठांनी किमान सहा तास झोप घ्यायलाच हवी. रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेतील झोपेचा शरीर आणि संप्रेरकांवर सर्वांत चांगला परिणाम होतो. सध्याच्या टेक्‍नोसॅव्ही युगात आपल्याला झोपेत अडथळा निर्माण करणारी सवय लागली आहे. ती म्हणजे झोपताना स्मार्टफोन वापरणे. स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेलॅटोनिनच्या निर्मितीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे उशिरा झोप येणे किंवा निद्रानाशही होतो. निळा प्रकाश कमी करा आणि निळा किंवा पांढऱ्या प्रकाशाऐवजी सभोवतालच्या इतर प्रकाशाचा नाईट लॅंपसारखा वापर करा. झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी सर्व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे वापरणे थांबवा. चांगल्या झोपेसाठी श्वसनाचे काही प्रकार करा. झोपेचा दर्जा उंचावण्यासाठी अरोमा थेरपीचा पर्यायही चांगला आहे.
(अनुवाद : मयूर जितकर)

News Item ID: 

599-news_story-1578844087

Mobile Device Headline: 

झोपेविषयी यावी खडबडून जाग!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

health-fitness-wellness

Mobile Body: 

हिवाळा आता ऐन भरात आहे. हिवाळ्यातील साखरझोपेसारखे दुसरे सुख नाही. प्रत्येकाच्या दिनक्रमात झोपेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे कोणतीही व्यक्ती आपल्या दिनक्रमातील एकतृतीयांश वेळ झोपेमध्ये घालवते. जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी अन्न आणि पाण्याइतकीच झोपही महत्त्वाची असते. प्रत्येकासाठी झोपेची व्याख्या सारखी असू शकते. मात्र, व्यक्तिपरत्वे झोपेचा अनुभव बदलतो. आजही झोपेविषयी लोकांमध्ये खूप गोंधळ आहे. नेमके किती, केव्हा झोपावे, याबाबत संभ्रम दिसतो. या लेखात झोपेची मूलभूत माहिती घेऊ आणि नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झोप हे स्वतंत्र कार्य नाही, तर ती आपल्या शरीर व मेंदूत घडणारी जैविक घडामोडींची मालिका आहे. आपल्या मेंदूचे दिवसाचे अंदाजे २४ तास चालणारे जैविक घड्याळ आहे. त्याला ‘सर्कडियन ऱ्हीदम’ असे म्हणतात. ही एक प्रकारची नैसर्गिक, शरीरांतर्गत प्रक्रिया असून, त्यातून झोपण्या-उठण्याचे चक्र नियंत्रित होते. साधारणपणे दर २४ तासांनी या चक्राची पुनरावृत्ती होते. आपल्या मेंदूमध्ये ‘हायपोथॅलॅमस’ नावाचे रासायनिक आज्ञा देणारे केंद्र असते. मेंदूच्या तळातील ‘ब्रेन स्टेम’ हा भाग झोपणे आणि उठण्याच्या संक्रमण अवस्था नियंत्रित करण्यासाठी ‘हायपोथलॅमस’शी संवाद साधतो. संध्याकाळी सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होऊ लागताच मेंदूतील सुप्राकायसमटिक न्यूक्‍लियस हा भाग पिनल नावाच्या ग्रंथीच्या साह्याने मेलॅटोनिन नावाचे रसायन तयार करू लागतो. मेलॅटोनिनमुळे आपण रात्रभर झोपू शकतो. सकाळी उजेड वाढल्यानंतर मेलॅटोनिन कमी होते व इतर हार्मोन्स वाढून आपल्याला जाग येते. रात्री झोपणे आणि सकाळी उठण्याची प्रक्रिया एका टप्प्यात घडत नाही. झोपेचे जागृतावस्था (Awake), आरईएम (REM/Rapid Eye Movement), हलकी झोप आणि गाढ झोप हे टप्पे आहेत. रात्रभर आपण झोपेच्या या विविध टप्प्यांतून अनेक वेळा जातो. साधारणपणे एका रात्रीत आपण चार ते सहा वेळा या चक्रातून जातो. हे चारी टप्पे पूर्ण होण्यासाठी अंदाजे ९० ते ११० मिनिटे लागतात. यापैकी प्रत्येक टप्प्यात आपण साधारणत: पाच ते पंधरा मिनिटे असतो आणि हा प्रत्येक टप्पा मेंदूच्या विशिष्ट कार्याशी संबंधित असतो. मात्र, या अगदी आतील घडामोडींची आपल्याला जाणीव होत नाही.

स्मृतींचे एकत्रीकरण
झोप म्हणजे शरीराचा अनेक गोष्टी करण्याचा हक्काचा वेळ. याच गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात. झोपेत घडणारे पहिले सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे स्मृतींचे एकत्रीकरण. तुम्ही दिवसभरात सुसंघटितरीत्या किंवा सोप्या मार्गाने काही गोष्टी शिकता. त्याचे झोपेमध्ये कायम स्मृतीमध्ये रूपांतर होते. टाकाऊ घटकांची विल्हेवाट लावणे, हे झोपेचे दुसरे महत्त्वाचे कार्य. दिवसभरात मानवी मेंदू साधारणपणे अनेक टाकाऊ प्रथिने तयार करतो. झोपेच्या गाढ अवस्थेत मेंदू ही स्वच्छता मोहीम राबवतो. शरीर झोपेत आणखी एक महत्त्वाचे कार्य करते, ते म्हणजे स्वत:ची दुरुस्ती. ‘ग्रोथ हार्मोन’ म्हणून ओळखली जाणारी हार्मोन्स झोपेत निर्माण होतात. ती शरीर, स्नायूंची झीज व इजा भरून काढतात.

समाधानाला अधिक महत्त्व
आपल्याला नेमकी किती तासांच्या झोपेची गरज असते, हा दीर्घकाळ चर्चेचा विषय आहे. केवळ झोपेच्या तासांना महत्त्व नसून, झोपेच्या समाधानाला अधिक महत्त्व आहे. आठ तास झोप घेणे आवश्‍यक नाही, मात्र चांगल्या आरोग्यासाठी सात तासांच्या झोपेची शिफारस केली जाते. वाढत्या वयाबरोबर झोपही कमी होते. तरीही प्रौढ, तसेच ज्येष्ठांनी किमान सहा तास झोप घ्यायलाच हवी. रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेतील झोपेचा शरीर आणि संप्रेरकांवर सर्वांत चांगला परिणाम होतो. सध्याच्या टेक्‍नोसॅव्ही युगात आपल्याला झोपेत अडथळा निर्माण करणारी सवय लागली आहे. ती म्हणजे झोपताना स्मार्टफोन वापरणे. स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेलॅटोनिनच्या निर्मितीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे उशिरा झोप येणे किंवा निद्रानाशही होतो. निळा प्रकाश कमी करा आणि निळा किंवा पांढऱ्या प्रकाशाऐवजी सभोवतालच्या इतर प्रकाशाचा नाईट लॅंपसारखा वापर करा. झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी सर्व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे वापरणे थांबवा. चांगल्या झोपेसाठी श्वसनाचे काही प्रकार करा. झोपेचा दर्जा उंचावण्यासाठी अरोमा थेरपीचा पर्यायही चांगला आहे.
(अनुवाद : मयूर जितकर)

Vertical Image: 

English Headline: 

Abhishek Dhavan article health tips

Author Type: 

External Author

अभिषेक ढवण

झोप

आरोग्य

health

Search Functional Tags: 

झोप, आरोग्य, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

Abhishek Dhavan article health tips Marathi News : आपल्याला नेमकी किती तासांच्या झोपेची गरज असते, हा दीर्घकाळ चर्चेचा विषय आहे. नेमके किती, केव्हा झोपावे, याबाबत संभ्रम दिसून येतो. केवळ झोपेच्या तासांना महत्त्व नसून, झोपेच्या समाधानाला अधिक महत्त्व आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

झोपेविषयी यावी खडबडून जाग! हिवाळा आता ऐन भरात आहे. हिवाळ्यातील साखरझोपेसारखे दुसरे सुख नाही. प्रत्येकाच्या दिनक्रमात झोपेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे कोणतीही व्यक्ती आपल्या दिनक्रमातील एकतृतीयांश वेळ झोपेमध्ये घालवते. जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी अन्न आणि पाण्याइतकीच झोपही महत्त्वाची असते. प्रत्येकासाठी झोपेची व्याख्या सारखी असू शकते. मात्र, व्यक्तिपरत्वे झोपेचा अनुभव बदलतो. आजही झोपेविषयी लोकांमध्ये खूप गोंधळ आहे. नेमके किती, केव्हा झोपावे, याबाबत संभ्रम दिसतो. या लेखात झोपेची मूलभूत माहिती घेऊ आणि नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधू. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप झोप हे स्वतंत्र कार्य नाही, तर ती आपल्या शरीर व मेंदूत घडणारी जैविक घडामोडींची मालिका आहे. आपल्या मेंदूचे दिवसाचे अंदाजे २४ तास चालणारे जैविक घड्याळ आहे. त्याला ‘सर्कडियन ऱ्हीदम’ असे म्हणतात. ही एक प्रकारची नैसर्गिक, शरीरांतर्गत प्रक्रिया असून, त्यातून झोपण्या-उठण्याचे चक्र नियंत्रित होते. साधारणपणे दर २४ तासांनी या चक्राची पुनरावृत्ती होते. आपल्या मेंदूमध्ये ‘हायपोथॅलॅमस’ नावाचे रासायनिक आज्ञा देणारे केंद्र असते. मेंदूच्या तळातील ‘ब्रेन स्टेम’ हा भाग झोपणे आणि उठण्याच्या संक्रमण अवस्था नियंत्रित करण्यासाठी ‘हायपोथलॅमस’शी संवाद साधतो. संध्याकाळी सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होऊ लागताच मेंदूतील सुप्राकायसमटिक न्यूक्‍लियस हा भाग पिनल नावाच्या ग्रंथीच्या साह्याने मेलॅटोनिन नावाचे रसायन तयार करू लागतो. मेलॅटोनिनमुळे आपण रात्रभर झोपू शकतो. सकाळी उजेड वाढल्यानंतर मेलॅटोनिन कमी होते व इतर हार्मोन्स वाढून आपल्याला जाग येते. रात्री झोपणे आणि सकाळी उठण्याची प्रक्रिया एका टप्प्यात घडत नाही. झोपेचे जागृतावस्था (Awake), आरईएम (REM/Rapid Eye Movement), हलकी झोप आणि गाढ झोप हे टप्पे आहेत. रात्रभर आपण झोपेच्या या विविध टप्प्यांतून अनेक वेळा जातो. साधारणपणे एका रात्रीत आपण चार ते सहा वेळा या चक्रातून जातो. हे चारी टप्पे पूर्ण होण्यासाठी अंदाजे ९० ते ११० मिनिटे लागतात. यापैकी प्रत्येक टप्प्यात आपण साधारणत: पाच ते पंधरा मिनिटे असतो आणि हा प्रत्येक टप्पा मेंदूच्या विशिष्ट कार्याशी संबंधित असतो. मात्र, या अगदी आतील घडामोडींची आपल्याला जाणीव होत नाही. स्मृतींचे एकत्रीकरण झोप म्हणजे शरीराचा अनेक गोष्टी करण्याचा हक्काचा वेळ. याच गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात. झोपेत घडणारे पहिले सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे स्मृतींचे एकत्रीकरण. तुम्ही दिवसभरात सुसंघटितरीत्या किंवा सोप्या मार्गाने काही गोष्टी शिकता. त्याचे झोपेमध्ये कायम स्मृतीमध्ये रूपांतर होते. टाकाऊ घटकांची विल्हेवाट लावणे, हे झोपेचे दुसरे महत्त्वाचे कार्य. दिवसभरात मानवी मेंदू साधारणपणे अनेक टाकाऊ प्रथिने तयार करतो. झोपेच्या गाढ अवस्थेत मेंदू ही स्वच्छता मोहीम राबवतो. शरीर झोपेत आणखी एक महत्त्वाचे कार्य करते, ते म्हणजे स्वत:ची दुरुस्ती. ‘ग्रोथ हार्मोन’ म्हणून ओळखली जाणारी हार्मोन्स झोपेत निर्माण होतात. ती शरीर, स्नायूंची झीज व इजा भरून काढतात. समाधानाला अधिक महत्त्व आपल्याला नेमकी किती तासांच्या झोपेची गरज असते, हा दीर्घकाळ चर्चेचा विषय आहे. केवळ झोपेच्या तासांना महत्त्व नसून, झोपेच्या समाधानाला अधिक महत्त्व आहे. आठ तास झोप घेणे आवश्‍यक नाही, मात्र चांगल्या आरोग्यासाठी सात तासांच्या झोपेची शिफारस केली जाते. वाढत्या वयाबरोबर झोपही कमी होते. तरीही प्रौढ, तसेच ज्येष्ठांनी किमान सहा तास झोप घ्यायलाच हवी. रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेतील झोपेचा शरीर आणि संप्रेरकांवर सर्वांत चांगला परिणाम होतो. सध्याच्या टेक्‍नोसॅव्ही युगात आपल्याला झोपेत अडथळा निर्माण करणारी सवय लागली आहे. ती म्हणजे झोपताना स्मार्टफोन वापरणे. स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेलॅटोनिनच्या निर्मितीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे उशिरा झोप येणे किंवा निद्रानाशही होतो. निळा प्रकाश कमी करा आणि निळा किंवा पांढऱ्या प्रकाशाऐवजी सभोवतालच्या इतर प्रकाशाचा नाईट लॅंपसारखा वापर करा. झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी सर्व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे वापरणे थांबवा. चांगल्या झोपेसाठी श्वसनाचे काही प्रकार करा. झोपेचा दर्जा उंचावण्यासाठी अरोमा थेरपीचा पर्यायही चांगला आहे. (अनुवाद : मयूर जितकर) News Item ID:  599-news_story-1578844087 Mobile Device Headline:  झोपेविषयी यावी खडबडून जाग! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  हिवाळा आता ऐन भरात आहे. हिवाळ्यातील साखरझोपेसारखे दुसरे सुख नाही. प्रत्येकाच्या दिनक्रमात झोपेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे कोणतीही व्यक्ती आपल्या दिनक्रमातील एकतृतीयांश वेळ झोपेमध्ये घालवते. जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी अन्न आणि पाण्याइतकीच झोपही महत्त्वाची असते. प्रत्येकासाठी झोपेची व्याख्या सारखी असू शकते. मात्र, व्यक्तिपरत्वे झोपेचा अनुभव बदलतो. आजही झोपेविषयी लोकांमध्ये खूप गोंधळ आहे. नेमके किती, केव्हा झोपावे, याबाबत संभ्रम दिसतो. या लेखात झोपेची मूलभूत माहिती घेऊ आणि नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधू. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप झोप हे स्वतंत्र कार्य नाही, तर ती आपल्या शरीर व मेंदूत घडणारी जैविक घडामोडींची मालिका आहे. आपल्या मेंदूचे दिवसाचे अंदाजे २४ तास चालणारे जैविक घड्याळ आहे. त्याला ‘सर्कडियन ऱ्हीदम’ असे म्हणतात. ही एक प्रकारची नैसर्गिक, शरीरांतर्गत प्रक्रिया असून, त्यातून झोपण्या-उठण्याचे चक्र नियंत्रित होते. साधारणपणे दर २४ तासांनी या चक्राची पुनरावृत्ती होते. आपल्या मेंदूमध्ये ‘हायपोथॅलॅमस’ नावाचे रासायनिक आज्ञा देणारे केंद्र असते. मेंदूच्या तळातील ‘ब्रेन स्टेम’ हा भाग झोपणे आणि उठण्याच्या संक्रमण अवस्था नियंत्रित करण्यासाठी ‘हायपोथलॅमस’शी संवाद साधतो. संध्याकाळी सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होऊ लागताच मेंदूतील सुप्राकायसमटिक न्यूक्‍लियस हा भाग पिनल नावाच्या ग्रंथीच्या साह्याने मेलॅटोनिन नावाचे रसायन तयार करू लागतो. मेलॅटोनिनमुळे आपण रात्रभर झोपू शकतो. सकाळी उजेड वाढल्यानंतर मेलॅटोनिन कमी होते व इतर हार्मोन्स वाढून आपल्याला जाग येते. रात्री झोपणे आणि सकाळी उठण्याची प्रक्रिया एका टप्प्यात घडत नाही. झोपेचे जागृतावस्था (Awake), आरईएम (REM/Rapid Eye Movement), हलकी झोप आणि गाढ झोप हे टप्पे आहेत. रात्रभर आपण झोपेच्या या विविध टप्प्यांतून अनेक वेळा जातो. साधारणपणे एका रात्रीत आपण चार ते सहा वेळा या चक्रातून जातो. हे चारी टप्पे पूर्ण होण्यासाठी अंदाजे ९० ते ११० मिनिटे लागतात. यापैकी प्रत्येक टप्प्यात आपण साधारणत: पाच ते पंधरा मिनिटे असतो आणि हा प्रत्येक टप्पा मेंदूच्या विशिष्ट कार्याशी संबंधित असतो. मात्र, या अगदी आतील घडामोडींची आपल्याला जाणीव होत नाही. स्मृतींचे एकत्रीकरण झोप म्हणजे शरीराचा अनेक गोष्टी करण्याचा हक्काचा वेळ. याच गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात. झोपेत घडणारे पहिले सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे स्मृतींचे एकत्रीकरण. तुम्ही दिवसभरात सुसंघटितरीत्या किंवा सोप्या मार्गाने काही गोष्टी शिकता. त्याचे झोपेमध्ये कायम स्मृतीमध्ये रूपांतर होते. टाकाऊ घटकांची विल्हेवाट लावणे, हे झोपेचे दुसरे महत्त्वाचे कार्य. दिवसभरात मानवी मेंदू साधारणपणे अनेक टाकाऊ प्रथिने तयार करतो. झोपेच्या गाढ अवस्थेत मेंदू ही स्वच्छता मोहीम राबवतो. शरीर झोपेत आणखी एक महत्त्वाचे कार्य करते, ते म्हणजे स्वत:ची दुरुस्ती. ‘ग्रोथ हार्मोन’ म्हणून ओळखली जाणारी हार्मोन्स झोपेत निर्माण होतात. ती शरीर, स्नायूंची झीज व इजा भरून काढतात. समाधानाला अधिक महत्त्व आपल्याला नेमकी किती तासांच्या झोपेची गरज असते, हा दीर्घकाळ चर्चेचा विषय आहे. केवळ झोपेच्या तासांना महत्त्व नसून, झोपेच्या समाधानाला अधिक महत्त्व आहे. आठ तास झोप घेणे आवश्‍यक नाही, मात्र चांगल्या आरोग्यासाठी सात तासांच्या झोपेची शिफारस केली जाते. वाढत्या वयाबरोबर झोपही कमी होते. तरीही प्रौढ, तसेच ज्येष्ठांनी किमान सहा तास झोप घ्यायलाच हवी. रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेतील झोपेचा शरीर आणि संप्रेरकांवर सर्वांत चांगला परिणाम होतो. सध्याच्या टेक्‍नोसॅव्ही युगात आपल्याला झोपेत अडथळा निर्माण करणारी सवय लागली आहे. ती म्हणजे झोपताना स्मार्टफोन वापरणे. स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेलॅटोनिनच्या निर्मितीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे उशिरा झोप येणे किंवा निद्रानाशही होतो. निळा प्रकाश कमी करा आणि निळा किंवा पांढऱ्या प्रकाशाऐवजी सभोवतालच्या इतर प्रकाशाचा नाईट लॅंपसारखा वापर करा. झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी सर्व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे वापरणे थांबवा. चांगल्या झोपेसाठी श्वसनाचे काही प्रकार करा. झोपेचा दर्जा उंचावण्यासाठी अरोमा थेरपीचा पर्यायही चांगला आहे. (अनुवाद : मयूर जितकर) Vertical Image:  English Headline:  Abhishek Dhavan article health tips Author Type:  External Author अभिषेक ढवण झोप आरोग्य health Search Functional Tags:  झोप, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Abhishek Dhavan article health tips Marathi News : आपल्याला नेमकी किती तासांच्या झोपेची गरज असते, हा दीर्घकाळ चर्चेचा विषय आहे. नेमके किती, केव्हा झोपावे, याबाबत संभ्रम दिसून येतो. केवळ झोपेच्या तासांना महत्त्व नसून, झोपेच्या समाधानाला अधिक महत्त्व आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uDEVo0
Read More
यवतमाळ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला

यवतमाळ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला

January 12, 2020 0 Comments
महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत देखील दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावाची चर्चा  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift....
Read More
इराकी एयरबेस पर हमले से अमेरिका नाराज, ट्रंप की नरमी का नहीं दिखा असर https://ift.tt/2ThpKLy
CAA, NRC और हिंसा पर विपक्ष की बड़ी बैठक, BSP-TMC नहीं होगी शामिल https://ift.tt/2TjsRmq
गोल्ड करा होल्ड!

अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. सोन्याने १५०० डॉलर प्रति औंसवरून १६११ डॉलर प्रति औंस इतकी पातळी गाठली होती. भारतातदेखील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ४२ हजार रुपयांवर पोचला होता. यामुळे नव्याने सोने-चांदी खरेदी करताना टप्प्याटप्प्याने घेणे आवश्‍यक आहे. मात्र आता त्यात करेक्‍शन येत आहे. अचानक झालेली भाव वाढ आणि घट यामागील कारणे जाणून घेऊयात :

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सायकॉलॉजिकल डिमांड
सोन्याच्या भावात अचानक आलेली तेजी अनेकांना अनाकलनीय वाटेल. मात्र ज्या वेळी जगात कुठेही भूराजकीय वा आर्थिक अस्थिरता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांना सोने हा एकमेव गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय वाटतो. या वेळी आलेल्या तेजीला अमेरिका व इराण या दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत होती. वास्तविक अशावेळी सोन्याची उपलब्धता हा मुद्दाच नसतो. तर सोन्याला मागणी येईल या अपेक्षेने सट्टेबाज प्रत्यक्ष मागणीपूर्वीच वायदेबाजारात सोन्याचे भाव चढवितात. त्यामुळे अशा स्थितीत ‘फिजिकल डिमांड’ न वाढता ‘सायकॉलॉजिकल डिमांड’ तयार होते. सध्या असणारी अस्थिरता ही अल्पवधीत संपेल व पुन्हा एकदा स्थिर भावाने सोने-चांदी उपलब्ध होतील. यामुळे सध्यातरी ‘गोल्ड’ खरेदी-विक्रीचा निर्णय ‘होल्ड’ करणे फायदेशीर ...!

इतिहास काय सांगतो?
सोन्यात अशाप्रकारची तेजी पहिल्यांदाच आलेली नाही. या अगोदरदेखील १९८० मध्ये इराक- इराण युद्धाच्या वेळी सोन्याचे भाव २०० डॉलर्सनी वधारले होते. त्याचप्रमाणे अगदी अलीकडे ब्रेक्‍झिटवेळीदेखील सोन्याचे भाव ५० डॉलरने अचानक वाढले होते. मात्र नंतर त्यात ‘करेक्‍शन’ही झाले. अस्थिर परिस्थितीमुळे अनेक वेळा भीती निर्माण होऊन अपेक्षेपेक्षा भावात जास्त चढउतार होतात.

सोने खरेदी करताना... 
गुंतवणूकदारांनी तातडीने गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूक करणे श्रेयस्कर नसते. सोन्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. भौगोलिक, आर्थिक अस्थिरेतेची कारणे, सुधारणांची माहिती नीट समजावून घेऊन त्याचे एकंदरीत काय परिणाम असतील हे लक्षात घेऊन निर्णय केल्यास अल्पकालीन नुकासान टाळून दीर्घकालीन फायदा मिळू शकतो.

...तर १७०० डॉलरची पातळी
भूराजकीय वा आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक देशांची चलने कमकुवत होतात. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बॅंकांना देखील चलनापेक्षा सोन्यातील गुंतवणूक शाश्वत वाटते आहे. परिणामी सद्यस्थितीत ब्रेक्‍झिट, जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, अमेरिका -चीन व्यापार युद्धसारख्या अनेक कारणांमुळे जगातील मध्यवर्ती बॅंकांचा मागील महिन्यात सोन्याकडे ओढा वाढत आहे. मध्यवर्ती बॅंकांची सोने खरेदी ही मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्यक्ष ‘फिजिकल डिमांड’ वाढून सोन्याच्या उपलब्धतेत अचानक घट होऊ शकते. यापुढेही मध्यवर्ती बॅंकांचे खरेदीचे सत्र असेच सुरू राहिले तर सोन्याच्या भावामध्ये असाधारणप्रकारची तेजी येऊन अल्पकाळासाठी सोने प्रति औंस १७०० डॉलरची पातळी गाठू शकते.

News Item ID: 

599-news_story-1578842661

Mobile Device Headline: 

गोल्ड करा होल्ड!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. सोन्याने १५०० डॉलर प्रति औंसवरून १६११ डॉलर प्रति औंस इतकी पातळी गाठली होती. भारतातदेखील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ४२ हजार रुपयांवर पोचला होता. यामुळे नव्याने सोने-चांदी खरेदी करताना टप्प्याटप्प्याने घेणे आवश्‍यक आहे. मात्र आता त्यात करेक्‍शन येत आहे. अचानक झालेली भाव वाढ आणि घट यामागील कारणे जाणून घेऊयात :

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सायकॉलॉजिकल डिमांड
सोन्याच्या भावात अचानक आलेली तेजी अनेकांना अनाकलनीय वाटेल. मात्र ज्या वेळी जगात कुठेही भूराजकीय वा आर्थिक अस्थिरता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांना सोने हा एकमेव गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय वाटतो. या वेळी आलेल्या तेजीला अमेरिका व इराण या दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत होती. वास्तविक अशावेळी सोन्याची उपलब्धता हा मुद्दाच नसतो. तर सोन्याला मागणी येईल या अपेक्षेने सट्टेबाज प्रत्यक्ष मागणीपूर्वीच वायदेबाजारात सोन्याचे भाव चढवितात. त्यामुळे अशा स्थितीत ‘फिजिकल डिमांड’ न वाढता ‘सायकॉलॉजिकल डिमांड’ तयार होते. सध्या असणारी अस्थिरता ही अल्पवधीत संपेल व पुन्हा एकदा स्थिर भावाने सोने-चांदी उपलब्ध होतील. यामुळे सध्यातरी ‘गोल्ड’ खरेदी-विक्रीचा निर्णय ‘होल्ड’ करणे फायदेशीर ...!

इतिहास काय सांगतो?
सोन्यात अशाप्रकारची तेजी पहिल्यांदाच आलेली नाही. या अगोदरदेखील १९८० मध्ये इराक- इराण युद्धाच्या वेळी सोन्याचे भाव २०० डॉलर्सनी वधारले होते. त्याचप्रमाणे अगदी अलीकडे ब्रेक्‍झिटवेळीदेखील सोन्याचे भाव ५० डॉलरने अचानक वाढले होते. मात्र नंतर त्यात ‘करेक्‍शन’ही झाले. अस्थिर परिस्थितीमुळे अनेक वेळा भीती निर्माण होऊन अपेक्षेपेक्षा भावात जास्त चढउतार होतात.

सोने खरेदी करताना... 
गुंतवणूकदारांनी तातडीने गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूक करणे श्रेयस्कर नसते. सोन्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. भौगोलिक, आर्थिक अस्थिरेतेची कारणे, सुधारणांची माहिती नीट समजावून घेऊन त्याचे एकंदरीत काय परिणाम असतील हे लक्षात घेऊन निर्णय केल्यास अल्पकालीन नुकासान टाळून दीर्घकालीन फायदा मिळू शकतो.

...तर १७०० डॉलरची पातळी
भूराजकीय वा आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक देशांची चलने कमकुवत होतात. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बॅंकांना देखील चलनापेक्षा सोन्यातील गुंतवणूक शाश्वत वाटते आहे. परिणामी सद्यस्थितीत ब्रेक्‍झिट, जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, अमेरिका -चीन व्यापार युद्धसारख्या अनेक कारणांमुळे जगातील मध्यवर्ती बॅंकांचा मागील महिन्यात सोन्याकडे ओढा वाढत आहे. मध्यवर्ती बॅंकांची सोने खरेदी ही मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्यक्ष ‘फिजिकल डिमांड’ वाढून सोन्याच्या उपलब्धतेत अचानक घट होऊ शकते. यापुढेही मध्यवर्ती बॅंकांचे खरेदीचे सत्र असेच सुरू राहिले तर सोन्याच्या भावामध्ये असाधारणप्रकारची तेजी येऊन अल्पकाळासाठी सोने प्रति औंस १७०० डॉलरची पातळी गाठू शकते.

Vertical Image: 

English Headline: 

amit modak article Gold prices rise

Author Type: 

External Author

अमित मोडक 

सोने

गुंतवणूकदार

गुंतवणूक

भारत

व्यापार

Search Functional Tags: 

सोने, गुंतवणूकदार, गुंतवणूक, भारत, व्यापार

Twitter Publish: 

Meta Description: 

amit modak article Gold prices rise Business News: अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले.

Send as Notification: 

Topic Tags: 

सोने

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गोल्ड करा होल्ड! अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. सोन्याने १५०० डॉलर प्रति औंसवरून १६११ डॉलर प्रति औंस इतकी पातळी गाठली होती. भारतातदेखील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ४२ हजार रुपयांवर पोचला होता. यामुळे नव्याने सोने-चांदी खरेदी करताना टप्प्याटप्प्याने घेणे आवश्‍यक आहे. मात्र आता त्यात करेक्‍शन येत आहे. अचानक झालेली भाव वाढ आणि घट यामागील कारणे जाणून घेऊयात : ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सायकॉलॉजिकल डिमांड सोन्याच्या भावात अचानक आलेली तेजी अनेकांना अनाकलनीय वाटेल. मात्र ज्या वेळी जगात कुठेही भूराजकीय वा आर्थिक अस्थिरता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांना सोने हा एकमेव गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय वाटतो. या वेळी आलेल्या तेजीला अमेरिका व इराण या दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत होती. वास्तविक अशावेळी सोन्याची उपलब्धता हा मुद्दाच नसतो. तर सोन्याला मागणी येईल या अपेक्षेने सट्टेबाज प्रत्यक्ष मागणीपूर्वीच वायदेबाजारात सोन्याचे भाव चढवितात. त्यामुळे अशा स्थितीत ‘फिजिकल डिमांड’ न वाढता ‘सायकॉलॉजिकल डिमांड’ तयार होते. सध्या असणारी अस्थिरता ही अल्पवधीत संपेल व पुन्हा एकदा स्थिर भावाने सोने-चांदी उपलब्ध होतील. यामुळे सध्यातरी ‘गोल्ड’ खरेदी-विक्रीचा निर्णय ‘होल्ड’ करणे फायदेशीर ...! इतिहास काय सांगतो? सोन्यात अशाप्रकारची तेजी पहिल्यांदाच आलेली नाही. या अगोदरदेखील १९८० मध्ये इराक- इराण युद्धाच्या वेळी सोन्याचे भाव २०० डॉलर्सनी वधारले होते. त्याचप्रमाणे अगदी अलीकडे ब्रेक्‍झिटवेळीदेखील सोन्याचे भाव ५० डॉलरने अचानक वाढले होते. मात्र नंतर त्यात ‘करेक्‍शन’ही झाले. अस्थिर परिस्थितीमुळे अनेक वेळा भीती निर्माण होऊन अपेक्षेपेक्षा भावात जास्त चढउतार होतात. सोने खरेदी करताना...  गुंतवणूकदारांनी तातडीने गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूक करणे श्रेयस्कर नसते. सोन्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. भौगोलिक, आर्थिक अस्थिरेतेची कारणे, सुधारणांची माहिती नीट समजावून घेऊन त्याचे एकंदरीत काय परिणाम असतील हे लक्षात घेऊन निर्णय केल्यास अल्पकालीन नुकासान टाळून दीर्घकालीन फायदा मिळू शकतो. ...तर १७०० डॉलरची पातळी भूराजकीय वा आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक देशांची चलने कमकुवत होतात. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बॅंकांना देखील चलनापेक्षा सोन्यातील गुंतवणूक शाश्वत वाटते आहे. परिणामी सद्यस्थितीत ब्रेक्‍झिट, जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, अमेरिका -चीन व्यापार युद्धसारख्या अनेक कारणांमुळे जगातील मध्यवर्ती बॅंकांचा मागील महिन्यात सोन्याकडे ओढा वाढत आहे. मध्यवर्ती बॅंकांची सोने खरेदी ही मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्यक्ष ‘फिजिकल डिमांड’ वाढून सोन्याच्या उपलब्धतेत अचानक घट होऊ शकते. यापुढेही मध्यवर्ती बॅंकांचे खरेदीचे सत्र असेच सुरू राहिले तर सोन्याच्या भावामध्ये असाधारणप्रकारची तेजी येऊन अल्पकाळासाठी सोने प्रति औंस १७०० डॉलरची पातळी गाठू शकते. News Item ID:  599-news_story-1578842661 Mobile Device Headline:  गोल्ड करा होल्ड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. सोन्याने १५०० डॉलर प्रति औंसवरून १६११ डॉलर प्रति औंस इतकी पातळी गाठली होती. भारतातदेखील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ४२ हजार रुपयांवर पोचला होता. यामुळे नव्याने सोने-चांदी खरेदी करताना टप्प्याटप्प्याने घेणे आवश्‍यक आहे. मात्र आता त्यात करेक्‍शन येत आहे. अचानक झालेली भाव वाढ आणि घट यामागील कारणे जाणून घेऊयात : ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सायकॉलॉजिकल डिमांड सोन्याच्या भावात अचानक आलेली तेजी अनेकांना अनाकलनीय वाटेल. मात्र ज्या वेळी जगात कुठेही भूराजकीय वा आर्थिक अस्थिरता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांना सोने हा एकमेव गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय वाटतो. या वेळी आलेल्या तेजीला अमेरिका व इराण या दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत होती. वास्तविक अशावेळी सोन्याची उपलब्धता हा मुद्दाच नसतो. तर सोन्याला मागणी येईल या अपेक्षेने सट्टेबाज प्रत्यक्ष मागणीपूर्वीच वायदेबाजारात सोन्याचे भाव चढवितात. त्यामुळे अशा स्थितीत ‘फिजिकल डिमांड’ न वाढता ‘सायकॉलॉजिकल डिमांड’ तयार होते. सध्या असणारी अस्थिरता ही अल्पवधीत संपेल व पुन्हा एकदा स्थिर भावाने सोने-चांदी उपलब्ध होतील. यामुळे सध्यातरी ‘गोल्ड’ खरेदी-विक्रीचा निर्णय ‘होल्ड’ करणे फायदेशीर ...! इतिहास काय सांगतो? सोन्यात अशाप्रकारची तेजी पहिल्यांदाच आलेली नाही. या अगोदरदेखील १९८० मध्ये इराक- इराण युद्धाच्या वेळी सोन्याचे भाव २०० डॉलर्सनी वधारले होते. त्याचप्रमाणे अगदी अलीकडे ब्रेक्‍झिटवेळीदेखील सोन्याचे भाव ५० डॉलरने अचानक वाढले होते. मात्र नंतर त्यात ‘करेक्‍शन’ही झाले. अस्थिर परिस्थितीमुळे अनेक वेळा भीती निर्माण होऊन अपेक्षेपेक्षा भावात जास्त चढउतार होतात. सोने खरेदी करताना...  गुंतवणूकदारांनी तातडीने गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूक करणे श्रेयस्कर नसते. सोन्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. भौगोलिक, आर्थिक अस्थिरेतेची कारणे, सुधारणांची माहिती नीट समजावून घेऊन त्याचे एकंदरीत काय परिणाम असतील हे लक्षात घेऊन निर्णय केल्यास अल्पकालीन नुकासान टाळून दीर्घकालीन फायदा मिळू शकतो. ...तर १७०० डॉलरची पातळी भूराजकीय वा आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक देशांची चलने कमकुवत होतात. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बॅंकांना देखील चलनापेक्षा सोन्यातील गुंतवणूक शाश्वत वाटते आहे. परिणामी सद्यस्थितीत ब्रेक्‍झिट, जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, अमेरिका -चीन व्यापार युद्धसारख्या अनेक कारणांमुळे जगातील मध्यवर्ती बॅंकांचा मागील महिन्यात सोन्याकडे ओढा वाढत आहे. मध्यवर्ती बॅंकांची सोने खरेदी ही मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्यक्ष ‘फिजिकल डिमांड’ वाढून सोन्याच्या उपलब्धतेत अचानक घट होऊ शकते. यापुढेही मध्यवर्ती बॅंकांचे खरेदीचे सत्र असेच सुरू राहिले तर सोन्याच्या भावामध्ये असाधारणप्रकारची तेजी येऊन अल्पकाळासाठी सोने प्रति औंस १७०० डॉलरची पातळी गाठू शकते. Vertical Image:  English Headline:  amit modak article Gold prices rise Author Type:  External Author अमित मोडक  सोने गुंतवणूकदार गुंतवणूक भारत व्यापार Search Functional Tags:  सोने, गुंतवणूकदार, गुंतवणूक, भारत, व्यापार Twitter Publish:  Meta Description:  amit modak article Gold prices rise Business News: अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. Send as Notification:  Topic Tags:  सोने भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tWEOn3
Read More
योगी कैबिनेट की बैठक आज, पुलिस कमिश्नरी प्रणाली पर लग सकती है मुहर https://ift.tt/2FLyWjf
JNU में आज से शुरू होगी पढ़ाई, छात्र जारी रखेंगे आंदोलन, ITO पर देंगे धरना https://ift.tt/30mw0Dq