Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 8, 2020

चंद्रकांत पाटील : उद्धव ठाकरे सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआप पडेल #5मोठ्याबातम्या
म्हणून अशोक चव्हाण यांनी पदभार स्वीकारण्याआधी केला या युवकाला फोन

कोल्हापूर  ः मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

हे पण वाचा -  कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर

उखळू (ता. शाहुवाडी) येथील नागेश पाटील यांनी अलिकडेच नवी चारचाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची पूजा करताना त्यांनी आपल्या मुलीच्या दोन्ही पायाला कुंकु लावून त्या पायानेच गाडीची पूजा केली. त्याचा व्हीडीओ तयार करण्यात आला. बघता बघता हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर झाला आहे.

आज राज्य सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी आपल्याकडे आपला कार्यभार स्विकारला. श्री. चव्हाण यांनीही आजच कामकाजास सुरूवात केली, पण तत्पुर्वी त्यांनी एक ट्विट केले आहे. "लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा व्हीडीओ मी काल शेअर केला होता. हा व्हीडीओ बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आजच मंत्रालयातून कामकाजाला सुरूवात केली आणि पहिला फोन त्यांनाच केला.' असे या ट्विटमध्ये श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा - कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

अलिकडे स्त्रीभ्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यातून प्रती पुरूषामागे महिलांची संख्या घटत आहे. अशा परिस्थितीत मुलीच्या जन्माचे स्वागत फटाका वाजवून आणि आनंदाने करणारेही अनेकजण आहेत. उखळू येथील नागेश पाटील यांनीही मुलगी ही नकोशी नाही तर हवीशी आहे, तिचा सन्मान केला पाहीजे या भावनेतून तिच्या पदस्पर्शाने केलेली नव्या गाडीची पूजा चांगलीच चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यात श्री. पाटील यांनी शेअर केलेल्या व्हीडीओबरोबरच श्री. चव्हाण यांनी त्यावर केलेल्या ट्‌विटचे कौतुक होत आहे.

News Item ID: 

599-news_story-1578503605

Mobile Device Headline: 

म्हणून अशोक चव्हाण यांनी पदभार स्वीकारण्याआधी केला या युवकाला फोन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर  ः मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

हे पण वाचा -  कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर

उखळू (ता. शाहुवाडी) येथील नागेश पाटील यांनी अलिकडेच नवी चारचाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची पूजा करताना त्यांनी आपल्या मुलीच्या दोन्ही पायाला कुंकु लावून त्या पायानेच गाडीची पूजा केली. त्याचा व्हीडीओ तयार करण्यात आला. बघता बघता हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर झाला आहे.

आज राज्य सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी आपल्याकडे आपला कार्यभार स्विकारला. श्री. चव्हाण यांनीही आजच कामकाजास सुरूवात केली, पण तत्पुर्वी त्यांनी एक ट्विट केले आहे. "लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा व्हीडीओ मी काल शेअर केला होता. हा व्हीडीओ बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आजच मंत्रालयातून कामकाजाला सुरूवात केली आणि पहिला फोन त्यांनाच केला.' असे या ट्विटमध्ये श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा - कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

अलिकडे स्त्रीभ्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यातून प्रती पुरूषामागे महिलांची संख्या घटत आहे. अशा परिस्थितीत मुलीच्या जन्माचे स्वागत फटाका वाजवून आणि आनंदाने करणारेही अनेकजण आहेत. उखळू येथील नागेश पाटील यांनीही मुलगी ही नकोशी नाही तर हवीशी आहे, तिचा सन्मान केला पाहीजे या भावनेतून तिच्या पदस्पर्शाने केलेली नव्या गाडीची पूजा चांगलीच चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यात श्री. पाटील यांनी शेअर केलेल्या व्हीडीओबरोबरच श्री. चव्हाण यांनी त्यावर केलेल्या ट्‌विटचे कौतुक होत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Ashok Chavan Called Kolhapur Youth Nagesh Patil

Author Type: 

External Author

निवास चौगले 

कोल्हापूर

पूर

floods

मुलगी

girl

फोन

मुख्यमंत्री

अशोक चव्हाण

ashok chavan

मका

maize

शेअर

मंत्रालय

स्त्री

महिला

women

विषय

topics

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Floods, मुलगी, Girl, फोन, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, Ashok Chavan, मका, Maize, शेअर, मंत्रालय, स्त्री, महिला, women, विषय, Topics

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Ashok Chavan Called Kolhapur Youth Nagesh Patil

Meta Description: 

Ashok Chavan Called Kolhapur Youth Nagesh Patil. मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

अशोक चव्हाण

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

म्हणून अशोक चव्हाण यांनी पदभार स्वीकारण्याआधी केला या युवकाला फोन कोल्हापूर  ः मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे. हे पण वाचा -  कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उखळू (ता. शाहुवाडी) येथील नागेश पाटील यांनी अलिकडेच नवी चारचाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची पूजा करताना त्यांनी आपल्या मुलीच्या दोन्ही पायाला कुंकु लावून त्या पायानेच गाडीची पूजा केली. त्याचा व्हीडीओ तयार करण्यात आला. बघता बघता हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर झाला आहे. आज राज्य सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी आपल्याकडे आपला कार्यभार स्विकारला. श्री. चव्हाण यांनीही आजच कामकाजास सुरूवात केली, पण तत्पुर्वी त्यांनी एक ट्विट केले आहे. "लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा व्हीडीओ मी काल शेअर केला होता. हा व्हीडीओ बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आजच मंत्रालयातून कामकाजाला सुरूवात केली आणि पहिला फोन त्यांनाच केला.' असे या ट्विटमध्ये श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे. हे पण वाचा - कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा अलिकडे स्त्रीभ्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यातून प्रती पुरूषामागे महिलांची संख्या घटत आहे. अशा परिस्थितीत मुलीच्या जन्माचे स्वागत फटाका वाजवून आणि आनंदाने करणारेही अनेकजण आहेत. उखळू येथील नागेश पाटील यांनीही मुलगी ही नकोशी नाही तर हवीशी आहे, तिचा सन्मान केला पाहीजे या भावनेतून तिच्या पदस्पर्शाने केलेली नव्या गाडीची पूजा चांगलीच चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यात श्री. पाटील यांनी शेअर केलेल्या व्हीडीओबरोबरच श्री. चव्हाण यांनी त्यावर केलेल्या ट्‌विटचे कौतुक होत आहे. News Item ID:  599-news_story-1578503605 Mobile Device Headline:  म्हणून अशोक चव्हाण यांनी पदभार स्वीकारण्याआधी केला या युवकाला फोन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर  ः मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे. हे पण वाचा -  कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उखळू (ता. शाहुवाडी) येथील नागेश पाटील यांनी अलिकडेच नवी चारचाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची पूजा करताना त्यांनी आपल्या मुलीच्या दोन्ही पायाला कुंकु लावून त्या पायानेच गाडीची पूजा केली. त्याचा व्हीडीओ तयार करण्यात आला. बघता बघता हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर झाला आहे. आज राज्य सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी आपल्याकडे आपला कार्यभार स्विकारला. श्री. चव्हाण यांनीही आजच कामकाजास सुरूवात केली, पण तत्पुर्वी त्यांनी एक ट्विट केले आहे. "लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा व्हीडीओ मी काल शेअर केला होता. हा व्हीडीओ बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आजच मंत्रालयातून कामकाजाला सुरूवात केली आणि पहिला फोन त्यांनाच केला.' असे या ट्विटमध्ये श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे. हे पण वाचा - कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा अलिकडे स्त्रीभ्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यातून प्रती पुरूषामागे महिलांची संख्या घटत आहे. अशा परिस्थितीत मुलीच्या जन्माचे स्वागत फटाका वाजवून आणि आनंदाने करणारेही अनेकजण आहेत. उखळू येथील नागेश पाटील यांनीही मुलगी ही नकोशी नाही तर हवीशी आहे, तिचा सन्मान केला पाहीजे या भावनेतून तिच्या पदस्पर्शाने केलेली नव्या गाडीची पूजा चांगलीच चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यात श्री. पाटील यांनी शेअर केलेल्या व्हीडीओबरोबरच श्री. चव्हाण यांनी त्यावर केलेल्या ट्‌विटचे कौतुक होत आहे. Vertical Image:  English Headline:  Ashok Chavan Called Kolhapur Youth Nagesh Patil Author Type:  External Author निवास चौगले  कोल्हापूर पूर floods मुलगी girl फोन मुख्यमंत्री अशोक चव्हाण ashok chavan मका maize शेअर मंत्रालय स्त्री महिला women विषय topics Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, मुलगी, Girl, फोन, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, Ashok Chavan, मका, Maize, शेअर, मंत्रालय, स्त्री, महिला, women, विषय, Topics Twitter Publish:  Meta Keyword:  Ashok Chavan Called Kolhapur Youth Nagesh Patil Meta Description:  Ashok Chavan Called Kolhapur Youth Nagesh Patil. मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर अशोक चव्हाण News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37MGYo8
Read More
चोरट्यांनी युनियन बॅंकेवर दरोडा टाकला पण...

धामोड(कोल्हापूर) : येथील युनियन बॅंकेच्या शाखेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये प्रवेश केला. मात्र तिजोरी उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. यामुळे बॅकेतील 2 कोटी 68 लाखांचे सोने कर्ज तारण आणि 16 लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे बॅंकेत सीसीटीव्ही यंत्रणा, आणि सुरक्षारक्षक नसल्याचेही उघड झाले आहे. तसेच युनियन बॅंकेपासून शंभर फूटावरील जिल्हा बॅकेच्या शाखेचेही चोरट्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

हे पण वाचा -  चंद्रकांतदादा म्हणाले, येथे आम्ही कापले शिवसेनेचे नाक... 

येथील मध्यवर्ती बाजार चौकात युनियन बॅंक व जिल्हा बॅंकेची शाखा आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी युनियन बॅंकेचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. आज सकाळी आठ वाजता बॅंकेचे जागा मालक राजू आळतेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याबाबतची माहिती त्यांनी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक कुमुद भारद्वाज यांना दिली. शाखा व्यवस्थापकांनी राधानगरी पोलिसांना याची वर्दी दिली. पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी आज सकाळी अकरा वाजता घटनास्थळाला भेट दिली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी याबाबत श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले.
चोरट्यांनी युनियन बॅंकेच्या बाहेरील सायरनच्या वायरी कापल्या. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेत असलेल्या पर्यायी चावीच्याद्वारे तिजोरी चोरट्यांनी उघडली. परंतु खुप प्रयत्न करूनही मुख्य सोने आणि रोकड ठेवलेले लॉकर्स उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. त्यामुळे तिजोरीतील कर्जासाठी दिलेले सोने तारण 2 कोटी 68 लाख व 16लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे. श्‍वान मुख्य बाजारपेठेत मात्र घुटमळले. याठिकाणी पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिस उपअधिक्षक अनिल कदम ,पोलीस उपनिरीक्षक उदय डुबल, "करवीर' चे पोलीस निरीक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरक्षिक तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; टबाडा ठरणार वरदान 

फोडण्यात अपयश
बॅंकेत चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना तिजोरी फोडण्यात अपयश आले. बॅंकेला सीसीटीव्ही,सायरन आणि सुरक्षारक्षक ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. याबाबत बॅंकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.
- तिरुपती काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले
बॅंकेमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. बॅंकेतील सोनेतारण व रोकड सुरक्षित आहे. यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाला बॅंकेत सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले आहे.
- कुमुद भारद्वाज, बॅंक व्यवस्थापक

सुटकेचा नि: श्‍वास
बॅंकेतून 15 लाखांची रोकड आणि पंधरा ते सोळा कोटींचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची बातमी जिल्हात वाऱ्यासारखी पसरली. या वृताने बॅंकेतील सर्व कर्मचारी हादरलेच. तसेच पोलीसही घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात ठेवून घटनास्थळी दाखल झाले. मात्र रोकड आणि तारण ठेवलेले सोने आणि अन्य ऐवज सुरक्षित असल्याचे समजतात पोलीसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

News Item ID: 

599-news_story-1578496006

Mobile Device Headline: 

चोरट्यांनी युनियन बॅंकेवर दरोडा टाकला पण...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

धामोड(कोल्हापूर) : येथील युनियन बॅंकेच्या शाखेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये प्रवेश केला. मात्र तिजोरी उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. यामुळे बॅकेतील 2 कोटी 68 लाखांचे सोने कर्ज तारण आणि 16 लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे बॅंकेत सीसीटीव्ही यंत्रणा, आणि सुरक्षारक्षक नसल्याचेही उघड झाले आहे. तसेच युनियन बॅंकेपासून शंभर फूटावरील जिल्हा बॅकेच्या शाखेचेही चोरट्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

हे पण वाचा -  चंद्रकांतदादा म्हणाले, येथे आम्ही कापले शिवसेनेचे नाक... 

येथील मध्यवर्ती बाजार चौकात युनियन बॅंक व जिल्हा बॅंकेची शाखा आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी युनियन बॅंकेचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. आज सकाळी आठ वाजता बॅंकेचे जागा मालक राजू आळतेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याबाबतची माहिती त्यांनी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक कुमुद भारद्वाज यांना दिली. शाखा व्यवस्थापकांनी राधानगरी पोलिसांना याची वर्दी दिली. पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी आज सकाळी अकरा वाजता घटनास्थळाला भेट दिली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी याबाबत श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले.
चोरट्यांनी युनियन बॅंकेच्या बाहेरील सायरनच्या वायरी कापल्या. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेत असलेल्या पर्यायी चावीच्याद्वारे तिजोरी चोरट्यांनी उघडली. परंतु खुप प्रयत्न करूनही मुख्य सोने आणि रोकड ठेवलेले लॉकर्स उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. त्यामुळे तिजोरीतील कर्जासाठी दिलेले सोने तारण 2 कोटी 68 लाख व 16लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे. श्‍वान मुख्य बाजारपेठेत मात्र घुटमळले. याठिकाणी पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिस उपअधिक्षक अनिल कदम ,पोलीस उपनिरीक्षक उदय डुबल, "करवीर' चे पोलीस निरीक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरक्षिक तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; टबाडा ठरणार वरदान 

फोडण्यात अपयश
बॅंकेत चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना तिजोरी फोडण्यात अपयश आले. बॅंकेला सीसीटीव्ही,सायरन आणि सुरक्षारक्षक ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. याबाबत बॅंकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.
- तिरुपती काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले
बॅंकेमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. बॅंकेतील सोनेतारण व रोकड सुरक्षित आहे. यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाला बॅंकेत सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले आहे.
- कुमुद भारद्वाज, बॅंक व्यवस्थापक

सुटकेचा नि: श्‍वास
बॅंकेतून 15 लाखांची रोकड आणि पंधरा ते सोळा कोटींचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची बातमी जिल्हात वाऱ्यासारखी पसरली. या वृताने बॅंकेतील सर्व कर्मचारी हादरलेच. तसेच पोलीसही घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात ठेवून घटनास्थळी दाखल झाले. मात्र रोकड आणि तारण ठेवलेले सोने आणि अन्य ऐवज सुरक्षित असल्याचे समजतात पोलीसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Vertical Image: 

English Headline: 

Robbery in kolhapur dhamod axis bank

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर

पूर

floods

सोने

कर्ज

तारण

सकाळ

नगर

पोलीस

घटना

incidents

चोरी

पोलिस

अनिल कदम

anil kadam

तानाजी

tanhaji

तानाजी सावंत

tanaji sawant

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Floods, सोने, कर्ज, तारण, सकाळ, नगर, पोलीस, घटना, Incidents, चोरी, पोलिस, अनिल कदम, Anil Kadam, तानाजी, Tanhaji, तानाजी सावंत, Tanaji Sawant

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Robbery in kolhapur dhamod axis bank

Meta Description: 

Robbery in kolhapur dhamod axis bank. युनियन बॅंकेच्या शाखेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये प्रवेश केला. मात्र तिजोरी उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. यामुळे बॅकेतील 2 कोटी 68 लाखांचे सोने कर्ज तारण आणि 16 लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

चोरट्यांनी युनियन बॅंकेवर दरोडा टाकला पण... धामोड(कोल्हापूर) : येथील युनियन बॅंकेच्या शाखेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये प्रवेश केला. मात्र तिजोरी उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. यामुळे बॅकेतील 2 कोटी 68 लाखांचे सोने कर्ज तारण आणि 16 लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे बॅंकेत सीसीटीव्ही यंत्रणा, आणि सुरक्षारक्षक नसल्याचेही उघड झाले आहे. तसेच युनियन बॅंकेपासून शंभर फूटावरील जिल्हा बॅकेच्या शाखेचेही चोरट्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. हे पण वाचा -  चंद्रकांतदादा म्हणाले, येथे आम्ही कापले शिवसेनेचे नाक...  येथील मध्यवर्ती बाजार चौकात युनियन बॅंक व जिल्हा बॅंकेची शाखा आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी युनियन बॅंकेचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. आज सकाळी आठ वाजता बॅंकेचे जागा मालक राजू आळतेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याबाबतची माहिती त्यांनी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक कुमुद भारद्वाज यांना दिली. शाखा व्यवस्थापकांनी राधानगरी पोलिसांना याची वर्दी दिली. पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी आज सकाळी अकरा वाजता घटनास्थळाला भेट दिली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी याबाबत श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. चोरट्यांनी युनियन बॅंकेच्या बाहेरील सायरनच्या वायरी कापल्या. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेत असलेल्या पर्यायी चावीच्याद्वारे तिजोरी चोरट्यांनी उघडली. परंतु खुप प्रयत्न करूनही मुख्य सोने आणि रोकड ठेवलेले लॉकर्स उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. त्यामुळे तिजोरीतील कर्जासाठी दिलेले सोने तारण 2 कोटी 68 लाख व 16लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे. श्‍वान मुख्य बाजारपेठेत मात्र घुटमळले. याठिकाणी पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिस उपअधिक्षक अनिल कदम ,पोलीस उपनिरीक्षक उदय डुबल, "करवीर' चे पोलीस निरीक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरक्षिक तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; टबाडा ठरणार वरदान  फोडण्यात अपयश बॅंकेत चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना तिजोरी फोडण्यात अपयश आले. बॅंकेला सीसीटीव्ही,सायरन आणि सुरक्षारक्षक ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. याबाबत बॅंकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. - तिरुपती काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले बॅंकेमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. बॅंकेतील सोनेतारण व रोकड सुरक्षित आहे. यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाला बॅंकेत सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले आहे. - कुमुद भारद्वाज, बॅंक व्यवस्थापक सुटकेचा नि: श्‍वास बॅंकेतून 15 लाखांची रोकड आणि पंधरा ते सोळा कोटींचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची बातमी जिल्हात वाऱ्यासारखी पसरली. या वृताने बॅंकेतील सर्व कर्मचारी हादरलेच. तसेच पोलीसही घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात ठेवून घटनास्थळी दाखल झाले. मात्र रोकड आणि तारण ठेवलेले सोने आणि अन्य ऐवज सुरक्षित असल्याचे समजतात पोलीसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. News Item ID:  599-news_story-1578496006 Mobile Device Headline:  चोरट्यांनी युनियन बॅंकेवर दरोडा टाकला पण... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  धामोड(कोल्हापूर) : येथील युनियन बॅंकेच्या शाखेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये प्रवेश केला. मात्र तिजोरी उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. यामुळे बॅकेतील 2 कोटी 68 लाखांचे सोने कर्ज तारण आणि 16 लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे बॅंकेत सीसीटीव्ही यंत्रणा, आणि सुरक्षारक्षक नसल्याचेही उघड झाले आहे. तसेच युनियन बॅंकेपासून शंभर फूटावरील जिल्हा बॅकेच्या शाखेचेही चोरट्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. हे पण वाचा -  चंद्रकांतदादा म्हणाले, येथे आम्ही कापले शिवसेनेचे नाक...  येथील मध्यवर्ती बाजार चौकात युनियन बॅंक व जिल्हा बॅंकेची शाखा आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी युनियन बॅंकेचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. आज सकाळी आठ वाजता बॅंकेचे जागा मालक राजू आळतेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याबाबतची माहिती त्यांनी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक कुमुद भारद्वाज यांना दिली. शाखा व्यवस्थापकांनी राधानगरी पोलिसांना याची वर्दी दिली. पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी आज सकाळी अकरा वाजता घटनास्थळाला भेट दिली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी याबाबत श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. चोरट्यांनी युनियन बॅंकेच्या बाहेरील सायरनच्या वायरी कापल्या. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेत असलेल्या पर्यायी चावीच्याद्वारे तिजोरी चोरट्यांनी उघडली. परंतु खुप प्रयत्न करूनही मुख्य सोने आणि रोकड ठेवलेले लॉकर्स उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. त्यामुळे तिजोरीतील कर्जासाठी दिलेले सोने तारण 2 कोटी 68 लाख व 16लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे. श्‍वान मुख्य बाजारपेठेत मात्र घुटमळले. याठिकाणी पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिस उपअधिक्षक अनिल कदम ,पोलीस उपनिरीक्षक उदय डुबल, "करवीर' चे पोलीस निरीक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरक्षिक तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; टबाडा ठरणार वरदान  फोडण्यात अपयश बॅंकेत चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना तिजोरी फोडण्यात अपयश आले. बॅंकेला सीसीटीव्ही,सायरन आणि सुरक्षारक्षक ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. याबाबत बॅंकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. - तिरुपती काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले बॅंकेमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. बॅंकेतील सोनेतारण व रोकड सुरक्षित आहे. यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाला बॅंकेत सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले आहे. - कुमुद भारद्वाज, बॅंक व्यवस्थापक सुटकेचा नि: श्‍वास बॅंकेतून 15 लाखांची रोकड आणि पंधरा ते सोळा कोटींचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची बातमी जिल्हात वाऱ्यासारखी पसरली. या वृताने बॅंकेतील सर्व कर्मचारी हादरलेच. तसेच पोलीसही घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात ठेवून घटनास्थळी दाखल झाले. मात्र रोकड आणि तारण ठेवलेले सोने आणि अन्य ऐवज सुरक्षित असल्याचे समजतात पोलीसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. Vertical Image:  English Headline:  Robbery in kolhapur dhamod axis bank Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर पूर floods सोने कर्ज तारण सकाळ नगर पोलीस घटना incidents चोरी पोलिस अनिल कदम anil kadam तानाजी tanhaji तानाजी सावंत tanaji sawant Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, सोने, कर्ज, तारण, सकाळ, नगर, पोलीस, घटना, Incidents, चोरी, पोलिस, अनिल कदम, Anil Kadam, तानाजी, Tanhaji, तानाजी सावंत, Tanaji Sawant Twitter Publish:  Meta Keyword:  Robbery in kolhapur dhamod axis bank Meta Description:  Robbery in kolhapur dhamod axis bank. युनियन बॅंकेच्या शाखेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये प्रवेश केला. मात्र तिजोरी उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. यामुळे बॅकेतील 2 कोटी 68 लाखांचे सोने कर्ज तारण आणि 16 लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39NM7OJ
Read More
#DriverIssue पुण्यात चक्क ड्रायव्हरचा तुटवडा

पुणे - पीएमपीच्या बस असो अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस, ड्रायव्हरचा तुटवडा आता त्यांना भासू लागला आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर होऊ लागला आहे. सामाजिक प्रतिष्ठेपासून कमी मोबदल्यासारख्या अनेक कारणांमुळे ड्रायव्हर म्हणून काम करण्यास शहरातील युवक अनुत्सुक आहेत. त्यांची जागा ग्रामीण भागातील युवक पटकावू लागले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपीमध्ये हंगामी ड्रायव्हरला सुमारे १८ हजार रुपये दरमहा पगार देण्याची प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. तरीही त्यांना पुरेसे ड्रायव्हर मिळालेले नाहीत. तर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस व्यावसायिकांनाही सध्या ड्रायव्हरचा तुटवडा भासत आहे.

व्यावसायिक हे ड्रायव्हरला दरमहा पगारासह भत्तेही देतात. त्यामुळे त्यांना दरमहा १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. तरीही या व्यावसायिकांना ड्रायव्हर मिळेनासे झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून काही व्यावसायिक मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आदी ठिकाणी जाऊन कॅंप आयोजित करतात. ड्रायव्हरची निवड करतात आणि शहरात आणून त्यांना प्रशिक्षण देतात. ड्रायव्हरचा तुटवडा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी विविध राज्यांत भासत आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. 

Video : पुण्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर कामगार संघटनाचा मोर्चा

शहरी भागातील युवकांना ड्रायव्हरचे काम करण्यास सामाजिकदृष्ट्या कमी दर्जाचे वाटते. त्यापेक्षा त्यांचा कल आता कॅब व्यवसायाकडे वाढला आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःची गाडी घेऊन कॅब व्यवसाय केल्यास आर्थिक परतावाही चांगला मिळतो आणि स्वातंत्र्यही मिळते, असाही त्यामागे विचार आहे. या पद्धतीने विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळेही व्यावसायिकांना ड्रायव्हर्सची टंचाई भासत आहे, असे काही वाहतूक व्यावसायिकांनी सांगितले.

पुणे पोलिसच होतायेत ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय घडले?

पीएमपीमध्ये गाड्यांसाठीही पुरेशा संख्येने ड्रायव्हर मिळत नाहीत. कंडक्‍टरसाठी किमान १० हजार अर्ज येतात. परंतु, ड्रायव्हरच्या बाबतीत तसे होत नाही. सामाजिक प्रतिष्ठेमुळे ड्रायव्हरचा तुटवडा आहे. 
- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसलाही ड्रायव्हरचा तुटवडा भासू लागला आहे. कॅबमुळे ड्रायव्हर नोकरीऐवजी व्यवसायात उतरत आहेत. परिणामी आम्हाला ड्रायव्हर शोधून आणून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागत आहे. त्यांची टिकण्याची खात्री नसते. 
- प्रसन्न पटवर्धन, वाहतूकदार

खासगी मोटारीवर गेली ३० वर्षे मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. पत्नी धुणी-भांड्याची कामे करायची. दोन मुलांना चांगले शिकविले. ते आता नोकरी करतात. नवी पिढी ड्रायव्हरचे काम करण्यास इच्छुक नाही. पुढच्या काळात ड्रायव्हरची टंचाई अजून जाणवणार आहे.
- संतोष शिंदे, ड्रायव्हर

News Item ID: 

599-news_story-1578493722

Mobile Device Headline: 

#DriverIssue पुण्यात चक्क ड्रायव्हरचा तुटवडा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - पीएमपीच्या बस असो अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस, ड्रायव्हरचा तुटवडा आता त्यांना भासू लागला आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर होऊ लागला आहे. सामाजिक प्रतिष्ठेपासून कमी मोबदल्यासारख्या अनेक कारणांमुळे ड्रायव्हर म्हणून काम करण्यास शहरातील युवक अनुत्सुक आहेत. त्यांची जागा ग्रामीण भागातील युवक पटकावू लागले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपीमध्ये हंगामी ड्रायव्हरला सुमारे १८ हजार रुपये दरमहा पगार देण्याची प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. तरीही त्यांना पुरेसे ड्रायव्हर मिळालेले नाहीत. तर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस व्यावसायिकांनाही सध्या ड्रायव्हरचा तुटवडा भासत आहे.

व्यावसायिक हे ड्रायव्हरला दरमहा पगारासह भत्तेही देतात. त्यामुळे त्यांना दरमहा १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. तरीही या व्यावसायिकांना ड्रायव्हर मिळेनासे झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून काही व्यावसायिक मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आदी ठिकाणी जाऊन कॅंप आयोजित करतात. ड्रायव्हरची निवड करतात आणि शहरात आणून त्यांना प्रशिक्षण देतात. ड्रायव्हरचा तुटवडा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी विविध राज्यांत भासत आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. 

Video : पुण्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर कामगार संघटनाचा मोर्चा

शहरी भागातील युवकांना ड्रायव्हरचे काम करण्यास सामाजिकदृष्ट्या कमी दर्जाचे वाटते. त्यापेक्षा त्यांचा कल आता कॅब व्यवसायाकडे वाढला आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःची गाडी घेऊन कॅब व्यवसाय केल्यास आर्थिक परतावाही चांगला मिळतो आणि स्वातंत्र्यही मिळते, असाही त्यामागे विचार आहे. या पद्धतीने विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळेही व्यावसायिकांना ड्रायव्हर्सची टंचाई भासत आहे, असे काही वाहतूक व्यावसायिकांनी सांगितले.

पुणे पोलिसच होतायेत ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय घडले?

पीएमपीमध्ये गाड्यांसाठीही पुरेशा संख्येने ड्रायव्हर मिळत नाहीत. कंडक्‍टरसाठी किमान १० हजार अर्ज येतात. परंतु, ड्रायव्हरच्या बाबतीत तसे होत नाही. सामाजिक प्रतिष्ठेमुळे ड्रायव्हरचा तुटवडा आहे. 
- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसलाही ड्रायव्हरचा तुटवडा भासू लागला आहे. कॅबमुळे ड्रायव्हर नोकरीऐवजी व्यवसायात उतरत आहेत. परिणामी आम्हाला ड्रायव्हर शोधून आणून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागत आहे. त्यांची टिकण्याची खात्री नसते. 
- प्रसन्न पटवर्धन, वाहतूकदार

खासगी मोटारीवर गेली ३० वर्षे मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. पत्नी धुणी-भांड्याची कामे करायची. दोन मुलांना चांगले शिकविले. ते आता नोकरी करतात. नवी पिढी ड्रायव्हरचे काम करण्यास इच्छुक नाही. पुढच्या काळात ड्रायव्हरची टंचाई अजून जाणवणार आहे.
- संतोष शिंदे, ड्रायव्हर

Vertical Image: 

English Headline: 

Driver shortage in pune

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

profession

प्रशिक्षण

training

नोकरी

ऍप

administrations

उत्पन्न

vidarbha

maharashtra

गुजरात

unions

ट्रेंड

Search Functional Tags: 

पुणे, Profession, प्रशिक्षण, Training, नोकरी, ऍप, Administrations, उत्पन्न, Vidarbha, Maharashtra, गुजरात, Unions, ट्रेंड

Twitter Publish: 

Meta Description: 

Driver shortage in pune पीएमपीच्या बस असो अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस, ड्रायव्हरचा तुटवडा आता त्यांना भासू लागला आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर होऊ लागला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#DriverIssue पुण्यात चक्क ड्रायव्हरचा तुटवडा पुणे - पीएमपीच्या बस असो अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस, ड्रायव्हरचा तुटवडा आता त्यांना भासू लागला आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर होऊ लागला आहे. सामाजिक प्रतिष्ठेपासून कमी मोबदल्यासारख्या अनेक कारणांमुळे ड्रायव्हर म्हणून काम करण्यास शहरातील युवक अनुत्सुक आहेत. त्यांची जागा ग्रामीण भागातील युवक पटकावू लागले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पीएमपीमध्ये हंगामी ड्रायव्हरला सुमारे १८ हजार रुपये दरमहा पगार देण्याची प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. तरीही त्यांना पुरेसे ड्रायव्हर मिळालेले नाहीत. तर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस व्यावसायिकांनाही सध्या ड्रायव्हरचा तुटवडा भासत आहे. व्यावसायिक हे ड्रायव्हरला दरमहा पगारासह भत्तेही देतात. त्यामुळे त्यांना दरमहा १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. तरीही या व्यावसायिकांना ड्रायव्हर मिळेनासे झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून काही व्यावसायिक मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आदी ठिकाणी जाऊन कॅंप आयोजित करतात. ड्रायव्हरची निवड करतात आणि शहरात आणून त्यांना प्रशिक्षण देतात. ड्रायव्हरचा तुटवडा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी विविध राज्यांत भासत आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.  Video : पुण्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर कामगार संघटनाचा मोर्चा शहरी भागातील युवकांना ड्रायव्हरचे काम करण्यास सामाजिकदृष्ट्या कमी दर्जाचे वाटते. त्यापेक्षा त्यांचा कल आता कॅब व्यवसायाकडे वाढला आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःची गाडी घेऊन कॅब व्यवसाय केल्यास आर्थिक परतावाही चांगला मिळतो आणि स्वातंत्र्यही मिळते, असाही त्यामागे विचार आहे. या पद्धतीने विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळेही व्यावसायिकांना ड्रायव्हर्सची टंचाई भासत आहे, असे काही वाहतूक व्यावसायिकांनी सांगितले. पुणे पोलिसच होतायेत ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय घडले? पीएमपीमध्ये गाड्यांसाठीही पुरेशा संख्येने ड्रायव्हर मिळत नाहीत. कंडक्‍टरसाठी किमान १० हजार अर्ज येतात. परंतु, ड्रायव्हरच्या बाबतीत तसे होत नाही. सामाजिक प्रतिष्ठेमुळे ड्रायव्हरचा तुटवडा आहे.  - अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसलाही ड्रायव्हरचा तुटवडा भासू लागला आहे. कॅबमुळे ड्रायव्हर नोकरीऐवजी व्यवसायात उतरत आहेत. परिणामी आम्हाला ड्रायव्हर शोधून आणून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागत आहे. त्यांची टिकण्याची खात्री नसते.  - प्रसन्न पटवर्धन, वाहतूकदार खासगी मोटारीवर गेली ३० वर्षे मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. पत्नी धुणी-भांड्याची कामे करायची. दोन मुलांना चांगले शिकविले. ते आता नोकरी करतात. नवी पिढी ड्रायव्हरचे काम करण्यास इच्छुक नाही. पुढच्या काळात ड्रायव्हरची टंचाई अजून जाणवणार आहे. - संतोष शिंदे, ड्रायव्हर News Item ID:  599-news_story-1578493722 Mobile Device Headline:  #DriverIssue पुण्यात चक्क ड्रायव्हरचा तुटवडा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - पीएमपीच्या बस असो अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस, ड्रायव्हरचा तुटवडा आता त्यांना भासू लागला आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर होऊ लागला आहे. सामाजिक प्रतिष्ठेपासून कमी मोबदल्यासारख्या अनेक कारणांमुळे ड्रायव्हर म्हणून काम करण्यास शहरातील युवक अनुत्सुक आहेत. त्यांची जागा ग्रामीण भागातील युवक पटकावू लागले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पीएमपीमध्ये हंगामी ड्रायव्हरला सुमारे १८ हजार रुपये दरमहा पगार देण्याची प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. तरीही त्यांना पुरेसे ड्रायव्हर मिळालेले नाहीत. तर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस व्यावसायिकांनाही सध्या ड्रायव्हरचा तुटवडा भासत आहे. व्यावसायिक हे ड्रायव्हरला दरमहा पगारासह भत्तेही देतात. त्यामुळे त्यांना दरमहा १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. तरीही या व्यावसायिकांना ड्रायव्हर मिळेनासे झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून काही व्यावसायिक मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आदी ठिकाणी जाऊन कॅंप आयोजित करतात. ड्रायव्हरची निवड करतात आणि शहरात आणून त्यांना प्रशिक्षण देतात. ड्रायव्हरचा तुटवडा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी विविध राज्यांत भासत आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.  Video : पुण्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर कामगार संघटनाचा मोर्चा शहरी भागातील युवकांना ड्रायव्हरचे काम करण्यास सामाजिकदृष्ट्या कमी दर्जाचे वाटते. त्यापेक्षा त्यांचा कल आता कॅब व्यवसायाकडे वाढला आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःची गाडी घेऊन कॅब व्यवसाय केल्यास आर्थिक परतावाही चांगला मिळतो आणि स्वातंत्र्यही मिळते, असाही त्यामागे विचार आहे. या पद्धतीने विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळेही व्यावसायिकांना ड्रायव्हर्सची टंचाई भासत आहे, असे काही वाहतूक व्यावसायिकांनी सांगितले. पुणे पोलिसच होतायेत ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय घडले? पीएमपीमध्ये गाड्यांसाठीही पुरेशा संख्येने ड्रायव्हर मिळत नाहीत. कंडक्‍टरसाठी किमान १० हजार अर्ज येतात. परंतु, ड्रायव्हरच्या बाबतीत तसे होत नाही. सामाजिक प्रतिष्ठेमुळे ड्रायव्हरचा तुटवडा आहे.  - अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसलाही ड्रायव्हरचा तुटवडा भासू लागला आहे. कॅबमुळे ड्रायव्हर नोकरीऐवजी व्यवसायात उतरत आहेत. परिणामी आम्हाला ड्रायव्हर शोधून आणून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागत आहे. त्यांची टिकण्याची खात्री नसते.  - प्रसन्न पटवर्धन, वाहतूकदार खासगी मोटारीवर गेली ३० वर्षे मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. पत्नी धुणी-भांड्याची कामे करायची. दोन मुलांना चांगले शिकविले. ते आता नोकरी करतात. नवी पिढी ड्रायव्हरचे काम करण्यास इच्छुक नाही. पुढच्या काळात ड्रायव्हरची टंचाई अजून जाणवणार आहे. - संतोष शिंदे, ड्रायव्हर Vertical Image:  English Headline:  Driver shortage in pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे profession प्रशिक्षण training नोकरी ऍप administrations उत्पन्न vidarbha maharashtra गुजरात unions ट्रेंड Search Functional Tags:  पुणे, Profession, प्रशिक्षण, Training, नोकरी, ऍप, Administrations, उत्पन्न, Vidarbha, Maharashtra, गुजरात, Unions, ट्रेंड Twitter Publish:  Meta Description:  Driver shortage in pune पीएमपीच्या बस असो अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस, ड्रायव्हरचा तुटवडा आता त्यांना भासू लागला आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर होऊ लागला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35wblO4
Read More
पुण्यात पुन्हा परतणार थंडी

पुणे - पुणेकर तीन दिवसांपूर्वी थंडीने रात्री गारठले होते. पण, त्यानंतर अवघ्या ७२ तासांमध्ये ही थंडी पळाली. राज्यात बुधवारी किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली असली, तरीही त्यापाठोपाठ पुणे आणि मालेगाव शहरांची नोंद झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात तीन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. मात्र, पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा ३.४ अंश सेल्सिअसने घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हे तापमान ६.८ अंश सेल्सिअसने वाढले होते. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली गेली, तेथे ७.६ अंश सेल्सिअसने रात्रीचे तापमान वाढले होते. त्याखालोखाल पुणे आणि मालेगाव येथे किमान तापमानाचा पारा वाढला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्यात शनिवारी ११.५ अंश सेल्सिअस नोंदलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी सकाळी १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे, त्यामुळे थंडी पुन्हा परतणार असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले. पुढील काही दिवसांमध्ये हवामान हळूहळू कमी होणार असून, मकर संक्रांतीपर्यंत थंडीचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला.

पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते

विदर्भात काही ठिकाणी पाऊस  
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले पावसाचे सावट दूर झाले असून, दोन्हीही हवामान उपविभाग कोरडे राहणार आहेत. राज्यात येत्या शुक्रवारपासून (ता.१०) थंडी पुन्हा वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे बुधवारी सर्वांत कमी १२.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. 

देशात मध्य प्रदेश आणि हरियाना परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये ढगाळ हवामान राहून तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा भागातही काहीअंशी ढगाळ हवामान राहील.

पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला...

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात बुधवारी हलका पाऊस झाला. अमरावतीतील नेरपिंगळाई, चांदूरबाजार परिसरात गारपिट झाल्याने शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत. वाशीम, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या भागात काहीअंशी हवामान ढगाळ होते. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या काही भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे बहुतांशी भागात थंडी गायब झाली असून, किमान तापमानात वाढ झाली आहे.

News Item ID: 

599-news_story-1578492339

Mobile Device Headline: 

पुण्यात पुन्हा परतणार थंडी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - पुणेकर तीन दिवसांपूर्वी थंडीने रात्री गारठले होते. पण, त्यानंतर अवघ्या ७२ तासांमध्ये ही थंडी पळाली. राज्यात बुधवारी किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली असली, तरीही त्यापाठोपाठ पुणे आणि मालेगाव शहरांची नोंद झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात तीन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. मात्र, पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा ३.४ अंश सेल्सिअसने घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हे तापमान ६.८ अंश सेल्सिअसने वाढले होते. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली गेली, तेथे ७.६ अंश सेल्सिअसने रात्रीचे तापमान वाढले होते. त्याखालोखाल पुणे आणि मालेगाव येथे किमान तापमानाचा पारा वाढला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्यात शनिवारी ११.५ अंश सेल्सिअस नोंदलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी सकाळी १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे, त्यामुळे थंडी पुन्हा परतणार असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले. पुढील काही दिवसांमध्ये हवामान हळूहळू कमी होणार असून, मकर संक्रांतीपर्यंत थंडीचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला.

पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते

विदर्भात काही ठिकाणी पाऊस  
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले पावसाचे सावट दूर झाले असून, दोन्हीही हवामान उपविभाग कोरडे राहणार आहेत. राज्यात येत्या शुक्रवारपासून (ता.१०) थंडी पुन्हा वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे बुधवारी सर्वांत कमी १२.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. 

देशात मध्य प्रदेश आणि हरियाना परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये ढगाळ हवामान राहून तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा भागातही काहीअंशी ढगाळ हवामान राहील.

पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला...

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात बुधवारी हलका पाऊस झाला. अमरावतीतील नेरपिंगळाई, चांदूरबाजार परिसरात गारपिट झाल्याने शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत. वाशीम, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या भागात काहीअंशी हवामान ढगाळ होते. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या काही भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे बहुतांशी भागात थंडी गायब झाली असून, किमान तापमानात वाढ झाली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

cold return in pune

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा 

थंडी

पुणे

हवामान

sangli

मालेगाव

malegaon

सकाळ

ऍप

शिवाजीनगर

नगर

किमान तापमान

vidarbha

ऊस

पाऊस

maharashtra

madhya pradesh

konkan

nagpur

अमरावती

akola

वाशीम

yavatmal

चंद्रपूर

Search Functional Tags: 

थंडी, पुणे, हवामान, Sangli, मालेगाव, Malegaon, सकाळ, ऍप, शिवाजीनगर, नगर, किमान तापमान, Vidarbha, ऊस, पाऊस, Maharashtra, Madhya Pradesh, Konkan, Nagpur, अमरावती, Akola, वाशीम, Yavatmal, चंद्रपूर

Twitter Publish: 

Meta Description: 

cold return in pune पुण्यात तीन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. मात्र, पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा ३.४ अंश सेल्सिअसने घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुण्यात पुन्हा परतणार थंडी पुणे - पुणेकर तीन दिवसांपूर्वी थंडीने रात्री गारठले होते. पण, त्यानंतर अवघ्या ७२ तासांमध्ये ही थंडी पळाली. राज्यात बुधवारी किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली असली, तरीही त्यापाठोपाठ पुणे आणि मालेगाव शहरांची नोंद झाली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात तीन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. मात्र, पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा ३.४ अंश सेल्सिअसने घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हे तापमान ६.८ अंश सेल्सिअसने वाढले होते. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली गेली, तेथे ७.६ अंश सेल्सिअसने रात्रीचे तापमान वाढले होते. त्याखालोखाल पुणे आणि मालेगाव येथे किमान तापमानाचा पारा वाढला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्यात शनिवारी ११.५ अंश सेल्सिअस नोंदलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी सकाळी १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे, त्यामुळे थंडी पुन्हा परतणार असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले. पुढील काही दिवसांमध्ये हवामान हळूहळू कमी होणार असून, मकर संक्रांतीपर्यंत थंडीचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला. पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते विदर्भात काही ठिकाणी पाऊस   मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले पावसाचे सावट दूर झाले असून, दोन्हीही हवामान उपविभाग कोरडे राहणार आहेत. राज्यात येत्या शुक्रवारपासून (ता.१०) थंडी पुन्हा वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे बुधवारी सर्वांत कमी १२.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.  देशात मध्य प्रदेश आणि हरियाना परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये ढगाळ हवामान राहून तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा भागातही काहीअंशी ढगाळ हवामान राहील. पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला... विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात बुधवारी हलका पाऊस झाला. अमरावतीतील नेरपिंगळाई, चांदूरबाजार परिसरात गारपिट झाल्याने शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत. वाशीम, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या भागात काहीअंशी हवामान ढगाळ होते. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या काही भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे बहुतांशी भागात थंडी गायब झाली असून, किमान तापमानात वाढ झाली आहे. News Item ID:  599-news_story-1578492339 Mobile Device Headline:  पुण्यात पुन्हा परतणार थंडी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - पुणेकर तीन दिवसांपूर्वी थंडीने रात्री गारठले होते. पण, त्यानंतर अवघ्या ७२ तासांमध्ये ही थंडी पळाली. राज्यात बुधवारी किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली असली, तरीही त्यापाठोपाठ पुणे आणि मालेगाव शहरांची नोंद झाली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात तीन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. मात्र, पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा ३.४ अंश सेल्सिअसने घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हे तापमान ६.८ अंश सेल्सिअसने वाढले होते. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली गेली, तेथे ७.६ अंश सेल्सिअसने रात्रीचे तापमान वाढले होते. त्याखालोखाल पुणे आणि मालेगाव येथे किमान तापमानाचा पारा वाढला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्यात शनिवारी ११.५ अंश सेल्सिअस नोंदलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी सकाळी १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे, त्यामुळे थंडी पुन्हा परतणार असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले. पुढील काही दिवसांमध्ये हवामान हळूहळू कमी होणार असून, मकर संक्रांतीपर्यंत थंडीचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला. पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते विदर्भात काही ठिकाणी पाऊस   मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले पावसाचे सावट दूर झाले असून, दोन्हीही हवामान उपविभाग कोरडे राहणार आहेत. राज्यात येत्या शुक्रवारपासून (ता.१०) थंडी पुन्हा वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे बुधवारी सर्वांत कमी १२.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.  देशात मध्य प्रदेश आणि हरियाना परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये ढगाळ हवामान राहून तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा भागातही काहीअंशी ढगाळ हवामान राहील. पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला... विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात बुधवारी हलका पाऊस झाला. अमरावतीतील नेरपिंगळाई, चांदूरबाजार परिसरात गारपिट झाल्याने शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत. वाशीम, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या भागात काहीअंशी हवामान ढगाळ होते. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या काही भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे बहुतांशी भागात थंडी गायब झाली असून, किमान तापमानात वाढ झाली आहे. Vertical Image:  English Headline:  cold return in pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  थंडी पुणे हवामान sangli मालेगाव malegaon सकाळ ऍप शिवाजीनगर नगर किमान तापमान vidarbha ऊस पाऊस maharashtra madhya pradesh konkan nagpur अमरावती akola वाशीम yavatmal चंद्रपूर Search Functional Tags:  थंडी, पुणे, हवामान, Sangli, मालेगाव, Malegaon, सकाळ, ऍप, शिवाजीनगर, नगर, किमान तापमान, Vidarbha, ऊस, पाऊस, Maharashtra, Madhya Pradesh, Konkan, Nagpur, अमरावती, Akola, वाशीम, Yavatmal, चंद्रपूर Twitter Publish:  Meta Description:  cold return in pune पुण्यात तीन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. मात्र, पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा ३.४ अंश सेल्सिअसने घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39TAp4U
Read More
चित्रकला स्पर्धेसाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश

पुणे - येत्या रविवारी (ता. १२) महाराष्ट्र व गोव्यात एकाच वेळी होणाऱ्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये विशेष विद्यार्थ्यांना आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क सहभागी होता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष विद्यार्थ्यांनी आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा कूपन सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. विशेष मुलांमधील उपजत कलागुणांना यामुळे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांसाठीही ‘सकाळ’ने विशेष सवलत दिली आहे. गुरुवारच्या अंकात (ता.९) किंवा यापूर्वी ता. ३, ५ आणि ७ जानेवारी रोजी ‘सकाळ’च्या अंकात प्रसिद्ध झालेले विशेष कूपन पूर्ण भरून स्पर्धा केंद्रावर देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे. 

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पूर्ण भरलेले विशेष कूपन किंवा प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे, याची कृपया स्पर्धक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी. यापूर्वी प्रवेश शुल्क भरलेल्या स्पर्धकांशी ‘सकाळ’च्या वतीने लवकरच संपर्क साधला जाईल. 

पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते

महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाची नोंद घेत गेल्या वर्षी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. स्पर्धेचे हे ३४ वे वर्ष आहे. 

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवीत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’ हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. स्पर्धा केंद्रांची विभागवार यादी सकाळच्या अंकातून प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील केंद्रावर थेट उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. 

असे व्हा सहभागी
पर्याय-१
 तुमचा गट निश्‍चित करा. 
 ‘सकाळ’च्या ता. ३, ५, किंवा ७ जानेवारी रोजीच्या किंवा गुरुवारच्या (ता. ९) अंकातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ विषयीचे कूपन कापून ते पूर्ण भरा. 
 भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा 
 रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन देऊन स्पर्धेत सहभागी व्हा. 

पर्याय-२
 विशेष कूपन भरू न शकल्यास 
    http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु. १० प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा; किंवा 
 मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा. 
 रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन पोच दाखवून स्पर्धेत सहभागी व्हा.

‘‘सकाळ चित्रकला स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली कलासंस्कृतीची चळवळ आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स कायमच आधुनिक व पारंपरिक कलागुणांना वाढविण्यासाठी तत्पर असतात. यातील एक भाग म्हणजे पु. ना. गाडगीळ आणि सन्सने उपलब्ध केलेली नवोदित कलाकारांसाठीची आठ कलादालने. आमच्या संस्थेतर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालचित्रकारांना खूप-खूप शुभेच्छा.’’
- अजित गाडगीळ, अध्यक्ष-संचालक, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड

‘‘तंत्रज्ञानामुळे सुपरफास्ट झालेल्या युगात विद्यार्थी मोबाईल, इंटरनेट, टी. व्ही. संच यामध्ये अडकलेले दिसतात. सकाळ आयोजित चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या उपजत कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. स्पर्धेत विशेष आणि अनाथाश्रमातील मुलांचा सहभाग असल्यामुळे त्यांचीही वेगवेगळेपणाची भावना यानिमित्त कमी होईल. स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होताना ‘लोकमान्य’ला समाधान वाटत आहे.’’
- सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

News Item ID: 

599-news_story-1578505988

Mobile Device Headline: 

चित्रकला स्पर्धेसाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - येत्या रविवारी (ता. १२) महाराष्ट्र व गोव्यात एकाच वेळी होणाऱ्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये विशेष विद्यार्थ्यांना आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क सहभागी होता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष विद्यार्थ्यांनी आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा कूपन सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. विशेष मुलांमधील उपजत कलागुणांना यामुळे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांसाठीही ‘सकाळ’ने विशेष सवलत दिली आहे. गुरुवारच्या अंकात (ता.९) किंवा यापूर्वी ता. ३, ५ आणि ७ जानेवारी रोजी ‘सकाळ’च्या अंकात प्रसिद्ध झालेले विशेष कूपन पूर्ण भरून स्पर्धा केंद्रावर देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे. 

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पूर्ण भरलेले विशेष कूपन किंवा प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे, याची कृपया स्पर्धक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी. यापूर्वी प्रवेश शुल्क भरलेल्या स्पर्धकांशी ‘सकाळ’च्या वतीने लवकरच संपर्क साधला जाईल. 

पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते

महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाची नोंद घेत गेल्या वर्षी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. स्पर्धेचे हे ३४ वे वर्ष आहे. 

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवीत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’ हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. स्पर्धा केंद्रांची विभागवार यादी सकाळच्या अंकातून प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील केंद्रावर थेट उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. 

असे व्हा सहभागी
पर्याय-१
 तुमचा गट निश्‍चित करा. 
 ‘सकाळ’च्या ता. ३, ५, किंवा ७ जानेवारी रोजीच्या किंवा गुरुवारच्या (ता. ९) अंकातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ विषयीचे कूपन कापून ते पूर्ण भरा. 
 भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा 
 रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन देऊन स्पर्धेत सहभागी व्हा. 

पर्याय-२
 विशेष कूपन भरू न शकल्यास 
    http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु. १० प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा; किंवा 
 मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा. 
 रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन पोच दाखवून स्पर्धेत सहभागी व्हा.

‘‘सकाळ चित्रकला स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली कलासंस्कृतीची चळवळ आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स कायमच आधुनिक व पारंपरिक कलागुणांना वाढविण्यासाठी तत्पर असतात. यातील एक भाग म्हणजे पु. ना. गाडगीळ आणि सन्सने उपलब्ध केलेली नवोदित कलाकारांसाठीची आठ कलादालने. आमच्या संस्थेतर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालचित्रकारांना खूप-खूप शुभेच्छा.’’
- अजित गाडगीळ, अध्यक्ष-संचालक, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड

‘‘तंत्रज्ञानामुळे सुपरफास्ट झालेल्या युगात विद्यार्थी मोबाईल, इंटरनेट, टी. व्ही. संच यामध्ये अडकलेले दिसतात. सकाळ आयोजित चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या उपजत कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. स्पर्धेत विशेष आणि अनाथाश्रमातील मुलांचा सहभाग असल्यामुळे त्यांचीही वेगवेगळेपणाची भावना यानिमित्त कमी होईल. स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होताना ‘लोकमान्य’ला समाधान वाटत आहे.’’
- सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

Vertical Image: 

English Headline: 

Ashram students get free admission to the drawing competition

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सकाळ चित्रकला स्पर्धा

maharashtra

सकाळ

कला

स्पर्धा

आश्रमशाळा

पुणे

ऍप

उपक्रम

मोबाईल

क्‍यूआर कोड

शिक्षण

Search Functional Tags: 

सकाळ चित्रकला स्पर्धा, Maharashtra, सकाळ, कला, स्पर्धा, आश्रमशाळा, पुणे, ऍप, उपक्रम, मोबाईल, क्‍यूआर कोड, शिक्षण

Twitter Publish: 

Meta Description: 

Ashram students get free admission to the drawing competition विशेष विद्यार्थ्यांनी आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा कूपन सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

चित्रकला स्पर्धेसाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश पुणे - येत्या रविवारी (ता. १२) महाराष्ट्र व गोव्यात एकाच वेळी होणाऱ्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये विशेष विद्यार्थ्यांना आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क सहभागी होता येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विशेष विद्यार्थ्यांनी आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा कूपन सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. विशेष मुलांमधील उपजत कलागुणांना यामुळे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांसाठीही ‘सकाळ’ने विशेष सवलत दिली आहे. गुरुवारच्या अंकात (ता.९) किंवा यापूर्वी ता. ३, ५ आणि ७ जानेवारी रोजी ‘सकाळ’च्या अंकात प्रसिद्ध झालेले विशेष कूपन पूर्ण भरून स्पर्धा केंद्रावर देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे.  नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पूर्ण भरलेले विशेष कूपन किंवा प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे, याची कृपया स्पर्धक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी. यापूर्वी प्रवेश शुल्क भरलेल्या स्पर्धकांशी ‘सकाळ’च्या वतीने लवकरच संपर्क साधला जाईल.  पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाची नोंद घेत गेल्या वर्षी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. स्पर्धेचे हे ३४ वे वर्ष आहे.  लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवीत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’ हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. स्पर्धा केंद्रांची विभागवार यादी सकाळच्या अंकातून प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील केंद्रावर थेट उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.  असे व्हा सहभागी पर्याय-१  तुमचा गट निश्‍चित करा.   ‘सकाळ’च्या ता. ३, ५, किंवा ७ जानेवारी रोजीच्या किंवा गुरुवारच्या (ता. ९) अंकातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ विषयीचे कूपन कापून ते पूर्ण भरा.   भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा   रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन देऊन स्पर्धेत सहभागी व्हा.  पर्याय-२  विशेष कूपन भरू न शकल्यास      http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु. १० प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा; किंवा   मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा.   रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन पोच दाखवून स्पर्धेत सहभागी व्हा. ‘‘सकाळ चित्रकला स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली कलासंस्कृतीची चळवळ आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स कायमच आधुनिक व पारंपरिक कलागुणांना वाढविण्यासाठी तत्पर असतात. यातील एक भाग म्हणजे पु. ना. गाडगीळ आणि सन्सने उपलब्ध केलेली नवोदित कलाकारांसाठीची आठ कलादालने. आमच्या संस्थेतर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालचित्रकारांना खूप-खूप शुभेच्छा.’’ - अजित गाडगीळ, अध्यक्ष-संचालक, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड ‘‘तंत्रज्ञानामुळे सुपरफास्ट झालेल्या युगात विद्यार्थी मोबाईल, इंटरनेट, टी. व्ही. संच यामध्ये अडकलेले दिसतात. सकाळ आयोजित चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या उपजत कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. स्पर्धेत विशेष आणि अनाथाश्रमातील मुलांचा सहभाग असल्यामुळे त्यांचीही वेगवेगळेपणाची भावना यानिमित्त कमी होईल. स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होताना ‘लोकमान्य’ला समाधान वाटत आहे.’’ - सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड News Item ID:  599-news_story-1578505988 Mobile Device Headline:  चित्रकला स्पर्धेसाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - येत्या रविवारी (ता. १२) महाराष्ट्र व गोव्यात एकाच वेळी होणाऱ्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये विशेष विद्यार्थ्यांना आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क सहभागी होता येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विशेष विद्यार्थ्यांनी आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा कूपन सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. विशेष मुलांमधील उपजत कलागुणांना यामुळे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांसाठीही ‘सकाळ’ने विशेष सवलत दिली आहे. गुरुवारच्या अंकात (ता.९) किंवा यापूर्वी ता. ३, ५ आणि ७ जानेवारी रोजी ‘सकाळ’च्या अंकात प्रसिद्ध झालेले विशेष कूपन पूर्ण भरून स्पर्धा केंद्रावर देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे.  नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पूर्ण भरलेले विशेष कूपन किंवा प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे, याची कृपया स्पर्धक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी. यापूर्वी प्रवेश शुल्क भरलेल्या स्पर्धकांशी ‘सकाळ’च्या वतीने लवकरच संपर्क साधला जाईल.  पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाची नोंद घेत गेल्या वर्षी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. स्पर्धेचे हे ३४ वे वर्ष आहे.  लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवीत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’ हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. स्पर्धा केंद्रांची विभागवार यादी सकाळच्या अंकातून प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील केंद्रावर थेट उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.  असे व्हा सहभागी पर्याय-१  तुमचा गट निश्‍चित करा.   ‘सकाळ’च्या ता. ३, ५, किंवा ७ जानेवारी रोजीच्या किंवा गुरुवारच्या (ता. ९) अंकातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ विषयीचे कूपन कापून ते पूर्ण भरा.   भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा   रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन देऊन स्पर्धेत सहभागी व्हा.  पर्याय-२  विशेष कूपन भरू न शकल्यास      http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु. १० प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा; किंवा   मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा.   रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन पोच दाखवून स्पर्धेत सहभागी व्हा. ‘‘सकाळ चित्रकला स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली कलासंस्कृतीची चळवळ आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स कायमच आधुनिक व पारंपरिक कलागुणांना वाढविण्यासाठी तत्पर असतात. यातील एक भाग म्हणजे पु. ना. गाडगीळ आणि सन्सने उपलब्ध केलेली नवोदित कलाकारांसाठीची आठ कलादालने. आमच्या संस्थेतर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालचित्रकारांना खूप-खूप शुभेच्छा.’’ - अजित गाडगीळ, अध्यक्ष-संचालक, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड ‘‘तंत्रज्ञानामुळे सुपरफास्ट झालेल्या युगात विद्यार्थी मोबाईल, इंटरनेट, टी. व्ही. संच यामध्ये अडकलेले दिसतात. सकाळ आयोजित चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या उपजत कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. स्पर्धेत विशेष आणि अनाथाश्रमातील मुलांचा सहभाग असल्यामुळे त्यांचीही वेगवेगळेपणाची भावना यानिमित्त कमी होईल. स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होताना ‘लोकमान्य’ला समाधान वाटत आहे.’’ - सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड Vertical Image:  English Headline:  Ashram students get free admission to the drawing competition Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ चित्रकला स्पर्धा maharashtra सकाळ कला स्पर्धा आश्रमशाळा पुणे ऍप उपक्रम मोबाईल क्‍यूआर कोड शिक्षण Search Functional Tags:  सकाळ चित्रकला स्पर्धा, Maharashtra, सकाळ, कला, स्पर्धा, आश्रमशाळा, पुणे, ऍप, उपक्रम, मोबाईल, क्‍यूआर कोड, शिक्षण Twitter Publish:  Meta Description:  Ashram students get free admission to the drawing competition विशेष विद्यार्थ्यांनी आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा कूपन सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39RCcrj
Read More
महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर; दिग्गजांना...

मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीही जाहीर झाले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांकडे त्यांच्याच जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. तर बाकीच्या मंत्र्याना मात्र अन्य जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले असतानाच त्यांच्याकडे अतिशय महत्वाचे असलेल्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे यापूर्वीही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच पदावर त्यांची वर्णी लागली आहे. तर दिलीप वळसे-पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक तर जयंत पाटील यांना सांगलीची जबादारी दिली आहे.   

ZP Election : भाजपला नागपुरात दणका; शिवसेनेची जिल्हा परिषदांमध्ये मुसंडी!

धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री

यातील विशेष बाब म्हणजे युती सरकारमधील मंत्री राहिलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने त्यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी टाकली आहे.

नितीन राऊत नागपूरचे पालकमंत्री

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांच्याकडे जबाबादरी देण्यात आली आहे.

गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदी एकनाथ शिंदे 

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे पालकमंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे आता गडचिरोलीची जबाबदारीही देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडे वसईची जबाबदारी

वसई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा पदभार देण्यात आला आहे.

काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांना त्यांचा नांदेड, के.सी. पाडवी नंदुरबार, अमित देशमुख लातूर, यशोमती ठाकूर अमरावती असे त्यांचेच जिल्हे दिले आहेत. आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. सुभाष देसाई औरंगाबाद,  अनिल परब रत्नागिरी, दादा भुसे पालघर, गुलाबराव पाटील जळगाव जिल्याचे पालकमंत्री असतील.

ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाकडे जिल्ह्याची जबाबदारी

महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जिल्ह्यात जास्त आमदार त्या पक्षाकडे तेथील जबाबदारी दिली आहे. यानुसार कोल्हापूर बाळासाहेब थोरात, अहमदनगर हसन मुश्रीफ, नागपूर नितीन राऊत, ठाणे एकनाथ शिंदे, असे अनेक ठिकाणी पालकमंत्री नेमले आहेत.

पालकमंत्री पुढीलप्रमाणे

1.     पुणे-  अजित अनंतराव पवार
2.    मुंबई शहर - अस्लम रमजान अली शेख
3.    मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे  
4.    ठाणे-  एकनाथ संभाजी शिंदे
5.    रायगड -  आदिती सुनिल तटकरे
6.    रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
7.    सिंधुदुर्ग-  उदय रविंद्र सामंत
8.    पालघर- दादाजी दगडू भुसे
9.    नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
10.    धुळे- अब्दुल नबी सत्तार
11.    नंदुरबार-  के.सी. पाडवी
12.    जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील
13.    अहमदनगर-  हसन मियालाल मुश्रीफ
14.    सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15.    सांगली- जयंत राजाराम पाटील
16.    सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17.    कोल्हापूर-  विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18.    औरंगाबाद-  सुभाष राजाराम देसाई
19.    जालना- राजेश अंकुशराव टोपे
20.    परभणी-  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21.    हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
22.    बीड- धनंजय पंडितराव मुंडे
23.    नांदेड-  अशोक शंकरराव चव्हाण
24.    उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
25.    लातूर-  अमित विलासराव देशमुख
26.    अमरावती- यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27.    अकोला-  ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28.    वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
29.    बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
30.    यवतमाळ-  संजय दुलीचंद राठोड
31.    नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32.    वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार
33.    भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34.    गोंदिया-  अनिल वसंतराव देशमुख
35.    चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार
36.    गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे                       

News Item ID: 

599-news_story-1578501202

Mobile Device Headline: 

महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर; दिग्गजांना...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीही जाहीर झाले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांकडे त्यांच्याच जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. तर बाकीच्या मंत्र्याना मात्र अन्य जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले असतानाच त्यांच्याकडे अतिशय महत्वाचे असलेल्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे यापूर्वीही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच पदावर त्यांची वर्णी लागली आहे. तर दिलीप वळसे-पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक तर जयंत पाटील यांना सांगलीची जबादारी दिली आहे.   

ZP Election : भाजपला नागपुरात दणका; शिवसेनेची जिल्हा परिषदांमध्ये मुसंडी!

धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री

यातील विशेष बाब म्हणजे युती सरकारमधील मंत्री राहिलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने त्यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी टाकली आहे.

नितीन राऊत नागपूरचे पालकमंत्री

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांच्याकडे जबाबादरी देण्यात आली आहे.

गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदी एकनाथ शिंदे 

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे पालकमंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे आता गडचिरोलीची जबाबदारीही देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडे वसईची जबाबदारी

वसई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा पदभार देण्यात आला आहे.

काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांना त्यांचा नांदेड, के.सी. पाडवी नंदुरबार, अमित देशमुख लातूर, यशोमती ठाकूर अमरावती असे त्यांचेच जिल्हे दिले आहेत. आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. सुभाष देसाई औरंगाबाद,  अनिल परब रत्नागिरी, दादा भुसे पालघर, गुलाबराव पाटील जळगाव जिल्याचे पालकमंत्री असतील.

ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाकडे जिल्ह्याची जबाबदारी

महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जिल्ह्यात जास्त आमदार त्या पक्षाकडे तेथील जबाबदारी दिली आहे. यानुसार कोल्हापूर बाळासाहेब थोरात, अहमदनगर हसन मुश्रीफ, नागपूर नितीन राऊत, ठाणे एकनाथ शिंदे, असे अनेक ठिकाणी पालकमंत्री नेमले आहेत.

पालकमंत्री पुढीलप्रमाणे

1.     पुणे-  अजित अनंतराव पवार
2.    मुंबई शहर - अस्लम रमजान अली शेख
3.    मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे  
4.    ठाणे-  एकनाथ संभाजी शिंदे
5.    रायगड -  आदिती सुनिल तटकरे
6.    रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
7.    सिंधुदुर्ग-  उदय रविंद्र सामंत
8.    पालघर- दादाजी दगडू भुसे
9.    नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
10.    धुळे- अब्दुल नबी सत्तार
11.    नंदुरबार-  के.सी. पाडवी
12.    जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील
13.    अहमदनगर-  हसन मियालाल मुश्रीफ
14.    सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15.    सांगली- जयंत राजाराम पाटील
16.    सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17.    कोल्हापूर-  विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18.    औरंगाबाद-  सुभाष राजाराम देसाई
19.    जालना- राजेश अंकुशराव टोपे
20.    परभणी-  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21.    हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
22.    बीड- धनंजय पंडितराव मुंडे
23.    नांदेड-  अशोक शंकरराव चव्हाण
24.    उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
25.    लातूर-  अमित विलासराव देशमुख
26.    अमरावती- यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27.    अकोला-  ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28.    वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
29.    बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
30.    यवतमाळ-  संजय दुलीचंद राठोड
31.    नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32.    वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार
33.    भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34.    गोंदिया-  अनिल वसंतराव देशमुख
35.    चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार
36.    गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे                       

Vertical Image: 

English Headline: 

Guardian Minister Declared for Various District of Maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

काँग्रेस

indian national congress

विकास

सरकार

government

अजित पवार

ajit pawar

मुख्यमंत्री

पुणे

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, काँग्रेस, Indian National Congress, विकास, सरकार, Government, अजित पवार, Ajit Pawar, मुख्यमंत्री, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Politics : महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

शिवसेना

राष्ट्रवादी

अजित पवार

छगन भुजबळ

जयंत पाटील

पंकजा मुंडे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर; दिग्गजांना... मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीही जाहीर झाले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांकडे त्यांच्याच जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. तर बाकीच्या मंत्र्याना मात्र अन्य जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले असतानाच त्यांच्याकडे अतिशय महत्वाचे असलेल्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे यापूर्वीही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच पदावर त्यांची वर्णी लागली आहे. तर दिलीप वळसे-पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक तर जयंत पाटील यांना सांगलीची जबादारी दिली आहे.    ZP Election : भाजपला नागपुरात दणका; शिवसेनेची जिल्हा परिषदांमध्ये मुसंडी! धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री यातील विशेष बाब म्हणजे युती सरकारमधील मंत्री राहिलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने त्यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी टाकली आहे. नितीन राऊत नागपूरचे पालकमंत्री माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांच्याकडे जबाबादरी देण्यात आली आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदी एकनाथ शिंदे  शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे पालकमंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे आता गडचिरोलीची जबाबदारीही देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे वसईची जबाबदारी वसई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांना त्यांचा नांदेड, के.सी. पाडवी नंदुरबार, अमित देशमुख लातूर, यशोमती ठाकूर अमरावती असे त्यांचेच जिल्हे दिले आहेत. आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. सुभाष देसाई औरंगाबाद,  अनिल परब रत्नागिरी, दादा भुसे पालघर, गुलाबराव पाटील जळगाव जिल्याचे पालकमंत्री असतील. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाकडे जिल्ह्याची जबाबदारी महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जिल्ह्यात जास्त आमदार त्या पक्षाकडे तेथील जबाबदारी दिली आहे. यानुसार कोल्हापूर बाळासाहेब थोरात, अहमदनगर हसन मुश्रीफ, नागपूर नितीन राऊत, ठाणे एकनाथ शिंदे, असे अनेक ठिकाणी पालकमंत्री नेमले आहेत. पालकमंत्री पुढीलप्रमाणे 1.     पुणे-  अजित अनंतराव पवार 2.    मुंबई शहर - अस्लम रमजान अली शेख 3.    मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे   4.    ठाणे-  एकनाथ संभाजी शिंदे 5.    रायगड -  आदिती सुनिल तटकरे 6.    रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब 7.    सिंधुदुर्ग-  उदय रविंद्र सामंत 8.    पालघर- दादाजी दगडू भुसे 9.    नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ 10.    धुळे- अब्दुल नबी सत्तार 11.    नंदुरबार-  के.सी. पाडवी 12.    जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील 13.    अहमदनगर-  हसन मियालाल मुश्रीफ 14.    सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 15.    सांगली- जयंत राजाराम पाटील 16.    सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील 17.    कोल्हापूर-  विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 18.    औरंगाबाद-  सुभाष राजाराम देसाई 19.    जालना- राजेश अंकुशराव टोपे 20.    परभणी-  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक 21.    हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड 22.    बीड- धनंजय पंडितराव मुंडे 23.    नांदेड-  अशोक शंकरराव चव्हाण 24.    उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख 25.    लातूर-  अमित विलासराव देशमुख 26.    अमरावती- यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) 27.    अकोला-  ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू 28.    वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई 29.    बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे 30.    यवतमाळ-  संजय दुलीचंद राठोड 31.    नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत 32.    वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार 33.    भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील 34.    गोंदिया-  अनिल वसंतराव देशमुख 35.    चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार 36.    गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे                        News Item ID:  599-news_story-1578501202 Mobile Device Headline:  महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर; दिग्गजांना... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीही जाहीर झाले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांकडे त्यांच्याच जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. तर बाकीच्या मंत्र्याना मात्र अन्य जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले असतानाच त्यांच्याकडे अतिशय महत्वाचे असलेल्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे यापूर्वीही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच पदावर त्यांची वर्णी लागली आहे. तर दिलीप वळसे-पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक तर जयंत पाटील यांना सांगलीची जबादारी दिली आहे.    ZP Election : भाजपला नागपुरात दणका; शिवसेनेची जिल्हा परिषदांमध्ये मुसंडी! धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री यातील विशेष बाब म्हणजे युती सरकारमधील मंत्री राहिलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने त्यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी टाकली आहे. नितीन राऊत नागपूरचे पालकमंत्री माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांच्याकडे जबाबादरी देण्यात आली आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदी एकनाथ शिंदे  शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे पालकमंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे आता गडचिरोलीची जबाबदारीही देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे वसईची जबाबदारी वसई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांना त्यांचा नांदेड, के.सी. पाडवी नंदुरबार, अमित देशमुख लातूर, यशोमती ठाकूर अमरावती असे त्यांचेच जिल्हे दिले आहेत. आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. सुभाष देसाई औरंगाबाद,  अनिल परब रत्नागिरी, दादा भुसे पालघर, गुलाबराव पाटील जळगाव जिल्याचे पालकमंत्री असतील. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाकडे जिल्ह्याची जबाबदारी महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जिल्ह्यात जास्त आमदार त्या पक्षाकडे तेथील जबाबदारी दिली आहे. यानुसार कोल्हापूर बाळासाहेब थोरात, अहमदनगर हसन मुश्रीफ, नागपूर नितीन राऊत, ठाणे एकनाथ शिंदे, असे अनेक ठिकाणी पालकमंत्री नेमले आहेत. पालकमंत्री पुढीलप्रमाणे 1.     पुणे-  अजित अनंतराव पवार 2.    मुंबई शहर - अस्लम रमजान अली शेख 3.    मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे   4.    ठाणे-  एकनाथ संभाजी शिंदे 5.    रायगड -  आदिती सुनिल तटकरे 6.    रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब 7.    सिंधुदुर्ग-  उदय रविंद्र सामंत 8.    पालघर- दादाजी दगडू भुसे 9.    नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ 10.    धुळे- अब्दुल नबी सत्तार 11.    नंदुरबार-  के.सी. पाडवी 12.    जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील 13.    अहमदनगर-  हसन मियालाल मुश्रीफ 14.    सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 15.    सांगली- जयंत राजाराम पाटील 16.    सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील 17.    कोल्हापूर-  विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 18.    औरंगाबाद-  सुभाष राजाराम देसाई 19.    जालना- राजेश अंकुशराव टोपे 20.    परभणी-  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक 21.    हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड 22.    बीड- धनंजय पंडितराव मुंडे 23.    नांदेड-  अशोक शंकरराव चव्हाण 24.    उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख 25.    लातूर-  अमित विलासराव देशमुख 26.    अमरावती- यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) 27.    अकोला-  ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू 28.    वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई 29.    बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे 30.    यवतमाळ-  संजय दुलीचंद राठोड 31.    नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत 32.    वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार 33.    भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील 34.    गोंदिया-  अनिल वसंतराव देशमुख 35.    चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार 36.    गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे                        Vertical Image:  English Headline:  Guardian Minister Declared for Various District of Maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai काँग्रेस indian national congress विकास सरकार government अजित पवार ajit pawar मुख्यमंत्री पुणे Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, काँग्रेस, Indian National Congress, विकास, सरकार, Government, अजित पवार, Ajit Pawar, मुख्यमंत्री, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Politics : महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर Send as Notification:  Topic Tags:  मुंबई शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार छगन भुजबळ जयंत पाटील पंकजा मुंडे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2s7d8LX
Read More
दिल्ली: पटपड़गंज की फैक्ट्री में लगी आग, एक शख्स की मौत https://ift.tt/2T8hNbw
उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये 'फ्री काश्मीर'चा बोर्ड दाखवणार्‍या महेक प्रभूवरील गुन्ह्यावरून मतभेद
गरोदरपणात प्रवास करताना ही काळजी घ्याल
Video:सत्तरीतील आजी, इनोव्हा कारमधून विकते भाजी; दिवसाला कमावते किती?

पिंपरी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. आता तुम्हीच ठरवा काय करायचे ते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये 'लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. त्यांची इनोव्हा आता परिसरात परिचयाची झाल्याने त्यांना 'भाजी घ्या, भाजी घ्या...' असे ओरडण्याची वेळ नाही.

आणखी वाचा - एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; संशय कोणावर?

त्यांच्या गाडीत संक्रांतीनिमित्त सर्व भाजीपाला, बाजरी आणि लागणारे तीळ हेसुद्धा पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवले आहेत. दिवसाला सुमारे आठ हजार रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारमध्ये बसून भाजी विकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. याबाबत त्यांचा मुलगा संदीप म्हणाला, "यंदा कांदा महागल्याने त्यातून पैसे चांगले मिळाले. दिवाळीला फॉर्च्युनर गाडी घेणार आहे. तीन चाकी गाडीवरून सुरू झालेला प्रवास हा आज एका 25 लाखांच्या कारपर्यंत येऊन पोचला आहे.'' त्यांचे 15 जणांचे एकत्रित कुटुंब आहे.

News Item ID: 

599-news_story-1578405813

Mobile Device Headline: 

Video:सत्तरीतील आजी, इनोव्हा कारमधून विकते भाजी; दिवसाला कमावते किती?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. आता तुम्हीच ठरवा काय करायचे ते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये "लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. त्यांची इनोव्हा आता परिसरात परिचयाची झाल्याने त्यांना 'भाजी घ्या, भाजी घ्या...' असे ओरडण्याची वेळ नाही.

आणखी वाचा - एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; संशय कोणावर?

त्यांच्या गाडीत संक्रांतीनिमित्त सर्व भाजीपाला, बाजरी आणि लागणारे तीळ हेसुद्धा पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवले आहेत. दिवसाला सुमारे आठ हजार रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारमध्ये बसून भाजी विकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. याबाबत त्यांचा मुलगा संदीप म्हणाला, "यंदा कांदा महागल्याने त्यातून पैसे चांगले मिळाले. दिवाळीला फॉर्च्युनर गाडी घेणार आहे. तीन चाकी गाडीवरून सुरू झालेला प्रवास हा आज एका 25 लाखांच्या कारपर्यंत येऊन पोचला आहे.'' त्यांचे 15 जणांचे एकत्रित कुटुंब आहे.

Vertical Image: 

English Headline: 

70 year old woman selling vegetables in innova car at pimpri chinchwad

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कडधान्य

गहू

Search Functional Tags: 

कडधान्य, गहू

Twitter Publish: 

Meta Keyword: 

70 year old woman selling vegetables in innova car at pimpri chinchwad

Meta Description: 

70 year old woman selling vegetables in innova car at pimpri chinchwad पिंपरी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. आता तुम्हीच ठरवा काय करायचे ते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/36BmYVt

Video:सत्तरीतील आजी, इनोव्हा कारमधून विकते भाजी; दिवसाला कमावते किती? पिंपरी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. आता तुम्हीच ठरवा काय करायचे ते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये 'लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. त्यांची इनोव्हा आता परिसरात परिचयाची झाल्याने त्यांना 'भाजी घ्या, भाजी घ्या...' असे ओरडण्याची वेळ नाही. आणखी वाचा - एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; संशय कोणावर? त्यांच्या गाडीत संक्रांतीनिमित्त सर्व भाजीपाला, बाजरी आणि लागणारे तीळ हेसुद्धा पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवले आहेत. दिवसाला सुमारे आठ हजार रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारमध्ये बसून भाजी विकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. याबाबत त्यांचा मुलगा संदीप म्हणाला, "यंदा कांदा महागल्याने त्यातून पैसे चांगले मिळाले. दिवाळीला फॉर्च्युनर गाडी घेणार आहे. तीन चाकी गाडीवरून सुरू झालेला प्रवास हा आज एका 25 लाखांच्या कारपर्यंत येऊन पोचला आहे.'' त्यांचे 15 जणांचे एकत्रित कुटुंब आहे. News Item ID:  599-news_story-1578405813 Mobile Device Headline:  Video:सत्तरीतील आजी, इनोव्हा कारमधून विकते भाजी; दिवसाला कमावते किती? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. आता तुम्हीच ठरवा काय करायचे ते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये "लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. त्यांची इनोव्हा आता परिसरात परिचयाची झाल्याने त्यांना 'भाजी घ्या, भाजी घ्या...' असे ओरडण्याची वेळ नाही. आणखी वाचा - एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; संशय कोणावर? त्यांच्या गाडीत संक्रांतीनिमित्त सर्व भाजीपाला, बाजरी आणि लागणारे तीळ हेसुद्धा पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवले आहेत. दिवसाला सुमारे आठ हजार रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारमध्ये बसून भाजी विकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. याबाबत त्यांचा मुलगा संदीप म्हणाला, "यंदा कांदा महागल्याने त्यातून पैसे चांगले मिळाले. दिवाळीला फॉर्च्युनर गाडी घेणार आहे. तीन चाकी गाडीवरून सुरू झालेला प्रवास हा आज एका 25 लाखांच्या कारपर्यंत येऊन पोचला आहे.'' त्यांचे 15 जणांचे एकत्रित कुटुंब आहे. Vertical Image:  English Headline:  70 year old woman selling vegetables in innova car at pimpri chinchwad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कडधान्य गहू Search Functional Tags:  कडधान्य, गहू Twitter Publish:  Meta Keyword:  70 year old woman selling vegetables in innova car at pimpri chinchwad Meta Description:  70 year old woman selling vegetables in innova car at pimpri chinchwad पिंपरी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. आता तुम्हीच ठरवा काय करायचे ते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/36BmYVt

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2N9ktBP
Read More
साताऱ्यात रंगणार "सकाळ स्कूल क्रिकेट लीग'

सातारा : उंच षटकार... भेदक गोलंदाजी... जबरदस्त विकेट किपींग... हवेत झेप घेऊन घेतलेला झेल... "कमॉन कमॉन'चा "चिअरअप'...असे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे क्षण पुन्हा एकदा सातारकरांना अनुभवण्यास मिळणार आहेत. "एसपीसीएल'च्या धर्तीवर "सकाळ माध्यम समूहा'ने सुरू केलेली "सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल)' यंदा 28 जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

"सकाळ'ने युवा क्रिकेटपटूंसाठी "सकाळ प्रिमियर क्रिकेट लीग (एसपीसीएल)'चे आयोजन केले होते. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरावर चमकण्याची दारे खुली झाली.

हेही वाचा - बास्केटबॉल केवळ खेळ नव्हे जीवनशैली आहे : श्रुती भोसले

सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्पर्धेस नेहमीच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. कौतुक, अभिनंदनाचे षटकार, चौकारही मिळाले. तीच प्रेरणा घेऊन "सकाळ'ने लिटल मास्टर म्हणजेच शाळकरी मुलांना व्यावसायिक क्रिकेटचे "मैदान' उपलब्ध करून दिले. त्या माध्यमातून देखील अनेक चॅम्पियन्स घडल्याची उदाहरणे समस्त क्रीडाप्रेमींच्या समोर आहेत.

यंदा "एसएससीएल' स्पर्धेचे हे चौथे पर्व असून, येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (शाहू स्टेडियम) क्रीडाप्रेमींना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. 
हेही वाचा -  आजही साता-यात घडताहेत उद्याचे बास्केटबॉलपटू

सातारा शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना "सकाळ'ने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन' च्या सहकार्याने सकाळ स्कूल क्रिकेट लीगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने हे "लिटल मास्टर' नक्कीच करतील, असा विश्‍वास आहे.

News Item ID: 

599-news_story-1578488608

Mobile Device Headline: 

साताऱ्यात रंगणार "सकाळ स्कूल क्रिकेट लीग'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Krida

Mobile Body: 

सातारा : उंच षटकार... भेदक गोलंदाजी... जबरदस्त विकेट किपींग... हवेत झेप घेऊन घेतलेला झेल... "कमॉन कमॉन'चा "चिअरअप'...असे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे क्षण पुन्हा एकदा सातारकरांना अनुभवण्यास मिळणार आहेत. "एसपीसीएल'च्या धर्तीवर "सकाळ माध्यम समूहा'ने सुरू केलेली "सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल)' यंदा 28 जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

"सकाळ'ने युवा क्रिकेटपटूंसाठी "सकाळ प्रिमियर क्रिकेट लीग (एसपीसीएल)'चे आयोजन केले होते. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरावर चमकण्याची दारे खुली झाली.

हेही वाचा - बास्केटबॉल केवळ खेळ नव्हे जीवनशैली आहे : श्रुती भोसले

सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्पर्धेस नेहमीच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. कौतुक, अभिनंदनाचे षटकार, चौकारही मिळाले. तीच प्रेरणा घेऊन "सकाळ'ने लिटल मास्टर म्हणजेच शाळकरी मुलांना व्यावसायिक क्रिकेटचे "मैदान' उपलब्ध करून दिले. त्या माध्यमातून देखील अनेक चॅम्पियन्स घडल्याची उदाहरणे समस्त क्रीडाप्रेमींच्या समोर आहेत.

यंदा "एसएससीएल' स्पर्धेचे हे चौथे पर्व असून, येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (शाहू स्टेडियम) क्रीडाप्रेमींना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. 
हेही वाचा -  आजही साता-यात घडताहेत उद्याचे बास्केटबॉलपटू

सातारा शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना "सकाळ'ने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन' च्या सहकार्याने सकाळ स्कूल क्रिकेट लीगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने हे "लिटल मास्टर' नक्कीच करतील, असा विश्‍वास आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Sakal School Cricket League 2020 Organised In Satara

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विकेट

wickets

सकाळ

क्रिकेट

cricket

क्रीडा

sports

शाळा

सोने

Search Functional Tags: 

विकेट, wickets, सकाळ, क्रिकेट, cricket, क्रीडा, Sports, शाळा, सोने

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Satara Cricket

Meta Description: 

Sakal School Cricket League 2020 Organised In Satara : यंदा "एसएससीएल' स्पर्धेचे हे चौथे पर्व असून, येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (शाहू स्टेडियम) क्रीडाप्रेमींना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

क्रिकेट

सातारा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

साताऱ्यात रंगणार "सकाळ स्कूल क्रिकेट लीग' सातारा : उंच षटकार... भेदक गोलंदाजी... जबरदस्त विकेट किपींग... हवेत झेप घेऊन घेतलेला झेल... "कमॉन कमॉन'चा "चिअरअप'...असे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे क्षण पुन्हा एकदा सातारकरांना अनुभवण्यास मिळणार आहेत. "एसपीसीएल'च्या धर्तीवर "सकाळ माध्यम समूहा'ने सुरू केलेली "सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल)' यंदा 28 जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. "सकाळ'ने युवा क्रिकेटपटूंसाठी "सकाळ प्रिमियर क्रिकेट लीग (एसपीसीएल)'चे आयोजन केले होते. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरावर चमकण्याची दारे खुली झाली. हेही वाचा - बास्केटबॉल केवळ खेळ नव्हे जीवनशैली आहे : श्रुती भोसले सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्पर्धेस नेहमीच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. कौतुक, अभिनंदनाचे षटकार, चौकारही मिळाले. तीच प्रेरणा घेऊन "सकाळ'ने लिटल मास्टर म्हणजेच शाळकरी मुलांना व्यावसायिक क्रिकेटचे "मैदान' उपलब्ध करून दिले. त्या माध्यमातून देखील अनेक चॅम्पियन्स घडल्याची उदाहरणे समस्त क्रीडाप्रेमींच्या समोर आहेत. यंदा "एसएससीएल' स्पर्धेचे हे चौथे पर्व असून, येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (शाहू स्टेडियम) क्रीडाप्रेमींना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.  हेही वाचा -  आजही साता-यात घडताहेत उद्याचे बास्केटबॉलपटू सातारा शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना "सकाळ'ने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन' च्या सहकार्याने सकाळ स्कूल क्रिकेट लीगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने हे "लिटल मास्टर' नक्कीच करतील, असा विश्‍वास आहे. News Item ID:  599-news_story-1578488608 Mobile Device Headline:  साताऱ्यात रंगणार "सकाळ स्कूल क्रिकेट लीग' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  सातारा : उंच षटकार... भेदक गोलंदाजी... जबरदस्त विकेट किपींग... हवेत झेप घेऊन घेतलेला झेल... "कमॉन कमॉन'चा "चिअरअप'...असे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे क्षण पुन्हा एकदा सातारकरांना अनुभवण्यास मिळणार आहेत. "एसपीसीएल'च्या धर्तीवर "सकाळ माध्यम समूहा'ने सुरू केलेली "सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल)' यंदा 28 जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. "सकाळ'ने युवा क्रिकेटपटूंसाठी "सकाळ प्रिमियर क्रिकेट लीग (एसपीसीएल)'चे आयोजन केले होते. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरावर चमकण्याची दारे खुली झाली. हेही वाचा - बास्केटबॉल केवळ खेळ नव्हे जीवनशैली आहे : श्रुती भोसले सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्पर्धेस नेहमीच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. कौतुक, अभिनंदनाचे षटकार, चौकारही मिळाले. तीच प्रेरणा घेऊन "सकाळ'ने लिटल मास्टर म्हणजेच शाळकरी मुलांना व्यावसायिक क्रिकेटचे "मैदान' उपलब्ध करून दिले. त्या माध्यमातून देखील अनेक चॅम्पियन्स घडल्याची उदाहरणे समस्त क्रीडाप्रेमींच्या समोर आहेत. यंदा "एसएससीएल' स्पर्धेचे हे चौथे पर्व असून, येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (शाहू स्टेडियम) क्रीडाप्रेमींना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.  हेही वाचा -  आजही साता-यात घडताहेत उद्याचे बास्केटबॉलपटू सातारा शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना "सकाळ'ने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन' च्या सहकार्याने सकाळ स्कूल क्रिकेट लीगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने हे "लिटल मास्टर' नक्कीच करतील, असा विश्‍वास आहे. Vertical Image:  English Headline:  Sakal School Cricket League 2020 Organised In Satara Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विकेट wickets सकाळ क्रिकेट cricket क्रीडा sports शाळा सोने Search Functional Tags:  विकेट, wickets, सकाळ, क्रिकेट, cricket, क्रीडा, Sports, शाळा, सोने Twitter Publish:  Meta Keyword:  Satara Cricket Meta Description:  Sakal School Cricket League 2020 Organised In Satara : यंदा "एसएससीएल' स्पर्धेचे हे चौथे पर्व असून, येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (शाहू स्टेडियम) क्रीडाप्रेमींना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  क्रिकेट सातारा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Tc6aR3
Read More
ओबीसी जनगणना प्रस्ताव मंजूर

मुंबई - ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली. दोन्ही सभागृहात ओबीसी जनगणना प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी विधानसभेत सभागृहात महाविकास आघाडीतील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जणगणना अर्जात जातीचा रकाना असावा, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडली.

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी जनगणना प्रस्ताव मांडला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत काय कामकाज होणार आहे, याबाबत ठरले आहे. संबंधित ठराव ऐनवेळी आला आहे. त्यामुळे याबाबतचा ठराव पुढील अधिवेशनात मांडावा. याच प्रकारचे मत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मांडले. मात्र छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे. लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही. नव्याने जनगणना करण्याची गरज असून, जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवण्याची गरज आहे. स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांनीही ठराव मांडला होता. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण देण्यास सांगण्यात आले. याबाबत चर्चा झाली तर ओबीसीचा रकाना त्यात समाविष्ट करून त्यांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसी आरक्षणावर आधीच्या सरकारच्या काळात चर्चा झाल्याचे सांगतले. 

News Item ID: 

599-news_story-1578503317

Mobile Device Headline: 

ओबीसी जनगणना प्रस्ताव मंजूर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली. दोन्ही सभागृहात ओबीसी जनगणना प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी विधानसभेत सभागृहात महाविकास आघाडीतील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जणगणना अर्जात जातीचा रकाना असावा, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडली.

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी जनगणना प्रस्ताव मांडला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत काय कामकाज होणार आहे, याबाबत ठरले आहे. संबंधित ठराव ऐनवेळी आला आहे. त्यामुळे याबाबतचा ठराव पुढील अधिवेशनात मांडावा. याच प्रकारचे मत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मांडले. मात्र छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे. लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही. नव्याने जनगणना करण्याची गरज असून, जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवण्याची गरज आहे. स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांनीही ठराव मांडला होता. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण देण्यास सांगण्यात आले. याबाबत चर्चा झाली तर ओबीसीचा रकाना त्यात समाविष्ट करून त्यांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसी आरक्षणावर आधीच्या सरकारच्या काळात चर्चा झाल्याचे सांगतले. 

Vertical Image: 

English Headline: 

OBC census proposal approved

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

ओबीसी

विकास

mumbai

ऍप

nana patole

chagan bhujbal

devendra fadnavis

ajit pawar

संसद

anil parab

गोपीनाथ मुंडे

sharad pawar

आरक्षण

Search Functional Tags: 

ओबीसी, विकास, Mumbai, ऍप, Nana Patole, Chagan Bhujbal, Devendra Fadnavis, Ajit Pawar, संसद, Anil Parab, गोपीनाथ मुंडे, Sharad Pawar, आरक्षण

Twitter Publish: 

Meta Description: 

OBC census proposal approved ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली.

Send as Notification: 

Topic Tags: 

छगन भुजबळ

अजित पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ओबीसी जनगणना प्रस्ताव मंजूर मुंबई - ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली. दोन्ही सभागृहात ओबीसी जनगणना प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी विधानसभेत सभागृहात महाविकास आघाडीतील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जणगणना अर्जात जातीचा रकाना असावा, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडली. नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी जनगणना प्रस्ताव मांडला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत काय कामकाज होणार आहे, याबाबत ठरले आहे. संबंधित ठराव ऐनवेळी आला आहे. त्यामुळे याबाबतचा ठराव पुढील अधिवेशनात मांडावा. याच प्रकारचे मत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मांडले. मात्र छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे. लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही. नव्याने जनगणना करण्याची गरज असून, जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवण्याची गरज आहे. स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांनीही ठराव मांडला होता. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण देण्यास सांगण्यात आले. याबाबत चर्चा झाली तर ओबीसीचा रकाना त्यात समाविष्ट करून त्यांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसी आरक्षणावर आधीच्या सरकारच्या काळात चर्चा झाल्याचे सांगतले.  News Item ID:  599-news_story-1578503317 Mobile Device Headline:  ओबीसी जनगणना प्रस्ताव मंजूर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली. दोन्ही सभागृहात ओबीसी जनगणना प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी विधानसभेत सभागृहात महाविकास आघाडीतील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जणगणना अर्जात जातीचा रकाना असावा, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडली. नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी जनगणना प्रस्ताव मांडला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत काय कामकाज होणार आहे, याबाबत ठरले आहे. संबंधित ठराव ऐनवेळी आला आहे. त्यामुळे याबाबतचा ठराव पुढील अधिवेशनात मांडावा. याच प्रकारचे मत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मांडले. मात्र छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे. लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही. नव्याने जनगणना करण्याची गरज असून, जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवण्याची गरज आहे. स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांनीही ठराव मांडला होता. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण देण्यास सांगण्यात आले. याबाबत चर्चा झाली तर ओबीसीचा रकाना त्यात समाविष्ट करून त्यांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसी आरक्षणावर आधीच्या सरकारच्या काळात चर्चा झाल्याचे सांगतले.  Vertical Image:  English Headline:  OBC census proposal approved Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा ओबीसी विकास mumbai ऍप nana patole chagan bhujbal devendra fadnavis ajit pawar संसद anil parab गोपीनाथ मुंडे sharad pawar आरक्षण Search Functional Tags:  ओबीसी, विकास, Mumbai, ऍप, Nana Patole, Chagan Bhujbal, Devendra Fadnavis, Ajit Pawar, संसद, Anil Parab, गोपीनाथ मुंडे, Sharad Pawar, आरक्षण Twitter Publish:  Meta Description:  OBC census proposal approved ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली. Send as Notification:  Topic Tags:  छगन भुजबळ अजित पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2t1SZHr
Read More