Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 11, 2020

#Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर 

औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला.

मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते.

त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले

त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत. 

हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

केल्या दहा हजार शस्त्रक्रिया 
मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष. 

News Item ID: 

599-news_story-1578769376

Mobile Device Headline: 

#Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला.

मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते.

त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले

त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत. 

हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

केल्या दहा हजार शस्त्रक्रिया 
मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष. 

Vertical Image: 

English Headline: 

Success Story of Dr Shivaji Pole Aurangabad news ghati gmch

Author Type: 

External Author

योगेश पायघन

औरंगाबाद

aurangabad

शिक्षण

education

नांदेड

nanded

जिल्हा परिषद

शिक्षक

नोकरी

सकाळ

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, शिक्षण, Education, नांदेड, Nanded, जिल्हा परिषद, शिक्षक, नोकरी, सकाळ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Success Story of Dr Shivaji Pole

Meta Description: 

Success Story of Dr Shivaji Pole मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

मुंबई

नाशिक

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर  औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला. मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते. त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला. हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत.  हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन  केल्या दहा हजार शस्त्रक्रिया  मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष.  News Item ID:  599-news_story-1578769376 Mobile Device Headline:  #Youth_Inspiration : हॉस्पिटलमध्ये रात्रीपाळी करणारा बनला डॉक्‍टर  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद - त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील. केवळ दोन एकर जमिनीवरच उदरनिर्वाह. मातीत राबूनही निर्सगाच्या लहरीपणाने श्रमाची मातीच होत होती. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना आई-वडिलांची दमछाक होत असे. आपल्या नशिबी जे आले ते आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून आई-वडिलांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी पाठवले. त्यानेही तिथे एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत मिळेल ते काम करून दहावी उत्तीर्ण केली. आज तोच तरुण एमबीबीएस, एमडी रेडिऑलॉजी ते इण्डोव्हॅस्क्‍युलर सर्जन झाला. मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. शिवाजी यांचे मूळ गाव बरड शेवाळा (ता. हातगाव, जि. नांदेड). त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती जेमतेम; पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिवाजी यांच्या आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेडला वसतिगृहात ठेवले. तिथे एका हॉस्पिटलमध्ये शिवाजी रात्रीपाळीचे काम करत होते. त्यातून शिक्षणाचा खर्च कसाबसा भागला. दहावीत चांगले मार्क मिळाले; मात्र कोणत्या शाखेत जावे कळेना. शिक्षकांच्या सल्ल्याने विज्ञान शाखा घेतली. बारावीत चांगले मार्क मिळाले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश मिळत होता; पण शिक्षक आणि ओळखीतल्या डॉक्‍टरांनी सल्ला दिला. हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले त्यानुसार एमबीबीएस करण्याचे ठरवले. एन्ट्रान्स परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळाले. मुंबईत चांगले कॉलेज मिळत होते; पण घरापासून लांब नको म्हणून कुटुंबीयांनी कसेबसे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला पाठवले. ते दिवस काटकसरीत काढले. एमबीबीएसनंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकला काम केले. त्यानंतर पीजीत पहिल्या प्रयत्नांत यश मिळवले. घाटीतच एमडी रेडिओलॉजी पूर्ण केले. आवड आणि शिकण्याच्या इच्छेने मुंबईतून इण्डो व्हॅस्क्‍युलर सर्जरीचे शिक्षण मुंबईतून घेतले. हे शिक्षण घेणारा मराठवाड्यातील पहिला सर्जन आहेत.  हेही वाचा - प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन  केल्या दहा हजार शस्त्रक्रिया  मुंबईत चागल्या पगारी नोकरीची संधी असताना मराठवाड्यातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. 2011 पासून एमजीएममध्ये ज्वाईन झाला. त्यांनी आतापर्यंत दहा हजारांपर्यंत बीन टाक्‍याच्या रक्तवाहिन्यांच्या सर्जरी केल्या. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा आनंद असल्याचे डॉ. शिवाजी पोळे यांनी "सकाळ'ला सांगताना आई-वडिलांचे परिश्रम आणि या वाटचालीतील मदत करणाऱ्यांच्या ऋण व्यक्त करायला विसरले नाहीत हे विशेष.  Vertical Image:  English Headline:  Success Story of Dr Shivaji Pole Aurangabad news ghati gmch Author Type:  External Author योगेश पायघन औरंगाबाद aurangabad शिक्षण education नांदेड nanded जिल्हा परिषद शिक्षक नोकरी सकाळ Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, शिक्षण, Education, नांदेड, Nanded, जिल्हा परिषद, शिक्षक, नोकरी, सकाळ Twitter Publish:  Meta Keyword:  Success Story of Dr Shivaji Pole Meta Description:  Success Story of Dr Shivaji Pole मराठवाड्यातील पहिला रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून त्याची ओळखी आहे. त्याच्या या यशाने मातीत राबणाऱ्या आई-वडिलांची अस्मिता जणू आभाळभर गेली. ही यशोगाथा आहे ती डॉ. शिवाजी पोले यांची. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद मुंबई नाशिक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TgCX7w
Read More
पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात

पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले. 

मुलांना समजून घेण्याची गरज 

घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले. 

कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात. 

- ऍड. प्रगती पाटील, वकील 

News Item ID: 

599-news_story-1578764827

Mobile Device Headline: 

पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले. 

मुलांना समजून घेण्याची गरज 

घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले. 

कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात. 

- ऍड. प्रगती पाटील, वकील 

Vertical Image: 

English Headline: 

stepchild getting Mentally Nervous

Author Type: 

External Author

सनील गाडेकर

पुणे

पत्नी

wife

पालकत्व

parenting

समुपदेशक

विकास

बौद्ध

Search Functional Tags: 

पुणे, पत्नी, wife, पालकत्व, Parenting, समुपदेशक, विकास, बौद्ध

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Divorce : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.  सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले.  मुलांना समजून घेण्याची गरज  घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले.  कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात.  - ऍड. प्रगती पाटील, वकील  News Item ID:  599-news_story-1578764827 Mobile Device Headline:  पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.  सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले.  मुलांना समजून घेण्याची गरज  घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले.  कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात.  - ऍड. प्रगती पाटील, वकील  Vertical Image:  English Headline:  stepchild getting Mentally Nervous Author Type:  External Author सनील गाडेकर पुणे पत्नी wife पालकत्व parenting समुपदेशक विकास बौद्ध Search Functional Tags:  पुणे, पत्नी, wife, पालकत्व, Parenting, समुपदेशक, विकास, बौद्ध Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Divorce : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30d53ln
Read More
छपाक बॉक्स ऑफिस: दूसरे दिन भी तानाजी के आगे फीका, लेकिन टिकी हैं दीपिका, जानिए कलेक्शन

छपाक बॉक्स ऑफिस: दूसरे दिन भी तानाजी के आगे फीका, लेकिन टिकी हैं दीपिका, जानिए कलेक्शन

January 11, 2020 0 Comments
दीपिका पादुकोण स्टारर छपाक ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन ओपनिंग से 36 प्रतिशत बढ़त के बाद 6.5 करोड़ की कमाई की है। फिल्म ने 4.7 करोड़ की ओपनिंग...
Read More
छपाक बॉक्स ऑफिस: दूसरे दिन भी तानाजी के आगे फीका, लेकिन टिकी हैं दीपिका, जानिए कलेक्शन

छपाक बॉक्स ऑफिस: दूसरे दिन भी तानाजी के आगे फीका, लेकिन टिकी हैं दीपिका, जानिए कलेक्शन

January 11, 2020 0 Comments
दीपिका पादुकोण स्टारर छपाक ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन ओपनिंग से 36 प्रतिशत बढ़त के बाद 6.5 करोड़ की कमाई की है। फिल्म ने 4.7 करोड़ की ओपनिंग...
Read More
बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन तानाजी की 47 प्रतिशत की उछाल, अजय देवगन की लय भारी

बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन तानाजी की 47 प्रतिशत की उछाल, अजय देवगन की लय भारी

January 11, 2020 0 Comments
अजय देवगन स्टारर तानाजी ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन 47 प्रतिशत की ज़बरदस्त उछाल दिखाते हुए बॉक्स ऑफिस पर 22 करोड़ की कमाई की है। दो दिनों में...
Read More

Friday, January 10, 2020

डोनाल्ड ट्रंप का दावा- चार अमेरिकी दूतावासों को उड़ाना चाहता था सुलेमानी https://ift.tt/2QZ4qYk
नंदू गैंग के तीन बदमाश गिरफ्तार, व्यापारी को गोली मारने का आरोप https://ift.tt/30hmf9y
स्टिंग के बाद पलटा JNU छात्र अक्षत, कहा- शेखी बघारने के लिए झूठ बोला https://ift.tt/36TaQzj
महागठबंधन में रार, तेजस्वी को CM प्रत्याशी मानने से मांझी का इनकार https://ift.tt/35KLiCO
गौरव चंदेल मर्डर: रंग लाई परिजनों की गुहार, 6 पुलिसकर्मी सस्पेंड https://ift.tt/35DYkCh
एक्ट‍िंग का इंस्टीट्यूशन हैं जिसके पिता, 9 साल बाद भी गुमनाम वो एक्टर https://ift.tt/2NguWeT
बापलेकीचा ‘हा’ व्हीडिओ ठरतोय कौतुकाचा विषय - पाहा व्हीडिओ
विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

January 10, 2020 0 Comments
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2R1Ytdk https...
Read More