Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 8, 2020

हुडहुडणाऱ्या दिल्लीला पावसाचाही मार !

नवी दिल्ली - शतकातील विक्रमी थंडी झेलणाऱ्या दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज सकाळपासून अवकाळी पावसाने जोर पकडला. सकाळी साडेआठ ते दहा या वेळात जोरदार पाऊस झाल्याने सरकारी बाबू व कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. दुपारनंतरही पावसाचा अधूनमधून शिडकावा होत राहिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणात किंचित घट झाली असली तरी पावसामुळे ९ ते १२ जानेवारी व त्यापुढेही थंडीची जोरदार लाट पुन्हा येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसापाठोपाठ सकाळी अकराच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे हलके धक्केही जाणवले. 

राष्ट्रपतींनी सोडवली नवधूची अडचण...

दिल्लीकरांना यंदा डिसेंबरमधील थंडीने कापरे भरवले. २० ते ३१ डिसेंबरदरम्यान गेल्या ११९ वर्षांतील विक्रम ओलांडून पारा सलग सात दिवस २ ते ४ अंशांच्या दरम्यान राहिला व दिल्ली गोठल्याची परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरी दोन चार दिवस स्वच्छ ऊन पडले. पण काल व आज सकाळी पावसाने दिल्लीकरांना भिजवून टाकले. यामुळे प्रदूषणाची पातळी किंचित घटली, मात्र अजूनही राजधानीच्या हवेचा गुणवत्ता स्तर ३०० च्या वर म्हणजे श्‍वसनाच्या दृष्टीने खराब या श्रेणीतच आहे. मात्र या पावसाचा परिणाम म्हणजे जीवघेण्या थंडीचे पुनरागमन असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने लोकांना कापरे भरले आहे. विभागीय हवामान यंत्रणेचे उपसंचालक डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, उद्यापासून म्हणजे ९ जानेवारीपासून दाट धुक्‍यासह थंडीची तीव्र लाट पुन्हा येईल, असा अंदाज आहे. या दरम्यान तापमान पुन्हा खाली जाईल.

News Item ID: 

599-news_story-1578504676

Mobile Device Headline: 

हुडहुडणाऱ्या दिल्लीला पावसाचाही मार !

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - शतकातील विक्रमी थंडी झेलणाऱ्या दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज सकाळपासून अवकाळी पावसाने जोर पकडला. सकाळी साडेआठ ते दहा या वेळात जोरदार पाऊस झाल्याने सरकारी बाबू व कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. दुपारनंतरही पावसाचा अधूनमधून शिडकावा होत राहिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणात किंचित घट झाली असली तरी पावसामुळे ९ ते १२ जानेवारी व त्यापुढेही थंडीची जोरदार लाट पुन्हा येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसापाठोपाठ सकाळी अकराच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे हलके धक्केही जाणवले. 

राष्ट्रपतींनी सोडवली नवधूची अडचण...

दिल्लीकरांना यंदा डिसेंबरमधील थंडीने कापरे भरवले. २० ते ३१ डिसेंबरदरम्यान गेल्या ११९ वर्षांतील विक्रम ओलांडून पारा सलग सात दिवस २ ते ४ अंशांच्या दरम्यान राहिला व दिल्ली गोठल्याची परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरी दोन चार दिवस स्वच्छ ऊन पडले. पण काल व आज सकाळी पावसाने दिल्लीकरांना भिजवून टाकले. यामुळे प्रदूषणाची पातळी किंचित घटली, मात्र अजूनही राजधानीच्या हवेचा गुणवत्ता स्तर ३०० च्या वर म्हणजे श्‍वसनाच्या दृष्टीने खराब या श्रेणीतच आहे. मात्र या पावसाचा परिणाम म्हणजे जीवघेण्या थंडीचे पुनरागमन असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने लोकांना कापरे भरले आहे. विभागीय हवामान यंत्रणेचे उपसंचालक डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, उद्यापासून म्हणजे ९ जानेवारीपासून दाट धुक्‍यासह थंडीची तीव्र लाट पुन्हा येईल, असा अंदाज आहे. या दरम्यान तापमान पुन्हा खाली जाईल.

Vertical Image: 

English Headline: 

rain in delhi

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

पाऊस

दिल्ली

agitation

अवकाळी पाऊस

थंडी

जेएनयू

government

पोलिस

सकाळ

ऍप

प्रदूषण

हवामान

भूकंप

Search Functional Tags: 

पाऊस, दिल्ली, agitation, अवकाळी पाऊस, थंडी, जेएनयू, Government, पोलिस, सकाळ, ऍप, प्रदूषण, हवामान, भूकंप

Twitter Publish: 

Meta Description: 

rain in delhi शतकातील विक्रमी थंडी झेलणाऱ्या दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज सकाळपासून अवकाळी पावसाने जोर पकडला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

हुडहुडणाऱ्या दिल्लीला पावसाचाही मार ! नवी दिल्ली - शतकातील विक्रमी थंडी झेलणाऱ्या दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज सकाळपासून अवकाळी पावसाने जोर पकडला. सकाळी साडेआठ ते दहा या वेळात जोरदार पाऊस झाल्याने सरकारी बाबू व कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. दुपारनंतरही पावसाचा अधूनमधून शिडकावा होत राहिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यामुळे दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणात किंचित घट झाली असली तरी पावसामुळे ९ ते १२ जानेवारी व त्यापुढेही थंडीची जोरदार लाट पुन्हा येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसापाठोपाठ सकाळी अकराच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे हलके धक्केही जाणवले.  राष्ट्रपतींनी सोडवली नवधूची अडचण... दिल्लीकरांना यंदा डिसेंबरमधील थंडीने कापरे भरवले. २० ते ३१ डिसेंबरदरम्यान गेल्या ११९ वर्षांतील विक्रम ओलांडून पारा सलग सात दिवस २ ते ४ अंशांच्या दरम्यान राहिला व दिल्ली गोठल्याची परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरी दोन चार दिवस स्वच्छ ऊन पडले. पण काल व आज सकाळी पावसाने दिल्लीकरांना भिजवून टाकले. यामुळे प्रदूषणाची पातळी किंचित घटली, मात्र अजूनही राजधानीच्या हवेचा गुणवत्ता स्तर ३०० च्या वर म्हणजे श्‍वसनाच्या दृष्टीने खराब या श्रेणीतच आहे. मात्र या पावसाचा परिणाम म्हणजे जीवघेण्या थंडीचे पुनरागमन असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने लोकांना कापरे भरले आहे. विभागीय हवामान यंत्रणेचे उपसंचालक डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, उद्यापासून म्हणजे ९ जानेवारीपासून दाट धुक्‍यासह थंडीची तीव्र लाट पुन्हा येईल, असा अंदाज आहे. या दरम्यान तापमान पुन्हा खाली जाईल. News Item ID:  599-news_story-1578504676 Mobile Device Headline:  हुडहुडणाऱ्या दिल्लीला पावसाचाही मार ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - शतकातील विक्रमी थंडी झेलणाऱ्या दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज सकाळपासून अवकाळी पावसाने जोर पकडला. सकाळी साडेआठ ते दहा या वेळात जोरदार पाऊस झाल्याने सरकारी बाबू व कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. दुपारनंतरही पावसाचा अधूनमधून शिडकावा होत राहिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यामुळे दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणात किंचित घट झाली असली तरी पावसामुळे ९ ते १२ जानेवारी व त्यापुढेही थंडीची जोरदार लाट पुन्हा येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसापाठोपाठ सकाळी अकराच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे हलके धक्केही जाणवले.  राष्ट्रपतींनी सोडवली नवधूची अडचण... दिल्लीकरांना यंदा डिसेंबरमधील थंडीने कापरे भरवले. २० ते ३१ डिसेंबरदरम्यान गेल्या ११९ वर्षांतील विक्रम ओलांडून पारा सलग सात दिवस २ ते ४ अंशांच्या दरम्यान राहिला व दिल्ली गोठल्याची परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरी दोन चार दिवस स्वच्छ ऊन पडले. पण काल व आज सकाळी पावसाने दिल्लीकरांना भिजवून टाकले. यामुळे प्रदूषणाची पातळी किंचित घटली, मात्र अजूनही राजधानीच्या हवेचा गुणवत्ता स्तर ३०० च्या वर म्हणजे श्‍वसनाच्या दृष्टीने खराब या श्रेणीतच आहे. मात्र या पावसाचा परिणाम म्हणजे जीवघेण्या थंडीचे पुनरागमन असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने लोकांना कापरे भरले आहे. विभागीय हवामान यंत्रणेचे उपसंचालक डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, उद्यापासून म्हणजे ९ जानेवारीपासून दाट धुक्‍यासह थंडीची तीव्र लाट पुन्हा येईल, असा अंदाज आहे. या दरम्यान तापमान पुन्हा खाली जाईल. Vertical Image:  English Headline:  rain in delhi Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क पाऊस दिल्ली agitation अवकाळी पाऊस थंडी जेएनयू government पोलिस सकाळ ऍप प्रदूषण हवामान भूकंप Search Functional Tags:  पाऊस, दिल्ली, agitation, अवकाळी पाऊस, थंडी, जेएनयू, Government, पोलिस, सकाळ, ऍप, प्रदूषण, हवामान, भूकंप Twitter Publish:  Meta Description:  rain in delhi शतकातील विक्रमी थंडी झेलणाऱ्या दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज सकाळपासून अवकाळी पावसाने जोर पकडला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sQfBLd
Read More
देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक - राज्यपाल कोश्‍यारी

पुणे - ‘देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करत आहोत. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्ती, बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून देशासाठी मोठे योगदान द्यावे,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल कोश्‍यारी बोलत होते. हरियानामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. प्रा. गगनदीप कंग, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या वेळी उपस्थित होते. 

पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला...

कोश्‍यारी म्हणाले, ‘‘शिक्षण घ्यायचे म्हणून आपण पदवी प्राप्त करतो; पण भविष्यात पुढे काय करायचे आहे, याचे उत्तर विद्यार्थ्यांकडे नसते. केवळ नोकरी करण्यात गुंतून न जाता क्षमतांचा पूर्ण वापर केला पाहिजे. तुम्हाला समाजकारण, राजकारण, साहित्य यासह कोणत्या क्षेत्रात जायचे आहे निश्‍चित करा, कोणतेही ध्येय गाठताना आयुष्यात समस्या, आव्हाने सर्वांपुढे आहेत. सर्वोच्च अशा अमेरिकेपुढेही इराणचे आव्हान आहेच. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करत राहिले पाहिजे.’’   

पुणे : विद्यापीठाच्या कारभाराचे गाऱ्हाणे कुलपतींच्या कानावर (व्हिडिओ)

डॉ. गगनदीप कंग म्हणाल्या, ‘‘पदवी प्राप्त करून तुम्ही यश मिळवले आहे; पण त्यामुळे नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. धैर्य आणि धोका पत्करणाऱ्या व्यक्तींसाठी लोक जे. के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात; पण आपण क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पलीकडे पाहण्याची गरजही नाही. कारण त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले.’

एक लाखापेक्षा जास्त जणांना पदवी 
पदवीप्रदान समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी ते पीएचडीपर्यंतच्या एकूण १ लाख ९ हजार ९३० जणांना पदव्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यात ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडींचा समावेश आहे. 

प्रमुख सुवर्णपदक विजेत्यांची नावे 
काजल पंडित महाजन (रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे), सुप्रिया सोमनाथ गोडसे, हर्षदा खंडू बारवकर. वक्तृत्व स्पर्धा ः प्रथम क्रमांक- स्नेहल अमृतकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). दुसरा क्रमांक- (विभागून)- सारांश सोनार (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाविद्यालय, जळगाव) आणि पूजा काटकर (पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ).

News Item ID: 

599-news_story-1578508499

Mobile Device Headline: 

देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक - राज्यपाल कोश्‍यारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - ‘देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करत आहोत. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्ती, बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून देशासाठी मोठे योगदान द्यावे,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल कोश्‍यारी बोलत होते. हरियानामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. प्रा. गगनदीप कंग, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या वेळी उपस्थित होते. 

पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला...

कोश्‍यारी म्हणाले, ‘‘शिक्षण घ्यायचे म्हणून आपण पदवी प्राप्त करतो; पण भविष्यात पुढे काय करायचे आहे, याचे उत्तर विद्यार्थ्यांकडे नसते. केवळ नोकरी करण्यात गुंतून न जाता क्षमतांचा पूर्ण वापर केला पाहिजे. तुम्हाला समाजकारण, राजकारण, साहित्य यासह कोणत्या क्षेत्रात जायचे आहे निश्‍चित करा, कोणतेही ध्येय गाठताना आयुष्यात समस्या, आव्हाने सर्वांपुढे आहेत. सर्वोच्च अशा अमेरिकेपुढेही इराणचे आव्हान आहेच. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करत राहिले पाहिजे.’’   

पुणे : विद्यापीठाच्या कारभाराचे गाऱ्हाणे कुलपतींच्या कानावर (व्हिडिओ)

डॉ. गगनदीप कंग म्हणाल्या, ‘‘पदवी प्राप्त करून तुम्ही यश मिळवले आहे; पण त्यामुळे नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. धैर्य आणि धोका पत्करणाऱ्या व्यक्तींसाठी लोक जे. के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात; पण आपण क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पलीकडे पाहण्याची गरजही नाही. कारण त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले.’

एक लाखापेक्षा जास्त जणांना पदवी 
पदवीप्रदान समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी ते पीएचडीपर्यंतच्या एकूण १ लाख ९ हजार ९३० जणांना पदव्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यात ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडींचा समावेश आहे. 

प्रमुख सुवर्णपदक विजेत्यांची नावे 
काजल पंडित महाजन (रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे), सुप्रिया सोमनाथ गोडसे, हर्षदा खंडू बारवकर. वक्तृत्व स्पर्धा ः प्रथम क्रमांक- स्नेहल अमृतकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). दुसरा क्रमांक- (विभागून)- सारांश सोनार (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाविद्यालय, जळगाव) आणि पूजा काटकर (पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ).

Vertical Image: 

English Headline: 

It is wrong to assume that there are no jobs in the country

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पदवी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

administrations

सकाळ

पुणे

floods

ऍप

हरियाना

tea

डॉ. नितीन करमळकर

education

politics

व्हिडिओ

jangaon

सोलापूर

Search Functional Tags: 

पदवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Administrations, सकाळ, पुणे, Floods, ऍप, हरियाना, Tea, डॉ. नितीन करमळकर, Education, Politics, व्हिडिओ, Jangaon, सोलापूर

Twitter Publish: 

Meta Description: 

It is wrong to assume that there are no jobs in the country ‘देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करत आहोत. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्ती, बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक - राज्यपाल कोश्‍यारी पुणे - ‘देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करत आहोत. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्ती, बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून देशासाठी मोठे योगदान द्यावे,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल कोश्‍यारी बोलत होते. हरियानामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. प्रा. गगनदीप कंग, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या वेळी उपस्थित होते.  पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला... कोश्‍यारी म्हणाले, ‘‘शिक्षण घ्यायचे म्हणून आपण पदवी प्राप्त करतो; पण भविष्यात पुढे काय करायचे आहे, याचे उत्तर विद्यार्थ्यांकडे नसते. केवळ नोकरी करण्यात गुंतून न जाता क्षमतांचा पूर्ण वापर केला पाहिजे. तुम्हाला समाजकारण, राजकारण, साहित्य यासह कोणत्या क्षेत्रात जायचे आहे निश्‍चित करा, कोणतेही ध्येय गाठताना आयुष्यात समस्या, आव्हाने सर्वांपुढे आहेत. सर्वोच्च अशा अमेरिकेपुढेही इराणचे आव्हान आहेच. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करत राहिले पाहिजे.’’    पुणे : विद्यापीठाच्या कारभाराचे गाऱ्हाणे कुलपतींच्या कानावर (व्हिडिओ) डॉ. गगनदीप कंग म्हणाल्या, ‘‘पदवी प्राप्त करून तुम्ही यश मिळवले आहे; पण त्यामुळे नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. धैर्य आणि धोका पत्करणाऱ्या व्यक्तींसाठी लोक जे. के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात; पण आपण क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पलीकडे पाहण्याची गरजही नाही. कारण त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले.’ एक लाखापेक्षा जास्त जणांना पदवी  पदवीप्रदान समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी ते पीएचडीपर्यंतच्या एकूण १ लाख ९ हजार ९३० जणांना पदव्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यात ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडींचा समावेश आहे.  प्रमुख सुवर्णपदक विजेत्यांची नावे  काजल पंडित महाजन (रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे), सुप्रिया सोमनाथ गोडसे, हर्षदा खंडू बारवकर. वक्तृत्व स्पर्धा ः प्रथम क्रमांक- स्नेहल अमृतकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). दुसरा क्रमांक- (विभागून)- सारांश सोनार (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाविद्यालय, जळगाव) आणि पूजा काटकर (पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ). News Item ID:  599-news_story-1578508499 Mobile Device Headline:  देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक - राज्यपाल कोश्‍यारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करत आहोत. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्ती, बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून देशासाठी मोठे योगदान द्यावे,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल कोश्‍यारी बोलत होते. हरियानामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. प्रा. गगनदीप कंग, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या वेळी उपस्थित होते.  पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला... कोश्‍यारी म्हणाले, ‘‘शिक्षण घ्यायचे म्हणून आपण पदवी प्राप्त करतो; पण भविष्यात पुढे काय करायचे आहे, याचे उत्तर विद्यार्थ्यांकडे नसते. केवळ नोकरी करण्यात गुंतून न जाता क्षमतांचा पूर्ण वापर केला पाहिजे. तुम्हाला समाजकारण, राजकारण, साहित्य यासह कोणत्या क्षेत्रात जायचे आहे निश्‍चित करा, कोणतेही ध्येय गाठताना आयुष्यात समस्या, आव्हाने सर्वांपुढे आहेत. सर्वोच्च अशा अमेरिकेपुढेही इराणचे आव्हान आहेच. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करत राहिले पाहिजे.’’    पुणे : विद्यापीठाच्या कारभाराचे गाऱ्हाणे कुलपतींच्या कानावर (व्हिडिओ) डॉ. गगनदीप कंग म्हणाल्या, ‘‘पदवी प्राप्त करून तुम्ही यश मिळवले आहे; पण त्यामुळे नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. धैर्य आणि धोका पत्करणाऱ्या व्यक्तींसाठी लोक जे. के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात; पण आपण क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पलीकडे पाहण्याची गरजही नाही. कारण त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले.’ एक लाखापेक्षा जास्त जणांना पदवी  पदवीप्रदान समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी ते पीएचडीपर्यंतच्या एकूण १ लाख ९ हजार ९३० जणांना पदव्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यात ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडींचा समावेश आहे.  प्रमुख सुवर्णपदक विजेत्यांची नावे  काजल पंडित महाजन (रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे), सुप्रिया सोमनाथ गोडसे, हर्षदा खंडू बारवकर. वक्तृत्व स्पर्धा ः प्रथम क्रमांक- स्नेहल अमृतकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). दुसरा क्रमांक- (विभागून)- सारांश सोनार (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाविद्यालय, जळगाव) आणि पूजा काटकर (पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ). Vertical Image:  English Headline:  It is wrong to assume that there are no jobs in the country Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ administrations सकाळ पुणे floods ऍप हरियाना tea डॉ. नितीन करमळकर education politics व्हिडिओ jangaon सोलापूर Search Functional Tags:  पदवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Administrations, सकाळ, पुणे, Floods, ऍप, हरियाना, Tea, डॉ. नितीन करमळकर, Education, Politics, व्हिडिओ, Jangaon, सोलापूर Twitter Publish:  Meta Description:  It is wrong to assume that there are no jobs in the country ‘देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करत आहोत. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्ती, बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2T67wwE
Read More
मराठी विकिपीडिया होणार समृद्ध

मुंबई - मनात आलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर विकिपीडियावर सहज मिळते, त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मराठी विश्‍वकोश संकेतस्थळावरील माहितीही आता विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे, त्यासाठी विश्‍वकोश मंडळ आणि विकिपीडिया यांच्यात नुकताच करार झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठी विकिपीडियाची व्याप्ती वाढवण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाबरोबरही करार करण्यात आला आहे. विश्‍वकोशाच्या संकेतस्थळावर अपलोड होणारी माहिती मराठी विकिपीडियावरही उपलब्ध होईल. विश्‍वकोश मंडळाचे लेखक विकिपीडियासाठी लेखन करतील, असे मराठी विकिपीडियाचे प्रचालक आणि विकिपीडिया भारताचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले.

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

ट्रान्सलेटरसाठी विद्यार्थ्यांची मदत
इंग्रजी भाषेतील माहिती मराठीत भाषांतरित करण्यासाठी ट्रान्सलेटर यंत्रणा अद्ययावत असणे आवश्‍यक आहे, त्यावर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील पीएच.डी.चे विद्यार्थी काम करत आहेत, असे राहुल देशमुख यांनी सांगितले. आवश्‍यक तेथे मानवी बुद्धिमत्तेचा हस्तपेक्ष असेल, त्यामुळे मराठी विकिपीडियासाठी चांगला मजकूर मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी 
व्यक्त केला.

News Item ID: 

599-news_story-1578502446

Mobile Device Headline: 

मराठी विकिपीडिया होणार समृद्ध

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - मनात आलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर विकिपीडियावर सहज मिळते, त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मराठी विश्‍वकोश संकेतस्थळावरील माहितीही आता विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे, त्यासाठी विश्‍वकोश मंडळ आणि विकिपीडिया यांच्यात नुकताच करार झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठी विकिपीडियाची व्याप्ती वाढवण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाबरोबरही करार करण्यात आला आहे. विश्‍वकोशाच्या संकेतस्थळावर अपलोड होणारी माहिती मराठी विकिपीडियावरही उपलब्ध होईल. विश्‍वकोश मंडळाचे लेखक विकिपीडियासाठी लेखन करतील, असे मराठी विकिपीडियाचे प्रचालक आणि विकिपीडिया भारताचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले.

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

ट्रान्सलेटरसाठी विद्यार्थ्यांची मदत
इंग्रजी भाषेतील माहिती मराठीत भाषांतरित करण्यासाठी ट्रान्सलेटर यंत्रणा अद्ययावत असणे आवश्‍यक आहे, त्यावर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील पीएच.डी.चे विद्यार्थी काम करत आहेत, असे राहुल देशमुख यांनी सांगितले. आवश्‍यक तेथे मानवी बुद्धिमत्तेचा हस्तपेक्ष असेल, त्यामुळे मराठी विकिपीडियासाठी चांगला मजकूर मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी 
व्यक्त केला.

Vertical Image: 

English Headline: 

Marathi Wikipedia will be rich

Author Type: 

External Author

उत्कर्षा पाटील

मराठी

विकिपीडिया

mumbai

विश्‍वकोश

aurangabad

लेखक

लेखन

भारत

Search Functional Tags: 

मराठी, विकिपीडिया, Mumbai, विश्‍वकोश, Aurangabad, लेखक, लेखन, भारत

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi Wikipedia will be rich मनात आलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर विकिपीडियावर सहज मिळते, त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मराठी विकिपीडिया होणार समृद्ध मुंबई - मनात आलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर विकिपीडियावर सहज मिळते, त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मराठी विश्‍वकोश संकेतस्थळावरील माहितीही आता विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे, त्यासाठी विश्‍वकोश मंडळ आणि विकिपीडिया यांच्यात नुकताच करार झाला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठी विकिपीडियाची व्याप्ती वाढवण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाबरोबरही करार करण्यात आला आहे. विश्‍वकोशाच्या संकेतस्थळावर अपलोड होणारी माहिती मराठी विकिपीडियावरही उपलब्ध होईल. विश्‍वकोश मंडळाचे लेखक विकिपीडियासाठी लेखन करतील, असे मराठी विकिपीडियाचे प्रचालक आणि विकिपीडिया भारताचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले. नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री ट्रान्सलेटरसाठी विद्यार्थ्यांची मदत इंग्रजी भाषेतील माहिती मराठीत भाषांतरित करण्यासाठी ट्रान्सलेटर यंत्रणा अद्ययावत असणे आवश्‍यक आहे, त्यावर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील पीएच.डी.चे विद्यार्थी काम करत आहेत, असे राहुल देशमुख यांनी सांगितले. आवश्‍यक तेथे मानवी बुद्धिमत्तेचा हस्तपेक्ष असेल, त्यामुळे मराठी विकिपीडियासाठी चांगला मजकूर मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी  व्यक्त केला. News Item ID:  599-news_story-1578502446 Mobile Device Headline:  मराठी विकिपीडिया होणार समृद्ध Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मनात आलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर विकिपीडियावर सहज मिळते, त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मराठी विश्‍वकोश संकेतस्थळावरील माहितीही आता विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे, त्यासाठी विश्‍वकोश मंडळ आणि विकिपीडिया यांच्यात नुकताच करार झाला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठी विकिपीडियाची व्याप्ती वाढवण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाबरोबरही करार करण्यात आला आहे. विश्‍वकोशाच्या संकेतस्थळावर अपलोड होणारी माहिती मराठी विकिपीडियावरही उपलब्ध होईल. विश्‍वकोश मंडळाचे लेखक विकिपीडियासाठी लेखन करतील, असे मराठी विकिपीडियाचे प्रचालक आणि विकिपीडिया भारताचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले. नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री ट्रान्सलेटरसाठी विद्यार्थ्यांची मदत इंग्रजी भाषेतील माहिती मराठीत भाषांतरित करण्यासाठी ट्रान्सलेटर यंत्रणा अद्ययावत असणे आवश्‍यक आहे, त्यावर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील पीएच.डी.चे विद्यार्थी काम करत आहेत, असे राहुल देशमुख यांनी सांगितले. आवश्‍यक तेथे मानवी बुद्धिमत्तेचा हस्तपेक्ष असेल, त्यामुळे मराठी विकिपीडियासाठी चांगला मजकूर मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी  व्यक्त केला. Vertical Image:  English Headline:  Marathi Wikipedia will be rich Author Type:  External Author उत्कर्षा पाटील मराठी विकिपीडिया mumbai विश्‍वकोश aurangabad लेखक लेखन भारत Search Functional Tags:  मराठी, विकिपीडिया, Mumbai, विश्‍वकोश, Aurangabad, लेखक, लेखन, भारत Twitter Publish:  Meta Description:  Marathi Wikipedia will be rich मनात आलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर विकिपीडियावर सहज मिळते, त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sR1NjA
Read More

Tuesday, January 7, 2020

2019 की सबसे ज्यादा मुनाफा कमाने वाली फिल्में- इन फिल्मों का रहा बॉक्स ऑफिस धमाका

2019 की सबसे ज्यादा मुनाफा कमाने वाली फिल्में- इन फिल्मों का रहा बॉक्स ऑफिस धमाका

January 07, 2020 0 Comments
साल 2019 में बॉलीवुड ने कई शानदार फिल्में दी हैं। जहां कुछ बड़े स्टारकास्ट और मेगा बजट की फिल्में औंधे मुंह गिरी हैं, वहीं कुछ फिल्मों ने उम...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की \"गुड न्यूज़\" का जबरदस्त न्यू ईयर धमाका- 100 करोड़ पार कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की \"गुड न्यूज़\" का जबरदस्त न्यू ईयर धमाका- 100 करोड़ पार कलेक्शन

January 07, 2020 0 Comments
न्यू ईयर की छुट्टियों का जबरदस्त फायदा मिला है अक्षय कुमार- करीना कपूर की फिल्म गुड न्यूज को। बुधवार का दिन होते हुए भी फिल्म ने छठे दिन धमा...
Read More
2019 बॉक्स ऑफिस: 4000 करोड़ से ऊपर की कमाई, हॉलीवुड फिल्मों का भी रहा बोलबाला- पूरी रिपोर्ट

2019 बॉक्स ऑफिस: 4000 करोड़ से ऊपर की कमाई, हॉलीवुड फिल्मों का भी रहा बोलबाला- पूरी रिपोर्ट

January 07, 2020 0 Comments
साल 2020 की शानदार शुरुआत हो चुकी है। सिनेमाप्रेमी भी इस साल की फिल्मों को लेकर बेहद उत्साहित हैं। फिल्मों के मामले में देखा जाए तो 2019 काफ...
Read More
Good Newwz Box Office: अक्षय की 'गुड न्यूज' का मचा तहलका, नए साल में छप्पर फाड़ कमाई

Good Newwz Box Office: अक्षय की 'गुड न्यूज' का मचा तहलका, नए साल में छप्पर फाड़ कमाई

January 07, 2020 0 Comments
नए साल की शुरुआत के साथ अक्षय कुमार की साल की आखिरी फिल्म को भी कमाई के मामले में रफ्तार मिल गई है। अक्षय कुमार, करीना कपूर खान, दिलजीत दोसा...
Read More
पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हे चौघे करताहेत सायकलवर यात्रा (वाचा सविस्तर)

औरंगाबाद : पक्ष्यांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्ध्याहून चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा- मेहकर- लोणार- जालना- औरंगाबाद- अहमदनगर- तळेगाव-अलिबागमार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेचे औरंगाबादेतील निसर्ग मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले. 

हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं...

कोकणातील रेवदंडा येथे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व अमेझिंग नेचर क्‍लब यांच्यावतीने 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 11 व 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी औरंगाबादहून निसर्ग मित्र मंडळाचे काही सदस्य या संमेलनात सहभागी होणार आहेत राज्याच्या सर्वच भागातून पक्षी प्रेमी या संमेलनात सहभागी होणार आहेत. वर्ध्याहून बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत संमेलनात सहभागी होण्यासाठी सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे चौघेजण उपक्रमात सहभागी झाले आहेत.

हे वाचलंत का? -युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा 

हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवारी (ता.4) वर्ध्याहून सायकल वारी करत आहेत. मंगळवारी (ता.7) सकाळी या सायकलवारीने औरंगाबादहुन निघून नगरकडे प्रस्थान केले. या वेळी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे व निसर्ग मित्रमंडळाचे सचिव किशोर गठडी व सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. यावेळी पी. आर. पानसे, नागेश देशपांडे, प्रा. श्रीराम जाधव, सुनील बोरा, कविता गठडी, महेंद्र देशमुख आदिंची उपस्थिती होती.

क्लिक करा-...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस...

News Item ID: 

599-news_story-1578414012

Mobile Device Headline: 

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हे चौघे करताहेत सायकलवर यात्रा (वाचा सविस्तर)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : पक्ष्यांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्ध्याहून चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा- मेहकर- लोणार- जालना- औरंगाबाद- अहमदनगर- तळेगाव-अलिबागमार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेचे औरंगाबादेतील निसर्ग मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले. 

हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं...

कोकणातील रेवदंडा येथे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व अमेझिंग नेचर क्‍लब यांच्यावतीने 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 11 व 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी औरंगाबादहून निसर्ग मित्र मंडळाचे काही सदस्य या संमेलनात सहभागी होणार आहेत राज्याच्या सर्वच भागातून पक्षी प्रेमी या संमेलनात सहभागी होणार आहेत. वर्ध्याहून बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत संमेलनात सहभागी होण्यासाठी सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे चौघेजण उपक्रमात सहभागी झाले आहेत.

हे वाचलंत का? -युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा 

हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवारी (ता.4) वर्ध्याहून सायकल वारी करत आहेत. मंगळवारी (ता.7) सकाळी या सायकलवारीने औरंगाबादहुन निघून नगरकडे प्रस्थान केले. या वेळी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे व निसर्ग मित्रमंडळाचे सचिव किशोर गठडी व सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. यावेळी पी. आर. पानसे, नागेश देशपांडे, प्रा. श्रीराम जाधव, सुनील बोरा, कविता गठडी, महेंद्र देशमुख आदिंची उपस्थिती होती.

क्लिक करा-...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस...

Vertical Image: 

English Headline: 

four bird lover young boys awaring for bird conservation through bicycle

Author Type: 

External Author

​ ​​​सकाळ वृत्तसेवा

सायकल

औरंगाबाद

aurangabad

निसर्ग

पत्नी

wife

कोकण

konkan

महाराष्ट्र

maharashtra

पर्यावरण

environment

विदर्भ

vidarbha

उपक्रम

सकाळ

विभाग

sections

उच्च न्यायालय

high court

Search Functional Tags: 

सायकल, औरंगाबाद, Aurangabad, निसर्ग, पत्नी, wife, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, पर्यावरण, Environment, विदर्भ, Vidarbha, उपक्रम, सकाळ, विभाग, Sections, उच्च न्यायालय, High Court

Twitter Publish: 

Meta Keyword: 

four bird lover young boys awaring for bird conservation through bicycle

Meta Description: 

four bird lover young boys awaring for bird conservation through bicycle पक्ष्यांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्ध्याहून चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा- मेहकर- लोणार- जालना- औरंगाबाद- अहमदनगर- तळेगाव-अलिबागमार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेचे औरंगाबादेतील निसर्ग मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले.

Send as Notification: 

Topic Tags: 

वर्धा

औरंगाबाद

कोकण

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हे चौघे करताहेत सायकलवर यात्रा (वाचा सविस्तर) औरंगाबाद : पक्ष्यांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्ध्याहून चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा- मेहकर- लोणार- जालना- औरंगाबाद- अहमदनगर- तळेगाव-अलिबागमार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेचे औरंगाबादेतील निसर्ग मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले.  हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं... कोकणातील रेवदंडा येथे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व अमेझिंग नेचर क्‍लब यांच्यावतीने 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 11 व 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी औरंगाबादहून निसर्ग मित्र मंडळाचे काही सदस्य या संमेलनात सहभागी होणार आहेत राज्याच्या सर्वच भागातून पक्षी प्रेमी या संमेलनात सहभागी होणार आहेत. वर्ध्याहून बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत संमेलनात सहभागी होण्यासाठी सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे चौघेजण उपक्रमात सहभागी झाले आहेत. हे वाचलंत का? -युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा  हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवारी (ता.4) वर्ध्याहून सायकल वारी करत आहेत. मंगळवारी (ता.7) सकाळी या सायकलवारीने औरंगाबादहुन निघून नगरकडे प्रस्थान केले. या वेळी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे व निसर्ग मित्रमंडळाचे सचिव किशोर गठडी व सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. यावेळी पी. आर. पानसे, नागेश देशपांडे, प्रा. श्रीराम जाधव, सुनील बोरा, कविता गठडी, महेंद्र देशमुख आदिंची उपस्थिती होती. क्लिक करा-...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस... News Item ID:  599-news_story-1578414012 Mobile Device Headline:  पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हे चौघे करताहेत सायकलवर यात्रा (वाचा सविस्तर) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : पक्ष्यांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्ध्याहून चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा- मेहकर- लोणार- जालना- औरंगाबाद- अहमदनगर- तळेगाव-अलिबागमार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेचे औरंगाबादेतील निसर्ग मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले.  हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं... कोकणातील रेवदंडा येथे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व अमेझिंग नेचर क्‍लब यांच्यावतीने 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 11 व 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी औरंगाबादहून निसर्ग मित्र मंडळाचे काही सदस्य या संमेलनात सहभागी होणार आहेत राज्याच्या सर्वच भागातून पक्षी प्रेमी या संमेलनात सहभागी होणार आहेत. वर्ध्याहून बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत संमेलनात सहभागी होण्यासाठी सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे चौघेजण उपक्रमात सहभागी झाले आहेत. हे वाचलंत का? -युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा  हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवारी (ता.4) वर्ध्याहून सायकल वारी करत आहेत. मंगळवारी (ता.7) सकाळी या सायकलवारीने औरंगाबादहुन निघून नगरकडे प्रस्थान केले. या वेळी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे व निसर्ग मित्रमंडळाचे सचिव किशोर गठडी व सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. यावेळी पी. आर. पानसे, नागेश देशपांडे, प्रा. श्रीराम जाधव, सुनील बोरा, कविता गठडी, महेंद्र देशमुख आदिंची उपस्थिती होती. क्लिक करा-...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस... Vertical Image:  English Headline:  four bird lover young boys awaring for bird conservation through bicycle Author Type:  External Author ​ ​​​सकाळ वृत्तसेवा सायकल औरंगाबाद aurangabad निसर्ग पत्नी wife कोकण konkan महाराष्ट्र maharashtra पर्यावरण environment विदर्भ vidarbha उपक्रम सकाळ विभाग sections उच्च न्यायालय high court Search Functional Tags:  सायकल, औरंगाबाद, Aurangabad, निसर्ग, पत्नी, wife, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, पर्यावरण, Environment, विदर्भ, Vidarbha, उपक्रम, सकाळ, विभाग, Sections, उच्च न्यायालय, High Court Twitter Publish:  Meta Keyword:  four bird lover young boys awaring for bird conservation through bicycle Meta Description:  four bird lover young boys awaring for bird conservation through bicycle पक्ष्यांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्ध्याहून चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा- मेहकर- लोणार- जालना- औरंगाबाद- अहमदनगर- तळेगाव-अलिबागमार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेचे औरंगाबादेतील निसर्ग मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले. Send as Notification:  Topic Tags:  वर्धा औरंगाबाद कोकण महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QyKWee
Read More
अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका

कोल्हापूर  : भाजप आघाडीने जाता-जाता मंजूर केलेली 30 कोटींच्या दलित वस्तीच्या यादीला आज ब्रेक लावण्यात आला. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर पहिलाच भाजप आघाडीला धक्‍का दिला आहे. दै. "सकाळ'मधून सातत्याने या यादीत घोळ असल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या यादीला विरोध केला. तर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी देखील दलित वस्तीबाबत प्रसिध्द झालेल्या वृत्तांची दखल घेत, ही यादी स्थगित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या यादीला ब्रेक लागला.

हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

नवीन सभापती निवडीनंतरच ही यादी अंतिम केली जाणार असल्याचे सांगण्या येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दलित वस्तीची यादी मंजूर करण्यात आली. भाजप आघाडीच्या सत्ताधारी सदस्यांना हातशी धरुन ही यादी मंजूर करण्यात आली होती. या बाबतचे वृत्त "सकाळ'ने पहिल्यांदा प्रसिध्द केल्यानंतर सदस्यांमध्ये खळबळ उडाली. या यादीवरुन सदस्यांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पक्षप्रतोद उमेश आपटे, राजेश पाटील, विजय बोरगे, प्रसाद खोबरे, स्मिता शेंडुरे आदी सदस्यांवर अन्याय झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हा विषय मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला. या दोन्ही मंत्र्यांनी सदर यादीला स्थगिती देण्यात आल्याचे अधिकारी सांगत आहेत.

हे पण वाचा -  कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि.... 

दलित वस्तीच्या निधी वाटपाची यादी करण्याची जबाबदारी श्री.सरनोबत या कर्मचाऱ्याकडे आहे. सरनोबत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना अर्धीच यादी दिली असल्याची माहिती आज पुढे आली. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या यादीबाबत पक्षप्रतोद उमेश आपटे, जिल्हा परिषद सदस्य सरिता खोत यांचे पती शशिकांत खोत यांनी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवी शिवदास यांची भेट घेत चर्चा केली. यातूनच 16 जानेवारीला समिती सभापती निवड झालेनंतर ही यादी अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा - त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा 

जनसुराज्य, भाजप कारभाऱ्यांच्या निधीला कात्री
दलित वस्तीचा निधी वाटप करण्याचा कारभार 3 ते 4 सदस्यांनी केला. या सदस्यांनी आपल्या मतदार संघात 1 कोटी पेक्षा जास्त रक्‍कम घेतली आहे. त्यांची ही यादी रदद करुन इतर सदस्यांना हा निधी दिला जाणार आहे. तसेच ज्यांनी यादी तयार करण्याचा कारभार केला त्यांना 2 लाख, 5 लाखाचाच निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांवर अन्याय करणाऱ्यांनाही असाच निधी मिळणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1578409940

Mobile Device Headline: 

अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर  : भाजप आघाडीने जाता-जाता मंजूर केलेली 30 कोटींच्या दलित वस्तीच्या यादीला आज ब्रेक लावण्यात आला. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर पहिलाच भाजप आघाडीला धक्‍का दिला आहे. दै. "सकाळ'मधून सातत्याने या यादीत घोळ असल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या यादीला विरोध केला. तर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी देखील दलित वस्तीबाबत प्रसिध्द झालेल्या वृत्तांची दखल घेत, ही यादी स्थगित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या यादीला ब्रेक लागला.

हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

नवीन सभापती निवडीनंतरच ही यादी अंतिम केली जाणार असल्याचे सांगण्या येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दलित वस्तीची यादी मंजूर करण्यात आली. भाजप आघाडीच्या सत्ताधारी सदस्यांना हातशी धरुन ही यादी मंजूर करण्यात आली होती. या बाबतचे वृत्त "सकाळ'ने पहिल्यांदा प्रसिध्द केल्यानंतर सदस्यांमध्ये खळबळ उडाली. या यादीवरुन सदस्यांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पक्षप्रतोद उमेश आपटे, राजेश पाटील, विजय बोरगे, प्रसाद खोबरे, स्मिता शेंडुरे आदी सदस्यांवर अन्याय झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हा विषय मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला. या दोन्ही मंत्र्यांनी सदर यादीला स्थगिती देण्यात आल्याचे अधिकारी सांगत आहेत.

हे पण वाचा -  कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि.... 

दलित वस्तीच्या निधी वाटपाची यादी करण्याची जबाबदारी श्री.सरनोबत या कर्मचाऱ्याकडे आहे. सरनोबत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना अर्धीच यादी दिली असल्याची माहिती आज पुढे आली. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या यादीबाबत पक्षप्रतोद उमेश आपटे, जिल्हा परिषद सदस्य सरिता खोत यांचे पती शशिकांत खोत यांनी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवी शिवदास यांची भेट घेत चर्चा केली. यातूनच 16 जानेवारीला समिती सभापती निवड झालेनंतर ही यादी अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा - त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा 

जनसुराज्य, भाजप कारभाऱ्यांच्या निधीला कात्री
दलित वस्तीचा निधी वाटप करण्याचा कारभार 3 ते 4 सदस्यांनी केला. या सदस्यांनी आपल्या मतदार संघात 1 कोटी पेक्षा जास्त रक्‍कम घेतली आहे. त्यांची ही यादी रदद करुन इतर सदस्यांना हा निधी दिला जाणार आहे. तसेच ज्यांनी यादी तयार करण्याचा कारभार केला त्यांना 2 लाख, 5 लाखाचाच निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांवर अन्याय करणाऱ्यांनाही असाच निधी मिळणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Government Break for 30 Crore Dalit Settlement List

Author Type: 

External Author

सदानंद पाटील

कोल्हापूर

पूर

floods

भाजप

दलित

विकास

सकाळ

हसन मुश्रीफ

hassan mushriff

सतेज पाटील

satej patil

जिल्हा परिषद

समाजकल्याण

विभाग

sections

विजय

victory

विषय

topics

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Floods, भाजप, दलित, विकास, सकाळ, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, सतेज पाटील, Satej Patil, जिल्हा परिषद, समाजकल्याण, विभाग, Sections, विजय, victory, विषय, Topics

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Government Break for 30 Crore Dalit Settlement List

Meta Description: 

Government Break for 30 Crore Dalit Settlement List. भाजप आघाडीने जाता-जाता मंजूर केलेली 30 कोटींच्या दलित वस्तीच्या यादीला आज ब्रेक लावण्यात आला. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर पहिलाच भाजप आघाडीला धक्‍का दिला आहे. दै. "सकाळ'मधून सातत्याने या यादीत घोळ असल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या यादीला विरोध केला. तर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी देखील दलित वस्तीबाबत प्रसिध्द झालेल्या वृत्तांची दखल घेत, ही यादी स्थगित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या यादीला ब्रेक लागला.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका कोल्हापूर  : भाजप आघाडीने जाता-जाता मंजूर केलेली 30 कोटींच्या दलित वस्तीच्या यादीला आज ब्रेक लावण्यात आला. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर पहिलाच भाजप आघाडीला धक्‍का दिला आहे. दै. "सकाळ'मधून सातत्याने या यादीत घोळ असल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या यादीला विरोध केला. तर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी देखील दलित वस्तीबाबत प्रसिध्द झालेल्या वृत्तांची दखल घेत, ही यादी स्थगित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या यादीला ब्रेक लागला. हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात  नवीन सभापती निवडीनंतरच ही यादी अंतिम केली जाणार असल्याचे सांगण्या येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दलित वस्तीची यादी मंजूर करण्यात आली. भाजप आघाडीच्या सत्ताधारी सदस्यांना हातशी धरुन ही यादी मंजूर करण्यात आली होती. या बाबतचे वृत्त "सकाळ'ने पहिल्यांदा प्रसिध्द केल्यानंतर सदस्यांमध्ये खळबळ उडाली. या यादीवरुन सदस्यांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पक्षप्रतोद उमेश आपटे, राजेश पाटील, विजय बोरगे, प्रसाद खोबरे, स्मिता शेंडुरे आदी सदस्यांवर अन्याय झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हा विषय मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला. या दोन्ही मंत्र्यांनी सदर यादीला स्थगिती देण्यात आल्याचे अधिकारी सांगत आहेत. हे पण वाचा -  कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  दलित वस्तीच्या निधी वाटपाची यादी करण्याची जबाबदारी श्री.सरनोबत या कर्मचाऱ्याकडे आहे. सरनोबत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना अर्धीच यादी दिली असल्याची माहिती आज पुढे आली. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या यादीबाबत पक्षप्रतोद उमेश आपटे, जिल्हा परिषद सदस्य सरिता खोत यांचे पती शशिकांत खोत यांनी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवी शिवदास यांची भेट घेत चर्चा केली. यातूनच 16 जानेवारीला समिती सभापती निवड झालेनंतर ही यादी अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पण वाचा - त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा  जनसुराज्य, भाजप कारभाऱ्यांच्या निधीला कात्री दलित वस्तीचा निधी वाटप करण्याचा कारभार 3 ते 4 सदस्यांनी केला. या सदस्यांनी आपल्या मतदार संघात 1 कोटी पेक्षा जास्त रक्‍कम घेतली आहे. त्यांची ही यादी रदद करुन इतर सदस्यांना हा निधी दिला जाणार आहे. तसेच ज्यांनी यादी तयार करण्याचा कारभार केला त्यांना 2 लाख, 5 लाखाचाच निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांवर अन्याय करणाऱ्यांनाही असाच निधी मिळणार आहे. News Item ID:  599-news_story-1578409940 Mobile Device Headline:  अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर  : भाजप आघाडीने जाता-जाता मंजूर केलेली 30 कोटींच्या दलित वस्तीच्या यादीला आज ब्रेक लावण्यात आला. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर पहिलाच भाजप आघाडीला धक्‍का दिला आहे. दै. "सकाळ'मधून सातत्याने या यादीत घोळ असल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या यादीला विरोध केला. तर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी देखील दलित वस्तीबाबत प्रसिध्द झालेल्या वृत्तांची दखल घेत, ही यादी स्थगित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या यादीला ब्रेक लागला. हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात  नवीन सभापती निवडीनंतरच ही यादी अंतिम केली जाणार असल्याचे सांगण्या येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दलित वस्तीची यादी मंजूर करण्यात आली. भाजप आघाडीच्या सत्ताधारी सदस्यांना हातशी धरुन ही यादी मंजूर करण्यात आली होती. या बाबतचे वृत्त "सकाळ'ने पहिल्यांदा प्रसिध्द केल्यानंतर सदस्यांमध्ये खळबळ उडाली. या यादीवरुन सदस्यांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पक्षप्रतोद उमेश आपटे, राजेश पाटील, विजय बोरगे, प्रसाद खोबरे, स्मिता शेंडुरे आदी सदस्यांवर अन्याय झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हा विषय मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला. या दोन्ही मंत्र्यांनी सदर यादीला स्थगिती देण्यात आल्याचे अधिकारी सांगत आहेत. हे पण वाचा -  कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  दलित वस्तीच्या निधी वाटपाची यादी करण्याची जबाबदारी श्री.सरनोबत या कर्मचाऱ्याकडे आहे. सरनोबत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना अर्धीच यादी दिली असल्याची माहिती आज पुढे आली. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या यादीबाबत पक्षप्रतोद उमेश आपटे, जिल्हा परिषद सदस्य सरिता खोत यांचे पती शशिकांत खोत यांनी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवी शिवदास यांची भेट घेत चर्चा केली. यातूनच 16 जानेवारीला समिती सभापती निवड झालेनंतर ही यादी अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पण वाचा - त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा  जनसुराज्य, भाजप कारभाऱ्यांच्या निधीला कात्री दलित वस्तीचा निधी वाटप करण्याचा कारभार 3 ते 4 सदस्यांनी केला. या सदस्यांनी आपल्या मतदार संघात 1 कोटी पेक्षा जास्त रक्‍कम घेतली आहे. त्यांची ही यादी रदद करुन इतर सदस्यांना हा निधी दिला जाणार आहे. तसेच ज्यांनी यादी तयार करण्याचा कारभार केला त्यांना 2 लाख, 5 लाखाचाच निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांवर अन्याय करणाऱ्यांनाही असाच निधी मिळणार आहे. Vertical Image:  English Headline:  Government Break for 30 Crore Dalit Settlement List Author Type:  External Author सदानंद पाटील कोल्हापूर पूर floods भाजप दलित विकास सकाळ हसन मुश्रीफ hassan mushriff सतेज पाटील satej patil जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग sections विजय victory विषय topics Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, भाजप, दलित, विकास, सकाळ, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, सतेज पाटील, Satej Patil, जिल्हा परिषद, समाजकल्याण, विभाग, Sections, विजय, victory, विषय, Topics Twitter Publish:  Meta Keyword:  Government Break for 30 Crore Dalit Settlement List Meta Description:  Government Break for 30 Crore Dalit Settlement List. भाजप आघाडीने जाता-जाता मंजूर केलेली 30 कोटींच्या दलित वस्तीच्या यादीला आज ब्रेक लावण्यात आला. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर पहिलाच भाजप आघाडीला धक्‍का दिला आहे. दै. "सकाळ'मधून सातत्याने या यादीत घोळ असल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या यादीला विरोध केला. तर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी देखील दलित वस्तीबाबत प्रसिध्द झालेल्या वृत्तांची दखल घेत, ही यादी स्थगित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या यादीला ब्रेक लागला. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39OMKr5
Read More
...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस (वाचा काय कारण)

औरंगाबाद : भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिव भा. र. गावित यांना औरंगाबाद खंडपीठाने अवमान नोटीस बजावली. या प्रकरणात न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. याचिकेवर चार आठवड्यांनी पुढील सुनावणी अपेक्षित आहे. 

हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं...

परभणी जिह्यातील जिंतूर तालुक्‍यातील बेलखेडा येथील माऊली ज्ञानेश्‍वर शैक्षणिक संस्थेला राज्य शासनाने भटक्‍या विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी 1999 मध्ये इरादापत्र दिले. त्यानंतर अचानक 2001 मध्ये आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरोधात संस्थेने खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी विनाअनुदानित तत्त्वावर आश्रमशाळा सुरू ठेवल्यास भविष्यात अनुदान देण्याचा विचार करण्यात येईल, असे शपथपत्र शासनाने दिले होते. त्यानुसार, संस्थेने वेळोवेळी अनुदानासाठी अर्ज दाखल केला. समाजकल्याण विभागाने आश्रमशाळेची तपासणी केली. अनुदानास आश्रमशाळा पात्र असल्याचा अहवाल दिला; मात्र शासनाने याचिकाकर्त्या संस्थेला अनुदान दिले नाही. त्या नाराजीने संस्थेचे अध्यक्ष खंडेराव आघाव यांनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. सदर याचिका प्रलंबित असतानाच सरकारने एका आश्रमशाळेला अनुदान दिल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा तपासणी करीत आश्रमशाळा अनुदानास पात्र असल्याचा अहवाल दिला. 

हे वाचलंत का? - Video : 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरली होती ही बंदूक

बजावली अवमान नोटीस 
याचिकेवर सुनावणी झाली असता, 1 ऑक्‍टोबर 2019 रोजी सहसचिवांनी निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने त्यानंतर आश्रमशाळेला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी हमी दिली. आश्रमशाळेची पुन्हा तपासणी न करण्याचे औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले. याचिका पुन्हा सुनावणीला आली असता, राज्य शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली. खंडपीठाने मुदतवाढ देण्यास नकार दिला; तसेच 1 ऑक्‍टोबर 2019 रोजीच्या हमीनुसार आदेशाची अंमलबजावणी न केल्याने सहसचिवांना अवमान नोटीस बजावली.

क्लिक करा-युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा 

News Item ID: 

599-news_story-1578410469

Mobile Device Headline: 

...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस (वाचा काय कारण)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Mobile Body: 

औरंगाबाद : भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिव भा. र. गावित यांना औरंगाबाद खंडपीठाने अवमान नोटीस बजावली. या प्रकरणात न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. याचिकेवर चार आठवड्यांनी पुढील सुनावणी अपेक्षित आहे. 

हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं...

परभणी जिह्यातील जिंतूर तालुक्‍यातील बेलखेडा येथील माऊली ज्ञानेश्‍वर शैक्षणिक संस्थेला राज्य शासनाने भटक्‍या विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी 1999 मध्ये इरादापत्र दिले. त्यानंतर अचानक 2001 मध्ये आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरोधात संस्थेने खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी विनाअनुदानित तत्त्वावर आश्रमशाळा सुरू ठेवल्यास भविष्यात अनुदान देण्याचा विचार करण्यात येईल, असे शपथपत्र शासनाने दिले होते. त्यानुसार, संस्थेने वेळोवेळी अनुदानासाठी अर्ज दाखल केला. समाजकल्याण विभागाने आश्रमशाळेची तपासणी केली. अनुदानास आश्रमशाळा पात्र असल्याचा अहवाल दिला; मात्र शासनाने याचिकाकर्त्या संस्थेला अनुदान दिले नाही. त्या नाराजीने संस्थेचे अध्यक्ष खंडेराव आघाव यांनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. सदर याचिका प्रलंबित असतानाच सरकारने एका आश्रमशाळेला अनुदान दिल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा तपासणी करीत आश्रमशाळा अनुदानास पात्र असल्याचा अहवाल दिला. 

हे वाचलंत का? - Video : 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरली होती ही बंदूक

बजावली अवमान नोटीस 
याचिकेवर सुनावणी झाली असता, 1 ऑक्‍टोबर 2019 रोजी सहसचिवांनी निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने त्यानंतर आश्रमशाळेला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी हमी दिली. आश्रमशाळेची पुन्हा तपासणी न करण्याचे औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले. याचिका पुन्हा सुनावणीला आली असता, राज्य शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली. खंडपीठाने मुदतवाढ देण्यास नकार दिला; तसेच 1 ऑक्‍टोबर 2019 रोजीच्या हमीनुसार आदेशाची अंमलबजावणी न केल्याने सहसचिवांना अवमान नोटीस बजावली.

क्लिक करा-युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा 

Vertical Image: 

English Headline: 

High Court of Bombay bench Aurangabad issue Notice to Joint Social Justice & Special Assistance Department

Author Type: 

External Author

​ ​​​सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद

aurangabad

विभाग

sections

पत्नी

wife

परभणी

parbhabi

नासा

समाजकल्याण

video

26

11

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections, पत्नी, wife, परभणी, Parbhabi, नासा, समाजकल्याण, video, 26/11

Twitter Publish: 

Meta Keyword: 

High Court of Bombay bench Aurangabad issue Notice to Joint Social Justice & Special Assistance Department

Meta Description: 

High Court of Bombay bench Aurangabad issue Notice to Joint Social Justice & Special Assistance Department परभणी जिह्यातील जिंतूर तालुक्‍यातील बेलखेडा येथील माऊली ज्ञानेश्‍वर शैक्षणिक संस्थेला राज्य शासनाने भटक्‍या विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी 1999 मध्ये इरादापत्र दिले. त्यानंतर अचानक 2001 मध्ये आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरोधात संस्थेने खंडपीठात याचिका दाखल केली होती.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस (वाचा काय कारण) औरंगाबाद : भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिव भा. र. गावित यांना औरंगाबाद खंडपीठाने अवमान नोटीस बजावली. या प्रकरणात न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. याचिकेवर चार आठवड्यांनी पुढील सुनावणी अपेक्षित आहे.  हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं... परभणी जिह्यातील जिंतूर तालुक्‍यातील बेलखेडा येथील माऊली ज्ञानेश्‍वर शैक्षणिक संस्थेला राज्य शासनाने भटक्‍या विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी 1999 मध्ये इरादापत्र दिले. त्यानंतर अचानक 2001 मध्ये आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरोधात संस्थेने खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी विनाअनुदानित तत्त्वावर आश्रमशाळा सुरू ठेवल्यास भविष्यात अनुदान देण्याचा विचार करण्यात येईल, असे शपथपत्र शासनाने दिले होते. त्यानुसार, संस्थेने वेळोवेळी अनुदानासाठी अर्ज दाखल केला. समाजकल्याण विभागाने आश्रमशाळेची तपासणी केली. अनुदानास आश्रमशाळा पात्र असल्याचा अहवाल दिला; मात्र शासनाने याचिकाकर्त्या संस्थेला अनुदान दिले नाही. त्या नाराजीने संस्थेचे अध्यक्ष खंडेराव आघाव यांनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. सदर याचिका प्रलंबित असतानाच सरकारने एका आश्रमशाळेला अनुदान दिल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा तपासणी करीत आश्रमशाळा अनुदानास पात्र असल्याचा अहवाल दिला.  हे वाचलंत का? - Video : 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरली होती ही बंदूक बजावली अवमान नोटीस  याचिकेवर सुनावणी झाली असता, 1 ऑक्‍टोबर 2019 रोजी सहसचिवांनी निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने त्यानंतर आश्रमशाळेला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी हमी दिली. आश्रमशाळेची पुन्हा तपासणी न करण्याचे औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले. याचिका पुन्हा सुनावणीला आली असता, राज्य शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली. खंडपीठाने मुदतवाढ देण्यास नकार दिला; तसेच 1 ऑक्‍टोबर 2019 रोजीच्या हमीनुसार आदेशाची अंमलबजावणी न केल्याने सहसचिवांना अवमान नोटीस बजावली. क्लिक करा-युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा  News Item ID:  599-news_story-1578410469 Mobile Device Headline:  ...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस (वाचा काय कारण) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिव भा. र. गावित यांना औरंगाबाद खंडपीठाने अवमान नोटीस बजावली. या प्रकरणात न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. याचिकेवर चार आठवड्यांनी पुढील सुनावणी अपेक्षित आहे.  हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं... परभणी जिह्यातील जिंतूर तालुक्‍यातील बेलखेडा येथील माऊली ज्ञानेश्‍वर शैक्षणिक संस्थेला राज्य शासनाने भटक्‍या विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी 1999 मध्ये इरादापत्र दिले. त्यानंतर अचानक 2001 मध्ये आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरोधात संस्थेने खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी विनाअनुदानित तत्त्वावर आश्रमशाळा सुरू ठेवल्यास भविष्यात अनुदान देण्याचा विचार करण्यात येईल, असे शपथपत्र शासनाने दिले होते. त्यानुसार, संस्थेने वेळोवेळी अनुदानासाठी अर्ज दाखल केला. समाजकल्याण विभागाने आश्रमशाळेची तपासणी केली. अनुदानास आश्रमशाळा पात्र असल्याचा अहवाल दिला; मात्र शासनाने याचिकाकर्त्या संस्थेला अनुदान दिले नाही. त्या नाराजीने संस्थेचे अध्यक्ष खंडेराव आघाव यांनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. सदर याचिका प्रलंबित असतानाच सरकारने एका आश्रमशाळेला अनुदान दिल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा तपासणी करीत आश्रमशाळा अनुदानास पात्र असल्याचा अहवाल दिला.  हे वाचलंत का? - Video : 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरली होती ही बंदूक बजावली अवमान नोटीस  याचिकेवर सुनावणी झाली असता, 1 ऑक्‍टोबर 2019 रोजी सहसचिवांनी निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने त्यानंतर आश्रमशाळेला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी हमी दिली. आश्रमशाळेची पुन्हा तपासणी न करण्याचे औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले. याचिका पुन्हा सुनावणीला आली असता, राज्य शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली. खंडपीठाने मुदतवाढ देण्यास नकार दिला; तसेच 1 ऑक्‍टोबर 2019 रोजीच्या हमीनुसार आदेशाची अंमलबजावणी न केल्याने सहसचिवांना अवमान नोटीस बजावली. क्लिक करा-युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा  Vertical Image:  English Headline:  High Court of Bombay bench Aurangabad issue Notice to Joint Social Justice & Special Assistance Department Author Type:  External Author ​ ​​​सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad विभाग sections पत्नी wife परभणी parbhabi नासा समाजकल्याण video 26 11 Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections, पत्नी, wife, परभणी, Parbhabi, नासा, समाजकल्याण, video, 26/11 Twitter Publish:  Meta Keyword:  High Court of Bombay bench Aurangabad issue Notice to Joint Social Justice & Special Assistance Department Meta Description:  High Court of Bombay bench Aurangabad issue Notice to Joint Social Justice & Special Assistance Department परभणी जिह्यातील जिंतूर तालुक्‍यातील बेलखेडा येथील माऊली ज्ञानेश्‍वर शैक्षणिक संस्थेला राज्य शासनाने भटक्‍या विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी 1999 मध्ये इरादापत्र दिले. त्यानंतर अचानक 2001 मध्ये आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरोधात संस्थेने खंडपीठात याचिका दाखल केली होती. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36wpcp2
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 जानेवारी

दिनमान 8 जानेवारी 2020 

मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. भागीदारी व्यवसायात मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. 

कर्क : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कलाकारांना विशेष यश लाभेल. मनोरंजनावर खर्च होणार आहे. 

सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : नवे स्नेहसंबंध जुळतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 

तूळ : व्यवसायात धाडस टाळावे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. जबाबदारी वाढणार आहे. 

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात अत्यंत चांगली स्थिती राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

धनू : जबाबदारी वाढणार आहे. अकारण खर्च होणार आहेत. पावल सावधगिरीने टाकावीत. 

मकर : वैवाहिक जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. शासकीय कामासाठी अजूनही थांबावे लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

कुंभ : हितशत्रुंच्या कारवायांना आळा बसेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

मीन : कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. तुमच्यावर एखादी अधिक जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

पंचांग 8 जानेवारी 2020 
बुधवार : पौष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 3.59, चंद्रास्त पहाटे 4.38, प्रदोष, भारतीय सौर पौष 18, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1578409886

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 जानेवारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 8 जानेवारी 2020 

मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. भागीदारी व्यवसायात मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. 

कर्क : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कलाकारांना विशेष यश लाभेल. मनोरंजनावर खर्च होणार आहे. 

सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : नवे स्नेहसंबंध जुळतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 

तूळ : व्यवसायात धाडस टाळावे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. जबाबदारी वाढणार आहे. 

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात अत्यंत चांगली स्थिती राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

धनू : जबाबदारी वाढणार आहे. अकारण खर्च होणार आहेत. पावल सावधगिरीने टाकावीत. 

मकर : वैवाहिक जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. शासकीय कामासाठी अजूनही थांबावे लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

कुंभ : हितशत्रुंच्या कारवायांना आळा बसेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

मीन : कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. तुमच्यावर एखादी अधिक जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

पंचांग 8 जानेवारी 2020 
बुधवार : पौष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 3.59, चंद्रास्त पहाटे 4.38, प्रदोष, भारतीय सौर पौष 18, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 8 January 2020

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 8 जानेवारी 2020  बुधवार : पौष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 3.59, चंद्रास्त पहाटे 4.38, प्रदोष, भारतीय सौर पौष 18, शके 1941.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 जानेवारी दिनमान 8 जानेवारी 2020  मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. भागीदारी व्यवसायात मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे.  कर्क : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कलाकारांना विशेष यश लाभेल. मनोरंजनावर खर्च होणार आहे.  सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  कन्या : नवे स्नेहसंबंध जुळतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.  तूळ : व्यवसायात धाडस टाळावे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. जबाबदारी वाढणार आहे.  वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात अत्यंत चांगली स्थिती राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.  धनू : जबाबदारी वाढणार आहे. अकारण खर्च होणार आहेत. पावल सावधगिरीने टाकावीत.  मकर : वैवाहिक जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. शासकीय कामासाठी अजूनही थांबावे लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.  कुंभ : हितशत्रुंच्या कारवायांना आळा बसेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.  मीन : कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. तुमच्यावर एखादी अधिक जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.  पंचांग 8 जानेवारी 2020  बुधवार : पौष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 3.59, चंद्रास्त पहाटे 4.38, प्रदोष, भारतीय सौर पौष 18, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1578409886 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 जानेवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 8 जानेवारी 2020  मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. भागीदारी व्यवसायात मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे.  कर्क : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कलाकारांना विशेष यश लाभेल. मनोरंजनावर खर्च होणार आहे.  सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  कन्या : नवे स्नेहसंबंध जुळतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.  तूळ : व्यवसायात धाडस टाळावे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. जबाबदारी वाढणार आहे.  वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात अत्यंत चांगली स्थिती राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.  धनू : जबाबदारी वाढणार आहे. अकारण खर्च होणार आहेत. पावल सावधगिरीने टाकावीत.  मकर : वैवाहिक जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. शासकीय कामासाठी अजूनही थांबावे लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.  कुंभ : हितशत्रुंच्या कारवायांना आळा बसेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.  मीन : कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. तुमच्यावर एखादी अधिक जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.  पंचांग 8 जानेवारी 2020  बुधवार : पौष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 3.59, चंद्रास्त पहाटे 4.38, प्रदोष, भारतीय सौर पौष 18, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 8 January 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 8 जानेवारी 2020  बुधवार : पौष शुद्ध 13, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 3.59, चंद्रास्त पहाटे 4.38, प्रदोष, भारतीय सौर पौष 18, शके 1941. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2T1LM4Q
Read More
"महात्मा फुले' योजनेत पुन्हा लुट; आरोग्य मित्रांची भूमिका शंकास्पद  

कोल्हापूर  ः महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे. काही आरोग्य मित्रांचे डॉक्‍टरांशी असलेल्या हितसंबधातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा -  काँग्रेसच्या नेत्याकडून येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार 

अशा प्रकारे फसवणूक होणाऱ्या रूग्णांना योजनेच्या समन्वकांकडे तक्रार करता येते. याबाबतची माहिती आरोग्य मित्रांकडून देणे टाळले जात असल्याने अनेकांना याची माहितीच नसल्याने लुटीला सर्वसामान्य बळी पडत आहेत.

"महात्मा फुले जीवनदायी योजना' सुरू होऊन जवळपास सात वर्षे झाली. ही योजना ज्या रूग्णालयात आहे, तिथे योजनेची माहिती देणे व कागदोपत्री प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती आहे. त्यांच्याकडे रेशन कार्ड व आधार कार्ड देऊन रूग्णालयात दाखल झाल्यानंतर रूग्णांची तपासणी होते, रूग्ण लक्षणे त्यावर करावे लागणारे उपचार व खर्चाचे तपशील याची माहिती ऑनलाईनद्वारे योजनेच्या मुंबईतील मुख्यालयात दिली जाते. तिथून पुढे उपचारासाठी होकार आल्यानंतर उपचार होतात. रूग्ण बरा होऊन घरी जातो त्या रूग्णाचे बिल योजनेद्वारे संबधीत रूग्णालयाला दिली जाते, असे या योजनेचे स्वरूप आहे.

हे पण वाचा -  सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा... 

यात शहरातील एका "आड'वाटेवर असलेल्या रूग्णालयात हृदयरोगाच्या उपचारासाठी गेला की, दोन दिवस दाखल करून घेतले जाते. त्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी उपचार सुरू होतात. सात-आठ दिवस उपचार झाले की, डिस्चार्ज घेते वेळी पहिल्या दोन दिवसांचे बिल रूग्णांकडे मागितले जाते. काहीवेळा आजार योजनेत बसत नव्हता तरीही बसविला असेही सांगितले जाते. वास्तविक रूग्णाचा आजाराचा योजनेत समावेश होईल की नाही हे लक्षणे व यादीवरून सुरवातीला सांगणेच टाळले जाते. आरोग्य मित्र या योजनेची वरवर माहिती देतात. त्यात काही शंका विचारल्यास खेकसतातही, परिणामी रूग्ण व त्यांच्या नातेवाईंकाचा संभ्रम वाढतो. तेव्हा डॉक्‍टर योजनेत समाविष्ट झालेल्या रूग्णाकडूनही पहिल्या दोन दिवसांचे बिले मागतात. हृदय रोग व किडणी विकाराच्या रूग्णानांनी थोड्याफारकाने असा अनुभव घेतल्याचे सांगण्यात येते.

हे पण वाचा - सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी योजनेच्या मुख्यालयातून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही रूग्णालयांची तपासणी केली. यात रूग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या रूग्णालयांना योजनेतून निलंबीतही केले होते. त्यानंतर हा प्रकार काहीसा थांबला होता. मात्र, गेल्या दोन महिन्या पासूनवरील प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. वास्तविक रूग्णांना मदत न करणाऱ्या आरोग्य मित्रांची भूमिका संशयांची आहे. यात काही आरोग्य मित्र राधानगरीतील एका आमदाराचे नाव सांगून रूग्णावर वरिष्ठांवर अरेरावी करत असल्याचेही सांगण्यात येते.

हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  

तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात
जिल्ह्यात 31 रूग्णालयात "महात्मा फुले जीवनदायी' योजना सुरू आहे. योजनेत ज्या रूग्णांच्या तक्रारी येतात, त्याची दखल घेऊन चौकशी केली जाते. त्यानुसार संबधीत रूग्णालय व आरोग्य मित्रांनाही सुचना केल्या जातात तरीही ज्यांच्या तक्रारीचे निरसन होत नसल्यास संबधीतांनी आपल्या तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात त्याची दखल घेतली जाईल.
- डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक

News Item ID: 

599-news_story-1578410651

Mobile Device Headline: 

"महात्मा फुले' योजनेत पुन्हा लुट; आरोग्य मित्रांची भूमिका शंकास्पद  

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर  ः महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे. काही आरोग्य मित्रांचे डॉक्‍टरांशी असलेल्या हितसंबधातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा -  काँग्रेसच्या नेत्याकडून येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार 

अशा प्रकारे फसवणूक होणाऱ्या रूग्णांना योजनेच्या समन्वकांकडे तक्रार करता येते. याबाबतची माहिती आरोग्य मित्रांकडून देणे टाळले जात असल्याने अनेकांना याची माहितीच नसल्याने लुटीला सर्वसामान्य बळी पडत आहेत.

"महात्मा फुले जीवनदायी योजना' सुरू होऊन जवळपास सात वर्षे झाली. ही योजना ज्या रूग्णालयात आहे, तिथे योजनेची माहिती देणे व कागदोपत्री प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती आहे. त्यांच्याकडे रेशन कार्ड व आधार कार्ड देऊन रूग्णालयात दाखल झाल्यानंतर रूग्णांची तपासणी होते, रूग्ण लक्षणे त्यावर करावे लागणारे उपचार व खर्चाचे तपशील याची माहिती ऑनलाईनद्वारे योजनेच्या मुंबईतील मुख्यालयात दिली जाते. तिथून पुढे उपचारासाठी होकार आल्यानंतर उपचार होतात. रूग्ण बरा होऊन घरी जातो त्या रूग्णाचे बिल योजनेद्वारे संबधीत रूग्णालयाला दिली जाते, असे या योजनेचे स्वरूप आहे.

हे पण वाचा -  सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा... 

यात शहरातील एका "आड'वाटेवर असलेल्या रूग्णालयात हृदयरोगाच्या उपचारासाठी गेला की, दोन दिवस दाखल करून घेतले जाते. त्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी उपचार सुरू होतात. सात-आठ दिवस उपचार झाले की, डिस्चार्ज घेते वेळी पहिल्या दोन दिवसांचे बिल रूग्णांकडे मागितले जाते. काहीवेळा आजार योजनेत बसत नव्हता तरीही बसविला असेही सांगितले जाते. वास्तविक रूग्णाचा आजाराचा योजनेत समावेश होईल की नाही हे लक्षणे व यादीवरून सुरवातीला सांगणेच टाळले जाते. आरोग्य मित्र या योजनेची वरवर माहिती देतात. त्यात काही शंका विचारल्यास खेकसतातही, परिणामी रूग्ण व त्यांच्या नातेवाईंकाचा संभ्रम वाढतो. तेव्हा डॉक्‍टर योजनेत समाविष्ट झालेल्या रूग्णाकडूनही पहिल्या दोन दिवसांचे बिले मागतात. हृदय रोग व किडणी विकाराच्या रूग्णानांनी थोड्याफारकाने असा अनुभव घेतल्याचे सांगण्यात येते.

हे पण वाचा - सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी योजनेच्या मुख्यालयातून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही रूग्णालयांची तपासणी केली. यात रूग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या रूग्णालयांना योजनेतून निलंबीतही केले होते. त्यानंतर हा प्रकार काहीसा थांबला होता. मात्र, गेल्या दोन महिन्या पासूनवरील प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. वास्तविक रूग्णांना मदत न करणाऱ्या आरोग्य मित्रांची भूमिका संशयांची आहे. यात काही आरोग्य मित्र राधानगरीतील एका आमदाराचे नाव सांगून रूग्णावर वरिष्ठांवर अरेरावी करत असल्याचेही सांगण्यात येते.

हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  

तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात
जिल्ह्यात 31 रूग्णालयात "महात्मा फुले जीवनदायी' योजना सुरू आहे. योजनेत ज्या रूग्णांच्या तक्रारी येतात, त्याची दखल घेऊन चौकशी केली जाते. त्यानुसार संबधीत रूग्णालय व आरोग्य मित्रांनाही सुचना केल्या जातात तरीही ज्यांच्या तक्रारीचे निरसन होत नसल्यास संबधीतांनी आपल्या तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात त्याची दखल घेतली जाईल.
- डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक

Vertical Image: 

English Headline: 

Fraud in Mahatma Fule Jivandayini Scheme

Author Type: 

External Author

शिवाजी यादव

कोल्हापूर

पूर

floods

महात्मा फुले

आरोग्य

health

बळी

bali

आधार कार्ड

पर्यटन

tourism

हृदय

डॉक्‍टर

नगर

राधानगरी

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Floods, महात्मा फुले, आरोग्य, Health, बळी, Bali, आधार कार्ड, पर्यटन, tourism, हृदय, डॉक्‍टर, नगर, राधानगरी

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Fraud in Mahatma Fule Jivandayini Scheme

Meta Description: 

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर Fraud in Mahatma Fule Jivandayini Scheme. मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे. काही आरोग्य मित्रांचे डॉक्‍टरांशी असलेल्या हितसंबधातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

"महात्मा फुले' योजनेत पुन्हा लुट; आरोग्य मित्रांची भूमिका शंकास्पद   कोल्हापूर  ः महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे. काही आरोग्य मित्रांचे डॉक्‍टरांशी असलेल्या हितसंबधातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पण वाचा -  काँग्रेसच्या नेत्याकडून येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार  अशा प्रकारे फसवणूक होणाऱ्या रूग्णांना योजनेच्या समन्वकांकडे तक्रार करता येते. याबाबतची माहिती आरोग्य मित्रांकडून देणे टाळले जात असल्याने अनेकांना याची माहितीच नसल्याने लुटीला सर्वसामान्य बळी पडत आहेत. "महात्मा फुले जीवनदायी योजना' सुरू होऊन जवळपास सात वर्षे झाली. ही योजना ज्या रूग्णालयात आहे, तिथे योजनेची माहिती देणे व कागदोपत्री प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती आहे. त्यांच्याकडे रेशन कार्ड व आधार कार्ड देऊन रूग्णालयात दाखल झाल्यानंतर रूग्णांची तपासणी होते, रूग्ण लक्षणे त्यावर करावे लागणारे उपचार व खर्चाचे तपशील याची माहिती ऑनलाईनद्वारे योजनेच्या मुंबईतील मुख्यालयात दिली जाते. तिथून पुढे उपचारासाठी होकार आल्यानंतर उपचार होतात. रूग्ण बरा होऊन घरी जातो त्या रूग्णाचे बिल योजनेद्वारे संबधीत रूग्णालयाला दिली जाते, असे या योजनेचे स्वरूप आहे. हे पण वाचा -  सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा...  यात शहरातील एका "आड'वाटेवर असलेल्या रूग्णालयात हृदयरोगाच्या उपचारासाठी गेला की, दोन दिवस दाखल करून घेतले जाते. त्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी उपचार सुरू होतात. सात-आठ दिवस उपचार झाले की, डिस्चार्ज घेते वेळी पहिल्या दोन दिवसांचे बिल रूग्णांकडे मागितले जाते. काहीवेळा आजार योजनेत बसत नव्हता तरीही बसविला असेही सांगितले जाते. वास्तविक रूग्णाचा आजाराचा योजनेत समावेश होईल की नाही हे लक्षणे व यादीवरून सुरवातीला सांगणेच टाळले जाते. आरोग्य मित्र या योजनेची वरवर माहिती देतात. त्यात काही शंका विचारल्यास खेकसतातही, परिणामी रूग्ण व त्यांच्या नातेवाईंकाचा संभ्रम वाढतो. तेव्हा डॉक्‍टर योजनेत समाविष्ट झालेल्या रूग्णाकडूनही पहिल्या दोन दिवसांचे बिले मागतात. हृदय रोग व किडणी विकाराच्या रूग्णानांनी थोड्याफारकाने असा अनुभव घेतल्याचे सांगण्यात येते. हे पण वाचा - सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात  गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी योजनेच्या मुख्यालयातून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही रूग्णालयांची तपासणी केली. यात रूग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या रूग्णालयांना योजनेतून निलंबीतही केले होते. त्यानंतर हा प्रकार काहीसा थांबला होता. मात्र, गेल्या दोन महिन्या पासूनवरील प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. वास्तविक रूग्णांना मदत न करणाऱ्या आरोग्य मित्रांची भूमिका संशयांची आहे. यात काही आरोग्य मित्र राधानगरीतील एका आमदाराचे नाव सांगून रूग्णावर वरिष्ठांवर अरेरावी करत असल्याचेही सांगण्यात येते. हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....   तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात जिल्ह्यात 31 रूग्णालयात "महात्मा फुले जीवनदायी' योजना सुरू आहे. योजनेत ज्या रूग्णांच्या तक्रारी येतात, त्याची दखल घेऊन चौकशी केली जाते. त्यानुसार संबधीत रूग्णालय व आरोग्य मित्रांनाही सुचना केल्या जातात तरीही ज्यांच्या तक्रारीचे निरसन होत नसल्यास संबधीतांनी आपल्या तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात त्याची दखल घेतली जाईल. - डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक News Item ID:  599-news_story-1578410651 Mobile Device Headline:  "महात्मा फुले' योजनेत पुन्हा लुट; आरोग्य मित्रांची भूमिका शंकास्पद   Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर  ः महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे. काही आरोग्य मित्रांचे डॉक्‍टरांशी असलेल्या हितसंबधातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पण वाचा -  काँग्रेसच्या नेत्याकडून येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार  अशा प्रकारे फसवणूक होणाऱ्या रूग्णांना योजनेच्या समन्वकांकडे तक्रार करता येते. याबाबतची माहिती आरोग्य मित्रांकडून देणे टाळले जात असल्याने अनेकांना याची माहितीच नसल्याने लुटीला सर्वसामान्य बळी पडत आहेत. "महात्मा फुले जीवनदायी योजना' सुरू होऊन जवळपास सात वर्षे झाली. ही योजना ज्या रूग्णालयात आहे, तिथे योजनेची माहिती देणे व कागदोपत्री प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती आहे. त्यांच्याकडे रेशन कार्ड व आधार कार्ड देऊन रूग्णालयात दाखल झाल्यानंतर रूग्णांची तपासणी होते, रूग्ण लक्षणे त्यावर करावे लागणारे उपचार व खर्चाचे तपशील याची माहिती ऑनलाईनद्वारे योजनेच्या मुंबईतील मुख्यालयात दिली जाते. तिथून पुढे उपचारासाठी होकार आल्यानंतर उपचार होतात. रूग्ण बरा होऊन घरी जातो त्या रूग्णाचे बिल योजनेद्वारे संबधीत रूग्णालयाला दिली जाते, असे या योजनेचे स्वरूप आहे. हे पण वाचा -  सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा...  यात शहरातील एका "आड'वाटेवर असलेल्या रूग्णालयात हृदयरोगाच्या उपचारासाठी गेला की, दोन दिवस दाखल करून घेतले जाते. त्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी उपचार सुरू होतात. सात-आठ दिवस उपचार झाले की, डिस्चार्ज घेते वेळी पहिल्या दोन दिवसांचे बिल रूग्णांकडे मागितले जाते. काहीवेळा आजार योजनेत बसत नव्हता तरीही बसविला असेही सांगितले जाते. वास्तविक रूग्णाचा आजाराचा योजनेत समावेश होईल की नाही हे लक्षणे व यादीवरून सुरवातीला सांगणेच टाळले जाते. आरोग्य मित्र या योजनेची वरवर माहिती देतात. त्यात काही शंका विचारल्यास खेकसतातही, परिणामी रूग्ण व त्यांच्या नातेवाईंकाचा संभ्रम वाढतो. तेव्हा डॉक्‍टर योजनेत समाविष्ट झालेल्या रूग्णाकडूनही पहिल्या दोन दिवसांचे बिले मागतात. हृदय रोग व किडणी विकाराच्या रूग्णानांनी थोड्याफारकाने असा अनुभव घेतल्याचे सांगण्यात येते. हे पण वाचा - सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात  गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी योजनेच्या मुख्यालयातून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही रूग्णालयांची तपासणी केली. यात रूग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या रूग्णालयांना योजनेतून निलंबीतही केले होते. त्यानंतर हा प्रकार काहीसा थांबला होता. मात्र, गेल्या दोन महिन्या पासूनवरील प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. वास्तविक रूग्णांना मदत न करणाऱ्या आरोग्य मित्रांची भूमिका संशयांची आहे. यात काही आरोग्य मित्र राधानगरीतील एका आमदाराचे नाव सांगून रूग्णावर वरिष्ठांवर अरेरावी करत असल्याचेही सांगण्यात येते. हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....   तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात जिल्ह्यात 31 रूग्णालयात "महात्मा फुले जीवनदायी' योजना सुरू आहे. योजनेत ज्या रूग्णांच्या तक्रारी येतात, त्याची दखल घेऊन चौकशी केली जाते. त्यानुसार संबधीत रूग्णालय व आरोग्य मित्रांनाही सुचना केल्या जातात तरीही ज्यांच्या तक्रारीचे निरसन होत नसल्यास संबधीतांनी आपल्या तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात त्याची दखल घेतली जाईल. - डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक Vertical Image:  English Headline:  Fraud in Mahatma Fule Jivandayini Scheme Author Type:  External Author शिवाजी यादव कोल्हापूर पूर floods महात्मा फुले आरोग्य health बळी bali आधार कार्ड पर्यटन tourism हृदय डॉक्‍टर नगर राधानगरी Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, महात्मा फुले, आरोग्य, Health, बळी, Bali, आधार कार्ड, पर्यटन, tourism, हृदय, डॉक्‍टर, नगर, राधानगरी Twitter Publish:  Meta Keyword:  Fraud in Mahatma Fule Jivandayini Scheme Meta Description:  महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर Fraud in Mahatma Fule Jivandayini Scheme. मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे. काही आरोग्य मित्रांचे डॉक्‍टरांशी असलेल्या हितसंबधातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36za0av
Read More
ABVP : भाजपचा धाकटा भाऊ की RSS ची विद्यार्थी संघटना?