Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 7, 2020

ABVP : भाजपचा धाकटा भाऊ की RSS ची विद्यार्थी संघटना?
दारुच्या बहाण्याने 136 बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
JNU के समर्थन में लाहौर में स्टूडेंट और टीचर आज निकालेंगे रैली https://ift.tt/2NfH8z5
ईरान ने अमेरिकी सैन्य कैंप पर किया हमला, दागे गए कई बैलेस्टिक मिसाइल https://ift.tt/35vl0oc
क्या ड्रोन हमले का है यह वीडियो, जिसमें ईरानी जनरल सुलेमानी मारे गए? https://ift.tt/2N5AeKh
आज भारत बंद, 10 ट्रेड यूनियन उतरेंगी सड़क पर, बैंकों पर पड़ेगा असर https://ift.tt/2T8RP7X
इंदौर में टीम इंडिया का अजेय रिकॉर्ड बरकरार, 9 में से जीते 9 मैच https://ift.tt/36AVQWr
शुक्रवारची गोवा ट्रिप, पालकांना इशारा

कोल्हापूर  : कोल्हापुरातून गोव्याला तरुणांनी जुगार खेळण्यासाठी यावे, यासाठी कोल्हापुरात खास व्यवस्था आहे. जुगार खेळण्यासाठी आठ-दहा जण तयार झाले की इथले काही जण त्यांच्यासाठी गाडीची खास सोय करतात. कारण इथले हे तरुण त्यांच्यासाठी "बकरी' असतात. त्यांना फुकट गोव्याला न्यायचे. जुगारात त्यांचे पैसे संपवायचे. पैसे संपल्यावरही त्यांना व्याजाने पैसे देऊन खेळवत गुंतवायचे व त्याला पुरता रिकामा करून पुन्हा कोल्हापूरला आणून सोडायचे हे त्यांचे तंत्र आहे. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, याबाबत पालकांनीच अलर्ट होण्याची गरज आहे.

हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

आज मितीला या जुगारामुळे किंवा गोव्यातल्या समुद्रावरचा जुगार खेळण्यासाठी घेतलेल्या व्याजाच्या पैशामुळे कोल्हापुरातील अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, दोन रात्री तेथे तो काय करतो, त्याला गोव्याला का नेले जाते, याची चौकशी पालक करीत नाहीत किंवा हे तरुण जुगाराचे इतके व्यसनी झाले आहेत की ते घरच्यांची फिकीरच करीत नाहीत. हे तरुण कर्जबाजारी झाले आहेत आणि त्यांना व्याजाने पैसे पुरविणारे मात्र लक्षाधीश झाले आहेत. ते या तरुणांना जुगार खेळायला पैसे पुरवितात व नंतर अक्षरशः राक्षसी प्रवृत्तीने पैसे वसूल करतात. त्यामुळे अनेकांना आपली मालमत्ता विकायला लागली आहे.

हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  
 

पण, आपला मुलगा गोव्यात जुगार खेळायला जाऊन कर्जबाजारी झाला, असे कसे सांगायचे हे पालकांसमोरचे कोडे आहे. आणि ते पैसे पुरवून-पुरवून अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. तक्रार कोठे व कशी करायची, हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. कारण जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत मोठी आहे. एवढेच नव्हे तर वसुलीसाठी त्यांनी कमिशनवर गुंड पोसले आहेत. विशेषतः गुजरी परिसरात त्यांचा सातत्याने वावर आहे. अनेक पालक हडबडून गेले आहेत. पण, आवाज उठवायची चोरी आहे.

हे पण वाचा -  त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा 

कोल्हापूर ते गोवा ही जुगाराची साखळी कशी जुळली, याचे कारण इथले जुगार व मटकावाले आहेत. कोल्हापुरात अलीकडच्या काळात या जुगार व मटकावाल्यांनी तरुण वर्गात आपले जाळे पसरविले आहे. एखाद्या पेठेतील तरुणाचा वाढदिवस असेल तर हे जुगारवाले, मटकावाले किंवा त्यांचे साथीदार आपल्या खर्चाने त्या तरुणाचा डिजिटल फलक उभा करतात. रात्री चौकात मांडव घालतात. केक, डीजे, हार-फुलांचा खर्च करतात. दुचाकी वाहनांचा ताफा घेऊन या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते येतात. असल्या जंगी वाढदिवसामुळे तरुणही भुलतात आणि या जुगारवाल्यांचे समर्थक बनतात. काही जुगारवाले विशेषतः रात्रीचे मर्यादित ओव्हरचे क्रिकेट सामने भरवतात. त्यानिमित्त तरुणांना एकत्रित करतात. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील काही जुगारवाल्यांना निमंत्रित करतात. या जुगारवाल्यांच्या खर्चाने जंगी सोहळा कोल्हापुरात साजरा करतात. या वातावरणालाही तरुण भुलतात आणि ते जुगाराच्या जाळ्यात अलगद सापडतात.

रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज
कोल्हापुरात एक वर्ग या समुद्रातील जुगारात गुरफटून देशोधडीला लागला आहे. कोठेही बोलायची चोरी इतकी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत आहे. कोल्हापुरातला एक मोठा वर्ग यात बरबाद होण्यापूर्वी कोल्हापुरातील ज्येष्ठांनी, तालमीच्या प्रमुखांनी, एका विशिष्ट समाजाच्या प्रमुखांनी, व्यापारी संस्थांच्या संचालकांनी पुढे येऊन हे रोखण्याची गरज आहे. गोव्यातला जुगार कायदेशीर आहे. तो सुरूच राहणार आहे. पण, हा जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसा पुरविण्याचा धंदा करणाऱ्यांना रोखणे हे कोल्हापूरकरांच्या हातात आहे. नाही तर तरुणांची एक मोठी पिढी यात बरबाद होईल.

News Item ID: 

599-news_story-1578405540

Mobile Device Headline: 

शुक्रवारची गोवा ट्रिप, पालकांना इशारा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर  : कोल्हापुरातून गोव्याला तरुणांनी जुगार खेळण्यासाठी यावे, यासाठी कोल्हापुरात खास व्यवस्था आहे. जुगार खेळण्यासाठी आठ-दहा जण तयार झाले की इथले काही जण त्यांच्यासाठी गाडीची खास सोय करतात. कारण इथले हे तरुण त्यांच्यासाठी "बकरी' असतात. त्यांना फुकट गोव्याला न्यायचे. जुगारात त्यांचे पैसे संपवायचे. पैसे संपल्यावरही त्यांना व्याजाने पैसे देऊन खेळवत गुंतवायचे व त्याला पुरता रिकामा करून पुन्हा कोल्हापूरला आणून सोडायचे हे त्यांचे तंत्र आहे. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, याबाबत पालकांनीच अलर्ट होण्याची गरज आहे.

हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

आज मितीला या जुगारामुळे किंवा गोव्यातल्या समुद्रावरचा जुगार खेळण्यासाठी घेतलेल्या व्याजाच्या पैशामुळे कोल्हापुरातील अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, दोन रात्री तेथे तो काय करतो, त्याला गोव्याला का नेले जाते, याची चौकशी पालक करीत नाहीत किंवा हे तरुण जुगाराचे इतके व्यसनी झाले आहेत की ते घरच्यांची फिकीरच करीत नाहीत. हे तरुण कर्जबाजारी झाले आहेत आणि त्यांना व्याजाने पैसे पुरविणारे मात्र लक्षाधीश झाले आहेत. ते या तरुणांना जुगार खेळायला पैसे पुरवितात व नंतर अक्षरशः राक्षसी प्रवृत्तीने पैसे वसूल करतात. त्यामुळे अनेकांना आपली मालमत्ता विकायला लागली आहे.

हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  
 

पण, आपला मुलगा गोव्यात जुगार खेळायला जाऊन कर्जबाजारी झाला, असे कसे सांगायचे हे पालकांसमोरचे कोडे आहे. आणि ते पैसे पुरवून-पुरवून अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. तक्रार कोठे व कशी करायची, हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. कारण जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत मोठी आहे. एवढेच नव्हे तर वसुलीसाठी त्यांनी कमिशनवर गुंड पोसले आहेत. विशेषतः गुजरी परिसरात त्यांचा सातत्याने वावर आहे. अनेक पालक हडबडून गेले आहेत. पण, आवाज उठवायची चोरी आहे.

हे पण वाचा -  त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा 

कोल्हापूर ते गोवा ही जुगाराची साखळी कशी जुळली, याचे कारण इथले जुगार व मटकावाले आहेत. कोल्हापुरात अलीकडच्या काळात या जुगार व मटकावाल्यांनी तरुण वर्गात आपले जाळे पसरविले आहे. एखाद्या पेठेतील तरुणाचा वाढदिवस असेल तर हे जुगारवाले, मटकावाले किंवा त्यांचे साथीदार आपल्या खर्चाने त्या तरुणाचा डिजिटल फलक उभा करतात. रात्री चौकात मांडव घालतात. केक, डीजे, हार-फुलांचा खर्च करतात. दुचाकी वाहनांचा ताफा घेऊन या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते येतात. असल्या जंगी वाढदिवसामुळे तरुणही भुलतात आणि या जुगारवाल्यांचे समर्थक बनतात. काही जुगारवाले विशेषतः रात्रीचे मर्यादित ओव्हरचे क्रिकेट सामने भरवतात. त्यानिमित्त तरुणांना एकत्रित करतात. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील काही जुगारवाल्यांना निमंत्रित करतात. या जुगारवाल्यांच्या खर्चाने जंगी सोहळा कोल्हापुरात साजरा करतात. या वातावरणालाही तरुण भुलतात आणि ते जुगाराच्या जाळ्यात अलगद सापडतात.

रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज
कोल्हापुरात एक वर्ग या समुद्रातील जुगारात गुरफटून देशोधडीला लागला आहे. कोठेही बोलायची चोरी इतकी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत आहे. कोल्हापुरातला एक मोठा वर्ग यात बरबाद होण्यापूर्वी कोल्हापुरातील ज्येष्ठांनी, तालमीच्या प्रमुखांनी, एका विशिष्ट समाजाच्या प्रमुखांनी, व्यापारी संस्थांच्या संचालकांनी पुढे येऊन हे रोखण्याची गरज आहे. गोव्यातला जुगार कायदेशीर आहे. तो सुरूच राहणार आहे. पण, हा जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसा पुरविण्याचा धंदा करणाऱ्यांना रोखणे हे कोल्हापूरकरांच्या हातात आहे. नाही तर तरुणांची एक मोठी पिढी यात बरबाद होईल.

Vertical Image: 

English Headline: 

Guardians Gint by Kolhapur Youth Goa Gambling Case

Author Type: 

External Author

सुधाकर काशीद 

कोल्हापूर

पूर

floods

समुद्र

व्यसन

वाढदिवस

birthday

डीजे

क्रिकेट

cricket

व्यापार

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Floods, समुद्र, व्यसन, वाढदिवस, Birthday, डीजे, क्रिकेट, cricket, व्यापार

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Guardians Gint by Kolhapur Youth Goa Gambling Case

Meta Description: 

Guardians Gint by Kolhapur Youth Goa Gambling Case.जुगार खेळण्यासाठी आठ-दहा जण तयार झाले की इथले काही जण त्यांच्यासाठी गाडीची खास सोय करतात. कारण इथले हे तरुण त्यांच्यासाठी "बकरी' असतात. त्यांना फुकट गोव्याला न्यायचे. जुगारात त्यांचे पैसे संपवायचे. पैसे संपल्यावरही त्यांना व्याजाने पैसे देऊन खेळवत गुंतवायचे व त्याला पुरता रिकामा करून पुन्हा कोल्हापूरला आणून सोडायचे हे त्यांचे तंत्र आहे. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, याबाबत पालकांनीच अलर्ट होण्याची गरज आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शुक्रवारची गोवा ट्रिप, पालकांना इशारा कोल्हापूर  : कोल्हापुरातून गोव्याला तरुणांनी जुगार खेळण्यासाठी यावे, यासाठी कोल्हापुरात खास व्यवस्था आहे. जुगार खेळण्यासाठी आठ-दहा जण तयार झाले की इथले काही जण त्यांच्यासाठी गाडीची खास सोय करतात. कारण इथले हे तरुण त्यांच्यासाठी "बकरी' असतात. त्यांना फुकट गोव्याला न्यायचे. जुगारात त्यांचे पैसे संपवायचे. पैसे संपल्यावरही त्यांना व्याजाने पैसे देऊन खेळवत गुंतवायचे व त्याला पुरता रिकामा करून पुन्हा कोल्हापूरला आणून सोडायचे हे त्यांचे तंत्र आहे. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, याबाबत पालकांनीच अलर्ट होण्याची गरज आहे. हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात  आज मितीला या जुगारामुळे किंवा गोव्यातल्या समुद्रावरचा जुगार खेळण्यासाठी घेतलेल्या व्याजाच्या पैशामुळे कोल्हापुरातील अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, दोन रात्री तेथे तो काय करतो, त्याला गोव्याला का नेले जाते, याची चौकशी पालक करीत नाहीत किंवा हे तरुण जुगाराचे इतके व्यसनी झाले आहेत की ते घरच्यांची फिकीरच करीत नाहीत. हे तरुण कर्जबाजारी झाले आहेत आणि त्यांना व्याजाने पैसे पुरविणारे मात्र लक्षाधीश झाले आहेत. ते या तरुणांना जुगार खेळायला पैसे पुरवितात व नंतर अक्षरशः राक्षसी प्रवृत्तीने पैसे वसूल करतात. त्यामुळे अनेकांना आपली मालमत्ता विकायला लागली आहे. हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....     पण, आपला मुलगा गोव्यात जुगार खेळायला जाऊन कर्जबाजारी झाला, असे कसे सांगायचे हे पालकांसमोरचे कोडे आहे. आणि ते पैसे पुरवून-पुरवून अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. तक्रार कोठे व कशी करायची, हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. कारण जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत मोठी आहे. एवढेच नव्हे तर वसुलीसाठी त्यांनी कमिशनवर गुंड पोसले आहेत. विशेषतः गुजरी परिसरात त्यांचा सातत्याने वावर आहे. अनेक पालक हडबडून गेले आहेत. पण, आवाज उठवायची चोरी आहे. हे पण वाचा -  त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा  कोल्हापूर ते गोवा ही जुगाराची साखळी कशी जुळली, याचे कारण इथले जुगार व मटकावाले आहेत. कोल्हापुरात अलीकडच्या काळात या जुगार व मटकावाल्यांनी तरुण वर्गात आपले जाळे पसरविले आहे. एखाद्या पेठेतील तरुणाचा वाढदिवस असेल तर हे जुगारवाले, मटकावाले किंवा त्यांचे साथीदार आपल्या खर्चाने त्या तरुणाचा डिजिटल फलक उभा करतात. रात्री चौकात मांडव घालतात. केक, डीजे, हार-फुलांचा खर्च करतात. दुचाकी वाहनांचा ताफा घेऊन या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते येतात. असल्या जंगी वाढदिवसामुळे तरुणही भुलतात आणि या जुगारवाल्यांचे समर्थक बनतात. काही जुगारवाले विशेषतः रात्रीचे मर्यादित ओव्हरचे क्रिकेट सामने भरवतात. त्यानिमित्त तरुणांना एकत्रित करतात. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील काही जुगारवाल्यांना निमंत्रित करतात. या जुगारवाल्यांच्या खर्चाने जंगी सोहळा कोल्हापुरात साजरा करतात. या वातावरणालाही तरुण भुलतात आणि ते जुगाराच्या जाळ्यात अलगद सापडतात. रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज कोल्हापुरात एक वर्ग या समुद्रातील जुगारात गुरफटून देशोधडीला लागला आहे. कोठेही बोलायची चोरी इतकी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत आहे. कोल्हापुरातला एक मोठा वर्ग यात बरबाद होण्यापूर्वी कोल्हापुरातील ज्येष्ठांनी, तालमीच्या प्रमुखांनी, एका विशिष्ट समाजाच्या प्रमुखांनी, व्यापारी संस्थांच्या संचालकांनी पुढे येऊन हे रोखण्याची गरज आहे. गोव्यातला जुगार कायदेशीर आहे. तो सुरूच राहणार आहे. पण, हा जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसा पुरविण्याचा धंदा करणाऱ्यांना रोखणे हे कोल्हापूरकरांच्या हातात आहे. नाही तर तरुणांची एक मोठी पिढी यात बरबाद होईल. News Item ID:  599-news_story-1578405540 Mobile Device Headline:  शुक्रवारची गोवा ट्रिप, पालकांना इशारा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर  : कोल्हापुरातून गोव्याला तरुणांनी जुगार खेळण्यासाठी यावे, यासाठी कोल्हापुरात खास व्यवस्था आहे. जुगार खेळण्यासाठी आठ-दहा जण तयार झाले की इथले काही जण त्यांच्यासाठी गाडीची खास सोय करतात. कारण इथले हे तरुण त्यांच्यासाठी "बकरी' असतात. त्यांना फुकट गोव्याला न्यायचे. जुगारात त्यांचे पैसे संपवायचे. पैसे संपल्यावरही त्यांना व्याजाने पैसे देऊन खेळवत गुंतवायचे व त्याला पुरता रिकामा करून पुन्हा कोल्हापूरला आणून सोडायचे हे त्यांचे तंत्र आहे. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, याबाबत पालकांनीच अलर्ट होण्याची गरज आहे. हे पण वाचा -  सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात  आज मितीला या जुगारामुळे किंवा गोव्यातल्या समुद्रावरचा जुगार खेळण्यासाठी घेतलेल्या व्याजाच्या पैशामुळे कोल्हापुरातील अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, दोन रात्री तेथे तो काय करतो, त्याला गोव्याला का नेले जाते, याची चौकशी पालक करीत नाहीत किंवा हे तरुण जुगाराचे इतके व्यसनी झाले आहेत की ते घरच्यांची फिकीरच करीत नाहीत. हे तरुण कर्जबाजारी झाले आहेत आणि त्यांना व्याजाने पैसे पुरविणारे मात्र लक्षाधीश झाले आहेत. ते या तरुणांना जुगार खेळायला पैसे पुरवितात व नंतर अक्षरशः राक्षसी प्रवृत्तीने पैसे वसूल करतात. त्यामुळे अनेकांना आपली मालमत्ता विकायला लागली आहे. हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....     पण, आपला मुलगा गोव्यात जुगार खेळायला जाऊन कर्जबाजारी झाला, असे कसे सांगायचे हे पालकांसमोरचे कोडे आहे. आणि ते पैसे पुरवून-पुरवून अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. तक्रार कोठे व कशी करायची, हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. कारण जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत मोठी आहे. एवढेच नव्हे तर वसुलीसाठी त्यांनी कमिशनवर गुंड पोसले आहेत. विशेषतः गुजरी परिसरात त्यांचा सातत्याने वावर आहे. अनेक पालक हडबडून गेले आहेत. पण, आवाज उठवायची चोरी आहे. हे पण वाचा -  त्या पॅटर्नबाबत गृहराज्यमंत्र्यांनी केला हा दावा  कोल्हापूर ते गोवा ही जुगाराची साखळी कशी जुळली, याचे कारण इथले जुगार व मटकावाले आहेत. कोल्हापुरात अलीकडच्या काळात या जुगार व मटकावाल्यांनी तरुण वर्गात आपले जाळे पसरविले आहे. एखाद्या पेठेतील तरुणाचा वाढदिवस असेल तर हे जुगारवाले, मटकावाले किंवा त्यांचे साथीदार आपल्या खर्चाने त्या तरुणाचा डिजिटल फलक उभा करतात. रात्री चौकात मांडव घालतात. केक, डीजे, हार-फुलांचा खर्च करतात. दुचाकी वाहनांचा ताफा घेऊन या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते येतात. असल्या जंगी वाढदिवसामुळे तरुणही भुलतात आणि या जुगारवाल्यांचे समर्थक बनतात. काही जुगारवाले विशेषतः रात्रीचे मर्यादित ओव्हरचे क्रिकेट सामने भरवतात. त्यानिमित्त तरुणांना एकत्रित करतात. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील काही जुगारवाल्यांना निमंत्रित करतात. या जुगारवाल्यांच्या खर्चाने जंगी सोहळा कोल्हापुरात साजरा करतात. या वातावरणालाही तरुण भुलतात आणि ते जुगाराच्या जाळ्यात अलगद सापडतात. रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज कोल्हापुरात एक वर्ग या समुद्रातील जुगारात गुरफटून देशोधडीला लागला आहे. कोठेही बोलायची चोरी इतकी व्याजाने पैसे पुरविणाऱ्यांची दहशत आहे. कोल्हापुरातला एक मोठा वर्ग यात बरबाद होण्यापूर्वी कोल्हापुरातील ज्येष्ठांनी, तालमीच्या प्रमुखांनी, एका विशिष्ट समाजाच्या प्रमुखांनी, व्यापारी संस्थांच्या संचालकांनी पुढे येऊन हे रोखण्याची गरज आहे. गोव्यातला जुगार कायदेशीर आहे. तो सुरूच राहणार आहे. पण, हा जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसा पुरविण्याचा धंदा करणाऱ्यांना रोखणे हे कोल्हापूरकरांच्या हातात आहे. नाही तर तरुणांची एक मोठी पिढी यात बरबाद होईल. Vertical Image:  English Headline:  Guardians Gint by Kolhapur Youth Goa Gambling Case Author Type:  External Author सुधाकर काशीद  कोल्हापूर पूर floods समुद्र व्यसन वाढदिवस birthday डीजे क्रिकेट cricket व्यापार Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, समुद्र, व्यसन, वाढदिवस, Birthday, डीजे, क्रिकेट, cricket, व्यापार Twitter Publish:  Meta Keyword:  Guardians Gint by Kolhapur Youth Goa Gambling Case Meta Description:  Guardians Gint by Kolhapur Youth Goa Gambling Case.जुगार खेळण्यासाठी आठ-दहा जण तयार झाले की इथले काही जण त्यांच्यासाठी गाडीची खास सोय करतात. कारण इथले हे तरुण त्यांच्यासाठी "बकरी' असतात. त्यांना फुकट गोव्याला न्यायचे. जुगारात त्यांचे पैसे संपवायचे. पैसे संपल्यावरही त्यांना व्याजाने पैसे देऊन खेळवत गुंतवायचे व त्याला पुरता रिकामा करून पुन्हा कोल्हापूरला आणून सोडायचे हे त्यांचे तंत्र आहे. शुक्रवारी रात्री आपला मुलगा गोव्याला का जातो, याबाबत पालकांनीच अलर्ट होण्याची गरज आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2T1FS3J
Read More
अजबच ; झेडपीत एक "फुल', तीन "हाप'

सांगली   ः जिल्हा परिषद सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सुनीता पवार यांची महिला बालकल्याण समितीवर, प्रमोद शेंडगे यांची समाकल्याण समितीवर तर आशा सुनील पाटील आणि जगन्नाथ माळी यांची विशेष समितीवर निवड करण्यात आली. या चारपैकी केवळ सुनीता पवार या एकमेव भाजप सदस्या असून अन्य तीन सहयोगी पक्षांचे सदस्य आहेत. त्यामुळे या निवडीत "एक फुल, तीन हाप', असे चित्र समोर आले आहे.

हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार... 

पीठासन अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांत समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा पार पडली. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह एकूण 15 जणांनी अठरा अर्ज दाखल केले होते. भाजप व सहयोगी पक्षाकडून सातजणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा बैठक घ्यावी लागली. जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात बैठक झाली. त्याला खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, गोपीचंद पडळकर, माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, राहुल महाडिक आदी उपस्थित होते. तेथे चारजणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान

सकाळी 11 पासून एक तास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुपारी दोन वाजता अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात 12 अर्ज माघारी घेण्यात आले, एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे चारही जागा बिनविरोध झाल्या, असे श्री. शिंगटे यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले. मतदान प्रक्रिया झाल्यास तयारी म्हणून मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई आणि तासगावचे तहसीलदार कल्पना ढवळे यांना पाचारण करण्यात आले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली.

हे पण वाचा - अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका

यांनी घेतली माघार
संभाजी कचरे, विशाल चौगुले, संतपराव देशमुख, सरदार पाटील, अरुण बालटे, शरद लाड, महादेव दुधाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी ते मागे घेत बिनविरोधचा मार्ग मोकळा केला.

घोरपडे गट "चार्ज'
माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाची सातत्याने पीछेहाट सुरू होती, मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेत असताना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो फळाला आला. त्यांच्या समर्थक आशा सुनील पाटील यांचा सभापतिपद मिळाले, तेही विशेष समितीचे, हे विशेष. त्यामुळे घोरपडे गट रिचार्ज होईल, असे मानले जाते.

सभापतींचे परिचय
- सुनीता पवार ः महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार या जत तालुक्‍यातील बनाळी मतदार संघाच्या सदस्य आहे. त्यांचे मूळ गाव सनमडी. त्या आमदार विलासराव जगताप यांच्या कट्टर समर्थक आहेत.
- जगन्नाथ माळी ः दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे कट्टर समर्थक, शेतकरी संघटनेचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. पेठ गटातून ते विजयी झाले. ते रयत विकास आघाडीतून विजयी झाले, आजही रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेत आहेत.
- प्रमोद शेंडगे ः मांजर्डे गटातून "नारळ' या चिन्हावर विजयी झाले. खासदार संजयकाकांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांचा परिचय आहे. सातत्याने चर्चेत सहभाग, आक्रमकपणे प्रश्‍न विचारण्याने ते नेहीम चर्चेत असतात.
- आशा पाटील ः रांजणी गटातून विजयी झाल्या. त्या अजितराव घोरपडे यांच्या कट्टर समर्थक असून "टेबल' या चिन्हावर विजयी झाल्या. त्यांचे मूळ गाव म्हैसाळ (एम) आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे.

जगतापांचा संताप
जत तालुक्‍याला सभापतिपद मिळणार नाही, अशी चर्चा समोर आल्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांनी संताप व्यक्त केला. मागील टर्ममध्ये जतला सभापतिपद होते, तेथे पुन्हा संधी नको, अशी काहींची भूमिका होती. त्यावर जगताप यांनी मिरज तालुक्‍यात पद होते तरीही येथे अध्यक्ष, उपाध्यक्षपद कसे दिले, हा मुद्दा पुढे करत आक्रमक पवित्रा घेतला. जत तालुक्‍यात सर्वाधिक भाजप सदस्य असल्याने संधी हवीच, ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे रेटली.

जेवनावर बहिष्कार
जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात दुपारी सदस्यांसाठी जेवनाचा बेत होता. त्यावर काही नाराज सदस्यांनी अप्रत्यक्ष बहिष्कार टाकला. काही सदस्य जेवनासाठी हॉटेलमध्ये गेले. खासदार संजयकाकांचे ते समर्थक मानले जातात. काकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र "आम्ही मतदानाला येतो, जेवायला बाहेर जातो', असा खोचक संदेश देत ही मंडळी बाहेर जेऊन आल्याचे सांगण्यात आले.

बालटेंचे बंड मागे
आटपाडी तालुक्‍यातील भाजपचे सदस्य अरुण बालटे यांना यावेळी सभापतिपद नक्की मिळेल, अशी अपेक्षा होती. अगदी सुरवातीच्या चर्चेत ते उपाध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतील, असेही चर्चेत होते, मात्र त्यांचा सभापतिपदासाठीही विचार झाला नसल्याने ते कमालीचे नाराज झाले. त्यांनी बंडाची तयारी केली होती, मात्र माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी त्यांना फोनवरून माघार घेण्यास सुचवले, त्यामुळे बालटेंचे बंड थंड झाले.

ठळक घडामोडी
राष्ट्रवादीचे "गायब' सदस्य भगवंत वाघमारे यांची हजेरी
कॉंग्रेसच्या वैशाली कदम घरगुती कारणाने अनुपस्थित
 शेंडगे यांच्या जल्लोषाला आटपाडीची हलगी वाजली

News Item ID: 

599-news_story-1578413892

Mobile Device Headline: 

अजबच ; झेडपीत एक "फुल', तीन "हाप'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

सांगली   ः जिल्हा परिषद सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सुनीता पवार यांची महिला बालकल्याण समितीवर, प्रमोद शेंडगे यांची समाकल्याण समितीवर तर आशा सुनील पाटील आणि जगन्नाथ माळी यांची विशेष समितीवर निवड करण्यात आली. या चारपैकी केवळ सुनीता पवार या एकमेव भाजप सदस्या असून अन्य तीन सहयोगी पक्षांचे सदस्य आहेत. त्यामुळे या निवडीत "एक फुल, तीन हाप', असे चित्र समोर आले आहे.

हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार... 

पीठासन अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांत समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा पार पडली. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह एकूण 15 जणांनी अठरा अर्ज दाखल केले होते. भाजप व सहयोगी पक्षाकडून सातजणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा बैठक घ्यावी लागली. जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात बैठक झाली. त्याला खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, गोपीचंद पडळकर, माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, राहुल महाडिक आदी उपस्थित होते. तेथे चारजणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान

सकाळी 11 पासून एक तास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुपारी दोन वाजता अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात 12 अर्ज माघारी घेण्यात आले, एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे चारही जागा बिनविरोध झाल्या, असे श्री. शिंगटे यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले. मतदान प्रक्रिया झाल्यास तयारी म्हणून मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई आणि तासगावचे तहसीलदार कल्पना ढवळे यांना पाचारण करण्यात आले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली.

हे पण वाचा - अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका

यांनी घेतली माघार
संभाजी कचरे, विशाल चौगुले, संतपराव देशमुख, सरदार पाटील, अरुण बालटे, शरद लाड, महादेव दुधाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी ते मागे घेत बिनविरोधचा मार्ग मोकळा केला.

घोरपडे गट "चार्ज'
माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाची सातत्याने पीछेहाट सुरू होती, मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेत असताना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो फळाला आला. त्यांच्या समर्थक आशा सुनील पाटील यांचा सभापतिपद मिळाले, तेही विशेष समितीचे, हे विशेष. त्यामुळे घोरपडे गट रिचार्ज होईल, असे मानले जाते.

सभापतींचे परिचय
- सुनीता पवार ः महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार या जत तालुक्‍यातील बनाळी मतदार संघाच्या सदस्य आहे. त्यांचे मूळ गाव सनमडी. त्या आमदार विलासराव जगताप यांच्या कट्टर समर्थक आहेत.
- जगन्नाथ माळी ः दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे कट्टर समर्थक, शेतकरी संघटनेचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. पेठ गटातून ते विजयी झाले. ते रयत विकास आघाडीतून विजयी झाले, आजही रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेत आहेत.
- प्रमोद शेंडगे ः मांजर्डे गटातून "नारळ' या चिन्हावर विजयी झाले. खासदार संजयकाकांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांचा परिचय आहे. सातत्याने चर्चेत सहभाग, आक्रमकपणे प्रश्‍न विचारण्याने ते नेहीम चर्चेत असतात.
- आशा पाटील ः रांजणी गटातून विजयी झाल्या. त्या अजितराव घोरपडे यांच्या कट्टर समर्थक असून "टेबल' या चिन्हावर विजयी झाल्या. त्यांचे मूळ गाव म्हैसाळ (एम) आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे.

जगतापांचा संताप
जत तालुक्‍याला सभापतिपद मिळणार नाही, अशी चर्चा समोर आल्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांनी संताप व्यक्त केला. मागील टर्ममध्ये जतला सभापतिपद होते, तेथे पुन्हा संधी नको, अशी काहींची भूमिका होती. त्यावर जगताप यांनी मिरज तालुक्‍यात पद होते तरीही येथे अध्यक्ष, उपाध्यक्षपद कसे दिले, हा मुद्दा पुढे करत आक्रमक पवित्रा घेतला. जत तालुक्‍यात सर्वाधिक भाजप सदस्य असल्याने संधी हवीच, ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे रेटली.

जेवनावर बहिष्कार
जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात दुपारी सदस्यांसाठी जेवनाचा बेत होता. त्यावर काही नाराज सदस्यांनी अप्रत्यक्ष बहिष्कार टाकला. काही सदस्य जेवनासाठी हॉटेलमध्ये गेले. खासदार संजयकाकांचे ते समर्थक मानले जातात. काकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र "आम्ही मतदानाला येतो, जेवायला बाहेर जातो', असा खोचक संदेश देत ही मंडळी बाहेर जेऊन आल्याचे सांगण्यात आले.

बालटेंचे बंड मागे
आटपाडी तालुक्‍यातील भाजपचे सदस्य अरुण बालटे यांना यावेळी सभापतिपद नक्की मिळेल, अशी अपेक्षा होती. अगदी सुरवातीच्या चर्चेत ते उपाध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतील, असेही चर्चेत होते, मात्र त्यांचा सभापतिपदासाठीही विचार झाला नसल्याने ते कमालीचे नाराज झाले. त्यांनी बंडाची तयारी केली होती, मात्र माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी त्यांना फोनवरून माघार घेण्यास सुचवले, त्यामुळे बालटेंचे बंड थंड झाले.

ठळक घडामोडी
राष्ट्रवादीचे "गायब' सदस्य भगवंत वाघमारे यांची हजेरी
कॉंग्रेसच्या वैशाली कदम घरगुती कारणाने अनुपस्थित
 शेंडगे यांच्या जल्लोषाला आटपाडीची हलगी वाजली

Vertical Image: 

English Headline: 

Sangali Zilla Parishad Chairman Selection

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

कल्याण

भाजप

खासदार

संजय पाटील

sanjay patil

आमदार

महाड

mahad

सकाळ

तहसीलदार

विकास

नासा

रघुनाथदादा पाटील

नारळ

म्हैसाळ

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, कल्याण, भाजप, खासदार, संजय पाटील, Sanjay Patil, आमदार, महाड, Mahad, सकाळ, तहसीलदार, विकास, नासा, रघुनाथदादा पाटील, नारळ, म्हैसाळ

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Sangali Zilla Parishad Chairman Selection

Meta Description: 

Sangali Zilla Parishad Chairman Selection, सांगली  जिल्हा परिषद सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सुनीता पवार यांची महिला बालकल्याण समितीवर, प्रमोद शेंडगे यांची समाकल्याण समितीवर तर आशा सुनील पाटील आणि जगन्नाथ माळी यांची विशेष समितीवर निवड करण्यात आली. या चारपैकी केवळ सुनीता पवार या एकमेव भाजप सदस्या असून अन्य तीन सहयोगी पक्षांचे सदस्य आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

सांगली

राष्ट्रवादी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अजबच ; झेडपीत एक "फुल', तीन "हाप' सांगली   ः जिल्हा परिषद सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सुनीता पवार यांची महिला बालकल्याण समितीवर, प्रमोद शेंडगे यांची समाकल्याण समितीवर तर आशा सुनील पाटील आणि जगन्नाथ माळी यांची विशेष समितीवर निवड करण्यात आली. या चारपैकी केवळ सुनीता पवार या एकमेव भाजप सदस्या असून अन्य तीन सहयोगी पक्षांचे सदस्य आहेत. त्यामुळे या निवडीत "एक फुल, तीन हाप', असे चित्र समोर आले आहे. हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार...  पीठासन अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांत समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा पार पडली. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह एकूण 15 जणांनी अठरा अर्ज दाखल केले होते. भाजप व सहयोगी पक्षाकडून सातजणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा बैठक घ्यावी लागली. जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात बैठक झाली. त्याला खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, गोपीचंद पडळकर, माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, राहुल महाडिक आदी उपस्थित होते. तेथे चारजणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान सकाळी 11 पासून एक तास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुपारी दोन वाजता अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात 12 अर्ज माघारी घेण्यात आले, एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे चारही जागा बिनविरोध झाल्या, असे श्री. शिंगटे यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले. मतदान प्रक्रिया झाल्यास तयारी म्हणून मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई आणि तासगावचे तहसीलदार कल्पना ढवळे यांना पाचारण करण्यात आले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली. हे पण वाचा - अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका यांनी घेतली माघार संभाजी कचरे, विशाल चौगुले, संतपराव देशमुख, सरदार पाटील, अरुण बालटे, शरद लाड, महादेव दुधाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी ते मागे घेत बिनविरोधचा मार्ग मोकळा केला. घोरपडे गट "चार्ज' माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाची सातत्याने पीछेहाट सुरू होती, मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेत असताना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो फळाला आला. त्यांच्या समर्थक आशा सुनील पाटील यांचा सभापतिपद मिळाले, तेही विशेष समितीचे, हे विशेष. त्यामुळे घोरपडे गट रिचार्ज होईल, असे मानले जाते. सभापतींचे परिचय - सुनीता पवार ः महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार या जत तालुक्‍यातील बनाळी मतदार संघाच्या सदस्य आहे. त्यांचे मूळ गाव सनमडी. त्या आमदार विलासराव जगताप यांच्या कट्टर समर्थक आहेत. - जगन्नाथ माळी ः दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे कट्टर समर्थक, शेतकरी संघटनेचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. पेठ गटातून ते विजयी झाले. ते रयत विकास आघाडीतून विजयी झाले, आजही रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेत आहेत. - प्रमोद शेंडगे ः मांजर्डे गटातून "नारळ' या चिन्हावर विजयी झाले. खासदार संजयकाकांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांचा परिचय आहे. सातत्याने चर्चेत सहभाग, आक्रमकपणे प्रश्‍न विचारण्याने ते नेहीम चर्चेत असतात. - आशा पाटील ः रांजणी गटातून विजयी झाल्या. त्या अजितराव घोरपडे यांच्या कट्टर समर्थक असून "टेबल' या चिन्हावर विजयी झाल्या. त्यांचे मूळ गाव म्हैसाळ (एम) आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे. जगतापांचा संताप जत तालुक्‍याला सभापतिपद मिळणार नाही, अशी चर्चा समोर आल्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांनी संताप व्यक्त केला. मागील टर्ममध्ये जतला सभापतिपद होते, तेथे पुन्हा संधी नको, अशी काहींची भूमिका होती. त्यावर जगताप यांनी मिरज तालुक्‍यात पद होते तरीही येथे अध्यक्ष, उपाध्यक्षपद कसे दिले, हा मुद्दा पुढे करत आक्रमक पवित्रा घेतला. जत तालुक्‍यात सर्वाधिक भाजप सदस्य असल्याने संधी हवीच, ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे रेटली. जेवनावर बहिष्कार जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात दुपारी सदस्यांसाठी जेवनाचा बेत होता. त्यावर काही नाराज सदस्यांनी अप्रत्यक्ष बहिष्कार टाकला. काही सदस्य जेवनासाठी हॉटेलमध्ये गेले. खासदार संजयकाकांचे ते समर्थक मानले जातात. काकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र "आम्ही मतदानाला येतो, जेवायला बाहेर जातो', असा खोचक संदेश देत ही मंडळी बाहेर जेऊन आल्याचे सांगण्यात आले. बालटेंचे बंड मागे आटपाडी तालुक्‍यातील भाजपचे सदस्य अरुण बालटे यांना यावेळी सभापतिपद नक्की मिळेल, अशी अपेक्षा होती. अगदी सुरवातीच्या चर्चेत ते उपाध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतील, असेही चर्चेत होते, मात्र त्यांचा सभापतिपदासाठीही विचार झाला नसल्याने ते कमालीचे नाराज झाले. त्यांनी बंडाची तयारी केली होती, मात्र माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी त्यांना फोनवरून माघार घेण्यास सुचवले, त्यामुळे बालटेंचे बंड थंड झाले. ठळक घडामोडी राष्ट्रवादीचे "गायब' सदस्य भगवंत वाघमारे यांची हजेरी कॉंग्रेसच्या वैशाली कदम घरगुती कारणाने अनुपस्थित  शेंडगे यांच्या जल्लोषाला आटपाडीची हलगी वाजली News Item ID:  599-news_story-1578413892 Mobile Device Headline:  अजबच ; झेडपीत एक "फुल', तीन "हाप' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली   ः जिल्हा परिषद सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सुनीता पवार यांची महिला बालकल्याण समितीवर, प्रमोद शेंडगे यांची समाकल्याण समितीवर तर आशा सुनील पाटील आणि जगन्नाथ माळी यांची विशेष समितीवर निवड करण्यात आली. या चारपैकी केवळ सुनीता पवार या एकमेव भाजप सदस्या असून अन्य तीन सहयोगी पक्षांचे सदस्य आहेत. त्यामुळे या निवडीत "एक फुल, तीन हाप', असे चित्र समोर आले आहे. हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार...  पीठासन अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांत समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा पार पडली. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह एकूण 15 जणांनी अठरा अर्ज दाखल केले होते. भाजप व सहयोगी पक्षाकडून सातजणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा बैठक घ्यावी लागली. जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात बैठक झाली. त्याला खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, गोपीचंद पडळकर, माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, राहुल महाडिक आदी उपस्थित होते. तेथे चारजणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान सकाळी 11 पासून एक तास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुपारी दोन वाजता अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात 12 अर्ज माघारी घेण्यात आले, एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे चारही जागा बिनविरोध झाल्या, असे श्री. शिंगटे यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले. मतदान प्रक्रिया झाल्यास तयारी म्हणून मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई आणि तासगावचे तहसीलदार कल्पना ढवळे यांना पाचारण करण्यात आले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली. हे पण वाचा - अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका यांनी घेतली माघार संभाजी कचरे, विशाल चौगुले, संतपराव देशमुख, सरदार पाटील, अरुण बालटे, शरद लाड, महादेव दुधाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी ते मागे घेत बिनविरोधचा मार्ग मोकळा केला. घोरपडे गट "चार्ज' माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाची सातत्याने पीछेहाट सुरू होती, मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेत असताना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो फळाला आला. त्यांच्या समर्थक आशा सुनील पाटील यांचा सभापतिपद मिळाले, तेही विशेष समितीचे, हे विशेष. त्यामुळे घोरपडे गट रिचार्ज होईल, असे मानले जाते. सभापतींचे परिचय - सुनीता पवार ः महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार या जत तालुक्‍यातील बनाळी मतदार संघाच्या सदस्य आहे. त्यांचे मूळ गाव सनमडी. त्या आमदार विलासराव जगताप यांच्या कट्टर समर्थक आहेत. - जगन्नाथ माळी ः दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे कट्टर समर्थक, शेतकरी संघटनेचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. पेठ गटातून ते विजयी झाले. ते रयत विकास आघाडीतून विजयी झाले, आजही रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेत आहेत. - प्रमोद शेंडगे ः मांजर्डे गटातून "नारळ' या चिन्हावर विजयी झाले. खासदार संजयकाकांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांचा परिचय आहे. सातत्याने चर्चेत सहभाग, आक्रमकपणे प्रश्‍न विचारण्याने ते नेहीम चर्चेत असतात. - आशा पाटील ः रांजणी गटातून विजयी झाल्या. त्या अजितराव घोरपडे यांच्या कट्टर समर्थक असून "टेबल' या चिन्हावर विजयी झाल्या. त्यांचे मूळ गाव म्हैसाळ (एम) आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे. जगतापांचा संताप जत तालुक्‍याला सभापतिपद मिळणार नाही, अशी चर्चा समोर आल्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांनी संताप व्यक्त केला. मागील टर्ममध्ये जतला सभापतिपद होते, तेथे पुन्हा संधी नको, अशी काहींची भूमिका होती. त्यावर जगताप यांनी मिरज तालुक्‍यात पद होते तरीही येथे अध्यक्ष, उपाध्यक्षपद कसे दिले, हा मुद्दा पुढे करत आक्रमक पवित्रा घेतला. जत तालुक्‍यात सर्वाधिक भाजप सदस्य असल्याने संधी हवीच, ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे रेटली. जेवनावर बहिष्कार जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात दुपारी सदस्यांसाठी जेवनाचा बेत होता. त्यावर काही नाराज सदस्यांनी अप्रत्यक्ष बहिष्कार टाकला. काही सदस्य जेवनासाठी हॉटेलमध्ये गेले. खासदार संजयकाकांचे ते समर्थक मानले जातात. काकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र "आम्ही मतदानाला येतो, जेवायला बाहेर जातो', असा खोचक संदेश देत ही मंडळी बाहेर जेऊन आल्याचे सांगण्यात आले. बालटेंचे बंड मागे आटपाडी तालुक्‍यातील भाजपचे सदस्य अरुण बालटे यांना यावेळी सभापतिपद नक्की मिळेल, अशी अपेक्षा होती. अगदी सुरवातीच्या चर्चेत ते उपाध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतील, असेही चर्चेत होते, मात्र त्यांचा सभापतिपदासाठीही विचार झाला नसल्याने ते कमालीचे नाराज झाले. त्यांनी बंडाची तयारी केली होती, मात्र माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी त्यांना फोनवरून माघार घेण्यास सुचवले, त्यामुळे बालटेंचे बंड थंड झाले. ठळक घडामोडी राष्ट्रवादीचे "गायब' सदस्य भगवंत वाघमारे यांची हजेरी कॉंग्रेसच्या वैशाली कदम घरगुती कारणाने अनुपस्थित  शेंडगे यांच्या जल्लोषाला आटपाडीची हलगी वाजली Vertical Image:  English Headline:  Sangali Zilla Parishad Chairman Selection Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद कल्याण भाजप खासदार संजय पाटील sanjay patil आमदार महाड mahad सकाळ तहसीलदार विकास नासा रघुनाथदादा पाटील नारळ म्हैसाळ Search Functional Tags:  जिल्हा परिषद, कल्याण, भाजप, खासदार, संजय पाटील, Sanjay Patil, आमदार, महाड, Mahad, सकाळ, तहसीलदार, विकास, नासा, रघुनाथदादा पाटील, नारळ, म्हैसाळ Twitter Publish:  Meta Keyword:  Sangali Zilla Parishad Chairman Selection Meta Description:  Sangali Zilla Parishad Chairman Selection, सांगली  जिल्हा परिषद सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सुनीता पवार यांची महिला बालकल्याण समितीवर, प्रमोद शेंडगे यांची समाकल्याण समितीवर तर आशा सुनील पाटील आणि जगन्नाथ माळी यांची विशेष समितीवर निवड करण्यात आली. या चारपैकी केवळ सुनीता पवार या एकमेव भाजप सदस्या असून अन्य तीन सहयोगी पक्षांचे सदस्य आहेत. Send as Notification:  Topic Tags:  सांगली राष्ट्रवादी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZX1tMe
Read More
मुख्यमंत्र्यांसह शिवकुमार संकटात;अडचणी वाढणार

बंगळूर   : मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 2010 मध्ये आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय मित्र डी. के. शिवकुमार यांच्यासाठी जमिनीचे डिनोटिफिकेशन केल्याचा आरोप असून हे प्रकरण आता पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणात तुमचे पात्र काय? याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही केली आहे.

हे पण वाचा -  अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका

यासंदर्भात हिरेमठ नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (ता.7) सुनावणी झाली. लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सद्यस्थिती काय? या प्रकरणाला का स्थगिती देण्यात आली? उच्च न्यायालयात तुम्ही कोणत्या कारणासाठी सहभागी झाला नाही?, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित करून या संबंधी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे.

हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान

एवढेच नाही तर तुम्ही लोकायुक्तांकडे केव्हा गेलात? लोकायुक्तांनी काय केले? या संपूर्ण माहितीसह नवीन अर्ज दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यामूर्तींनी, हिरेमठ यांचे वकील प्रशांत भूषण यांना सांगितले. त्यानंतर प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर टाकण्यात आली.

हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार...

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बाजू ऍड. मुकुल रोहटगी यांनी तर कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची बाजू ऍड. नरसिंहन यांनी न्यायालयात मांडली.

प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते कब्बाळेगौड व टी. अब्राहम यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे हे प्रकरण लोकायुक्त व कर्नाटक उच्च न्यायालयातही रद्द झाले होते. परंतू समाज परिवर्तनचे एन. आर. हिरेमठ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले.

काय आहे प्रकरण?
1962 मध्ये बी. के. श्रीनिवास यांच्या मालकीची 5.11 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली होती. 13 मे 2010 रोजी येडियुराप्पा यांनी 4.5 एकर जमिनीचे डिनोटिफिकेशन केले होते. डिनोटिफिकेशन केलेली जमीन शिवकुमार यांनी खरेदी केली. शिवकुमार यांना अनुकूल व्हावे, यासाठीच डिनोटिफिकेशन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कब्बाळेगौड व टी. अब्राहम यांनी लोकायुक्त व उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती, परंतु नंतर त्यांनी आपली याचिका मागे घेतली. समाज परिवर्तन संस्थेचे एस. आर. हिरेमठ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे.

News Item ID: 

599-news_story-1578414642

Mobile Device Headline: 

मुख्यमंत्र्यांसह शिवकुमार संकटात;अडचणी वाढणार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

बंगळूर   : मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 2010 मध्ये आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय मित्र डी. के. शिवकुमार यांच्यासाठी जमिनीचे डिनोटिफिकेशन केल्याचा आरोप असून हे प्रकरण आता पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणात तुमचे पात्र काय? याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही केली आहे.

हे पण वाचा -  अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका

यासंदर्भात हिरेमठ नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (ता.7) सुनावणी झाली. लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सद्यस्थिती काय? या प्रकरणाला का स्थगिती देण्यात आली? उच्च न्यायालयात तुम्ही कोणत्या कारणासाठी सहभागी झाला नाही?, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित करून या संबंधी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे.

हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान

एवढेच नाही तर तुम्ही लोकायुक्तांकडे केव्हा गेलात? लोकायुक्तांनी काय केले? या संपूर्ण माहितीसह नवीन अर्ज दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यामूर्तींनी, हिरेमठ यांचे वकील प्रशांत भूषण यांना सांगितले. त्यानंतर प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर टाकण्यात आली.

हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार...

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बाजू ऍड. मुकुल रोहटगी यांनी तर कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची बाजू ऍड. नरसिंहन यांनी न्यायालयात मांडली.

प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते कब्बाळेगौड व टी. अब्राहम यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे हे प्रकरण लोकायुक्त व कर्नाटक उच्च न्यायालयातही रद्द झाले होते. परंतू समाज परिवर्तनचे एन. आर. हिरेमठ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले.

काय आहे प्रकरण?
1962 मध्ये बी. के. श्रीनिवास यांच्या मालकीची 5.11 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली होती. 13 मे 2010 रोजी येडियुराप्पा यांनी 4.5 एकर जमिनीचे डिनोटिफिकेशन केले होते. डिनोटिफिकेशन केलेली जमीन शिवकुमार यांनी खरेदी केली. शिवकुमार यांना अनुकूल व्हावे, यासाठीच डिनोटिफिकेशन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कब्बाळेगौड व टी. अब्राहम यांनी लोकायुक्त व उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती, परंतु नंतर त्यांनी आपली याचिका मागे घेतली. समाज परिवर्तन संस्थेचे एस. आर. हिरेमठ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर

मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालय

विकास

उच्च न्यायालय

high court

वकील

प्रशांत भूषण

भाजप

कर्नाटक

Search Functional Tags: 

बंगळूर, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालय, विकास, उच्च न्यायालय, High Court, वकील, प्रशांत भूषण, भाजप, कर्नाटक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa

Meta Description: 

Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa

Send as Notification: 

Topic Tags: 

कर्नाटक

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मुख्यमंत्र्यांसह शिवकुमार संकटात;अडचणी वाढणार बंगळूर   : मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 2010 मध्ये आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय मित्र डी. के. शिवकुमार यांच्यासाठी जमिनीचे डिनोटिफिकेशन केल्याचा आरोप असून हे प्रकरण आता पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणात तुमचे पात्र काय? याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही केली आहे. हे पण वाचा -  अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका यासंदर्भात हिरेमठ नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (ता.7) सुनावणी झाली. लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सद्यस्थिती काय? या प्रकरणाला का स्थगिती देण्यात आली? उच्च न्यायालयात तुम्ही कोणत्या कारणासाठी सहभागी झाला नाही?, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित करून या संबंधी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान एवढेच नाही तर तुम्ही लोकायुक्तांकडे केव्हा गेलात? लोकायुक्तांनी काय केले? या संपूर्ण माहितीसह नवीन अर्ज दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यामूर्तींनी, हिरेमठ यांचे वकील प्रशांत भूषण यांना सांगितले. त्यानंतर प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर टाकण्यात आली. हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार... मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बाजू ऍड. मुकुल रोहटगी यांनी तर कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची बाजू ऍड. नरसिंहन यांनी न्यायालयात मांडली. प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते कब्बाळेगौड व टी. अब्राहम यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे हे प्रकरण लोकायुक्त व कर्नाटक उच्च न्यायालयातही रद्द झाले होते. परंतू समाज परिवर्तनचे एन. आर. हिरेमठ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. काय आहे प्रकरण? 1962 मध्ये बी. के. श्रीनिवास यांच्या मालकीची 5.11 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली होती. 13 मे 2010 रोजी येडियुराप्पा यांनी 4.5 एकर जमिनीचे डिनोटिफिकेशन केले होते. डिनोटिफिकेशन केलेली जमीन शिवकुमार यांनी खरेदी केली. शिवकुमार यांना अनुकूल व्हावे, यासाठीच डिनोटिफिकेशन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कब्बाळेगौड व टी. अब्राहम यांनी लोकायुक्त व उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती, परंतु नंतर त्यांनी आपली याचिका मागे घेतली. समाज परिवर्तन संस्थेचे एस. आर. हिरेमठ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. News Item ID:  599-news_story-1578414642 Mobile Device Headline:  मुख्यमंत्र्यांसह शिवकुमार संकटात;अडचणी वाढणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  बंगळूर   : मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 2010 मध्ये आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय मित्र डी. के. शिवकुमार यांच्यासाठी जमिनीचे डिनोटिफिकेशन केल्याचा आरोप असून हे प्रकरण आता पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणात तुमचे पात्र काय? याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही केली आहे. हे पण वाचा -  अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका यासंदर्भात हिरेमठ नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (ता.7) सुनावणी झाली. लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सद्यस्थिती काय? या प्रकरणाला का स्थगिती देण्यात आली? उच्च न्यायालयात तुम्ही कोणत्या कारणासाठी सहभागी झाला नाही?, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित करून या संबंधी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान एवढेच नाही तर तुम्ही लोकायुक्तांकडे केव्हा गेलात? लोकायुक्तांनी काय केले? या संपूर्ण माहितीसह नवीन अर्ज दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यामूर्तींनी, हिरेमठ यांचे वकील प्रशांत भूषण यांना सांगितले. त्यानंतर प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर टाकण्यात आली. हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार... मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बाजू ऍड. मुकुल रोहटगी यांनी तर कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची बाजू ऍड. नरसिंहन यांनी न्यायालयात मांडली. प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते कब्बाळेगौड व टी. अब्राहम यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे हे प्रकरण लोकायुक्त व कर्नाटक उच्च न्यायालयातही रद्द झाले होते. परंतू समाज परिवर्तनचे एन. आर. हिरेमठ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. काय आहे प्रकरण? 1962 मध्ये बी. के. श्रीनिवास यांच्या मालकीची 5.11 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली होती. 13 मे 2010 रोजी येडियुराप्पा यांनी 4.5 एकर जमिनीचे डिनोटिफिकेशन केले होते. डिनोटिफिकेशन केलेली जमीन शिवकुमार यांनी खरेदी केली. शिवकुमार यांना अनुकूल व्हावे, यासाठीच डिनोटिफिकेशन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कब्बाळेगौड व टी. अब्राहम यांनी लोकायुक्त व उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती, परंतु नंतर त्यांनी आपली याचिका मागे घेतली. समाज परिवर्तन संस्थेचे एस. आर. हिरेमठ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. Vertical Image:  English Headline:  Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बंगळूर मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालय विकास उच्च न्यायालय high court वकील प्रशांत भूषण भाजप कर्नाटक Search Functional Tags:  बंगळूर, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालय, विकास, उच्च न्यायालय, High Court, वकील, प्रशांत भूषण, भाजप, कर्नाटक Twitter Publish:  Meta Keyword:  Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa Meta Description:  Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa Send as Notification:  Topic Tags:  कर्नाटक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QzTf9H
Read More
गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांसाठीचा मेन्यू ‘डीएफआरएल’मध्ये तयार

बंगळूर - गगनयान ही मानवाचा समावेश असलेली भारताची पहिली अवकाश मोहीम असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) या मोहिमेची सध्या वेगाने तयारी सुरू आहे. या मोहिमेतील अवकाशवीरांना भारतीय पदार्थांचा अवकाशातही आस्वाद घेता येणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इडली सांबार, उपमा, व्हेज पुलाव आणि एग रोल असा मेन्यू असणार आहे. म्हैसूरस्थित संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेने (डीएफआरएल) खास अंतराळवीरांसाठी या पदार्थांच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) भाग असलेल्या ‘डीएफआरएल’कडे गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या अवकाशातील भोजन आणि इतर साहित्य तयार करण्याची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे ‘गगनयान’साठी ‘इस्रो’समोर २०२२ची डेडलाइन आहे. त्यामुळे गगनयान मोहिमेची तयारी वेगाने सुरू आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार भारतीय अवकाशवीरांची निवड झाली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हे चौघे प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना होणार आहेत.

अन्न गरम करण्यासाठीही उपकरणे
अवकाश सफरीसाठीचे हे विशेष पदार्थ ‘डीएफआरएल’च्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहेत. अनेक दिवसांचे संशोधन आणि विविध प्रयोगानंतर अंतराळवीरांसाठीचे अन्न आणि खाण्या-पिण्यासाठीच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. अवकाशात गुरुत्वाकर्षण कमी होत जाते किंवा नसतेच. ही बाब ध्यानात घेऊन अन्नपदार्थ गरम करण्यासाठी विशेष उपकरणांची निर्मितीही ‘डीएफआरएल’ने केली आहे.

News Item ID: 

599-news_story-1578417667

Mobile Device Headline: 

गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांसाठीचा मेन्यू ‘डीएफआरएल’मध्ये तयार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

बंगळूर - गगनयान ही मानवाचा समावेश असलेली भारताची पहिली अवकाश मोहीम असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) या मोहिमेची सध्या वेगाने तयारी सुरू आहे. या मोहिमेतील अवकाशवीरांना भारतीय पदार्थांचा अवकाशातही आस्वाद घेता येणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इडली सांबार, उपमा, व्हेज पुलाव आणि एग रोल असा मेन्यू असणार आहे. म्हैसूरस्थित संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेने (डीएफआरएल) खास अंतराळवीरांसाठी या पदार्थांच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) भाग असलेल्या ‘डीएफआरएल’कडे गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या अवकाशातील भोजन आणि इतर साहित्य तयार करण्याची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे ‘गगनयान’साठी ‘इस्रो’समोर २०२२ची डेडलाइन आहे. त्यामुळे गगनयान मोहिमेची तयारी वेगाने सुरू आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार भारतीय अवकाशवीरांची निवड झाली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हे चौघे प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना होणार आहेत.

अन्न गरम करण्यासाठीही उपकरणे
अवकाश सफरीसाठीचे हे विशेष पदार्थ ‘डीएफआरएल’च्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहेत. अनेक दिवसांचे संशोधन आणि विविध प्रयोगानंतर अंतराळवीरांसाठीचे अन्न आणि खाण्या-पिण्यासाठीच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. अवकाशात गुरुत्वाकर्षण कमी होत जाते किंवा नसतेच. ही बाब ध्यानात घेऊन अन्नपदार्थ गरम करण्यासाठी विशेष उपकरणांची निर्मितीही ‘डीएफआरएल’ने केली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

menu ready for Astronauts prepared in DFRL

Author Type: 

External Author

पीटीआय

कर्नाटक

मूग

डाळ

बंगळूर

भारत

अवकाशवीर

ऍप

विकास

training

Search Functional Tags: 

कर्नाटक, मूग, डाळ, बंगळूर, भारत, अवकाशवीर, ऍप, विकास, Training

Twitter Publish: 

Meta Description: 

menu ready for Astronauts prepared in DFRL गगनयान ही मानवाचा समावेश असलेली भारताची पहिली अवकाश मोहीम असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) या मोहिमेची सध्या वेगाने तयारी सुरू आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांसाठीचा मेन्यू ‘डीएफआरएल’मध्ये तयार बंगळूर - गगनयान ही मानवाचा समावेश असलेली भारताची पहिली अवकाश मोहीम असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) या मोहिमेची सध्या वेगाने तयारी सुरू आहे. या मोहिमेतील अवकाशवीरांना भारतीय पदार्थांचा अवकाशातही आस्वाद घेता येणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इडली सांबार, उपमा, व्हेज पुलाव आणि एग रोल असा मेन्यू असणार आहे. म्हैसूरस्थित संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेने (डीएफआरएल) खास अंतराळवीरांसाठी या पदार्थांच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) भाग असलेल्या ‘डीएफआरएल’कडे गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या अवकाशातील भोजन आणि इतर साहित्य तयार करण्याची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे ‘गगनयान’साठी ‘इस्रो’समोर २०२२ची डेडलाइन आहे. त्यामुळे गगनयान मोहिमेची तयारी वेगाने सुरू आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार भारतीय अवकाशवीरांची निवड झाली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हे चौघे प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना होणार आहेत. अन्न गरम करण्यासाठीही उपकरणे अवकाश सफरीसाठीचे हे विशेष पदार्थ ‘डीएफआरएल’च्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहेत. अनेक दिवसांचे संशोधन आणि विविध प्रयोगानंतर अंतराळवीरांसाठीचे अन्न आणि खाण्या-पिण्यासाठीच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. अवकाशात गुरुत्वाकर्षण कमी होत जाते किंवा नसतेच. ही बाब ध्यानात घेऊन अन्नपदार्थ गरम करण्यासाठी विशेष उपकरणांची निर्मितीही ‘डीएफआरएल’ने केली आहे. News Item ID:  599-news_story-1578417667 Mobile Device Headline:  गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांसाठीचा मेन्यू ‘डीएफआरएल’मध्ये तयार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  बंगळूर - गगनयान ही मानवाचा समावेश असलेली भारताची पहिली अवकाश मोहीम असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) या मोहिमेची सध्या वेगाने तयारी सुरू आहे. या मोहिमेतील अवकाशवीरांना भारतीय पदार्थांचा अवकाशातही आस्वाद घेता येणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इडली सांबार, उपमा, व्हेज पुलाव आणि एग रोल असा मेन्यू असणार आहे. म्हैसूरस्थित संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेने (डीएफआरएल) खास अंतराळवीरांसाठी या पदार्थांच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) भाग असलेल्या ‘डीएफआरएल’कडे गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या अवकाशातील भोजन आणि इतर साहित्य तयार करण्याची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे ‘गगनयान’साठी ‘इस्रो’समोर २०२२ची डेडलाइन आहे. त्यामुळे गगनयान मोहिमेची तयारी वेगाने सुरू आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार भारतीय अवकाशवीरांची निवड झाली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हे चौघे प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना होणार आहेत. अन्न गरम करण्यासाठीही उपकरणे अवकाश सफरीसाठीचे हे विशेष पदार्थ ‘डीएफआरएल’च्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहेत. अनेक दिवसांचे संशोधन आणि विविध प्रयोगानंतर अंतराळवीरांसाठीचे अन्न आणि खाण्या-पिण्यासाठीच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. अवकाशात गुरुत्वाकर्षण कमी होत जाते किंवा नसतेच. ही बाब ध्यानात घेऊन अन्नपदार्थ गरम करण्यासाठी विशेष उपकरणांची निर्मितीही ‘डीएफआरएल’ने केली आहे. Vertical Image:  English Headline:  menu ready for Astronauts prepared in DFRL Author Type:  External Author पीटीआय कर्नाटक मूग डाळ बंगळूर भारत अवकाशवीर ऍप विकास training Search Functional Tags:  कर्नाटक, मूग, डाळ, बंगळूर, भारत, अवकाशवीर, ऍप, विकास, Training Twitter Publish:  Meta Description:  menu ready for Astronauts prepared in DFRL गगनयान ही मानवाचा समावेश असलेली भारताची पहिली अवकाश मोहीम असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) या मोहिमेची सध्या वेगाने तयारी सुरू आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZXofUc
Read More
Video : #PuneMetro : मेट्रोच्या भुयारी मार्गाला गती

पुणे - पिंपरी- स्वारगेट मार्गावर भुयारी मेट्रोसाठी सुमारे २०० मीटर बोगदा तयार करण्याचा टप्पा मंगळवारी गाठण्यात आला. येत्या दोन महिन्यांत स्वारगेटकडूनही दोन टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) बोगद्याची खोदाई होणार आहे. एकाच वेळी चार टीबीएम कार्यान्वित झाल्यावर भुयारी बोगद्याचे काम सुमारे दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालयाच्या मैदानातून सध्या भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. तेथे सध्या दोन ‘टीबीएम’मार्फत स्वारगेटच्या दिशेने खोदाई सुरू आहे. त्यात २०० मीटर खोदाईचा टप्पा मंगळवारी गाठला. आता दोन ‘टीबीएम’ आल्यावर स्वारगेटहून शिवाजीनगरच्या दिशेने खोदाई सुरू होणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरच रेंजहिल्स डेपोच्याही कामाने वेग घेतला आहे. पिंपरी- मार्गावरील मेट्रोच्या डब्यांची देखभाल दुरुस्ती रेंजहिल्स डेपोमध्ये होणार 
आहे, अशी माहिती महामेट्रोचे सहमहाव्यवस्थापक नितीन जोशी यांनी दिली. 

पुण्याची ओळख जुनीच चेहरा बदलतोय!

टाटा-गुलेरमार्ग या कंपनीच्या माध्यमातून भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्यात येत आहे. त्यासाठीचे टीबीएम मशिन हाँगकाँगवरून आणण्यात आले आहे. तसेच गुलेरमार्ग या तुर्कस्थानी कंपनीचे अभियंतेही पुण्यात आले असून, कामात सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरुवात झालेल्या नव्या टीबीएम मशिननेही सुमारे ५ मीटरचा टप्पा पार केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भुयारी मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार सुरू आहे. आणखी दोन ‘टीबीएम’ दोन महिन्यांत आल्यावर लगेच ती कार्यान्वित होतील. रोज सुमारे सरासरी १० मीटर बोगद्याची खोदाई होत आहे. एकाच वेळी चार मशिनमार्फत खोदाई सुरू झाल्यावर दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल. 
- नितीन जोशी, सहमहाव्यवस्थापक- महामेट्रो

मेट्रो मार्ग 
  पिंपरी- स्वारगेट - सुमारे १६ किलोमीटर - ५. ५ किलोमीटर भुयारी, उर्वरित मार्ग एलिव्हेटेड 
  वनाज - रामवाडी - सुमारे १५ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड 
  हिंजवडी - शिवाजीनगर - १७ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड

News Item ID: 

599-news_story-1578409481

Mobile Device Headline: 

Video : #PuneMetro : मेट्रोच्या भुयारी मार्गाला गती

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - पिंपरी- स्वारगेट मार्गावर भुयारी मेट्रोसाठी सुमारे २०० मीटर बोगदा तयार करण्याचा टप्पा मंगळवारी गाठण्यात आला. येत्या दोन महिन्यांत स्वारगेटकडूनही दोन टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) बोगद्याची खोदाई होणार आहे. एकाच वेळी चार टीबीएम कार्यान्वित झाल्यावर भुयारी बोगद्याचे काम सुमारे दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालयाच्या मैदानातून सध्या भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. तेथे सध्या दोन ‘टीबीएम’मार्फत स्वारगेटच्या दिशेने खोदाई सुरू आहे. त्यात २०० मीटर खोदाईचा टप्पा मंगळवारी गाठला. आता दोन ‘टीबीएम’ आल्यावर स्वारगेटहून शिवाजीनगरच्या दिशेने खोदाई सुरू होणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरच रेंजहिल्स डेपोच्याही कामाने वेग घेतला आहे. पिंपरी- मार्गावरील मेट्रोच्या डब्यांची देखभाल दुरुस्ती रेंजहिल्स डेपोमध्ये होणार 
आहे, अशी माहिती महामेट्रोचे सहमहाव्यवस्थापक नितीन जोशी यांनी दिली. 

पुण्याची ओळख जुनीच चेहरा बदलतोय!

टाटा-गुलेरमार्ग या कंपनीच्या माध्यमातून भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्यात येत आहे. त्यासाठीचे टीबीएम मशिन हाँगकाँगवरून आणण्यात आले आहे. तसेच गुलेरमार्ग या तुर्कस्थानी कंपनीचे अभियंतेही पुण्यात आले असून, कामात सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरुवात झालेल्या नव्या टीबीएम मशिननेही सुमारे ५ मीटरचा टप्पा पार केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भुयारी मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार सुरू आहे. आणखी दोन ‘टीबीएम’ दोन महिन्यांत आल्यावर लगेच ती कार्यान्वित होतील. रोज सुमारे सरासरी १० मीटर बोगद्याची खोदाई होत आहे. एकाच वेळी चार मशिनमार्फत खोदाई सुरू झाल्यावर दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल. 
- नितीन जोशी, सहमहाव्यवस्थापक- महामेट्रो

मेट्रो मार्ग 
  पिंपरी- स्वारगेट - सुमारे १६ किलोमीटर - ५. ५ किलोमीटर भुयारी, उर्वरित मार्ग एलिव्हेटेड 
  वनाज - रामवाडी - सुमारे १५ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड 
  हिंजवडी - शिवाजीनगर - १७ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड

Vertical Image: 

English Headline: 

Metro underground route work speed increase

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महामेट्रो

पुणे

स्वारगेट

ऍप

company

Search Functional Tags: 

महामेट्रो, पुणे, स्वारगेट, ऍप, Company

Twitter Publish: 

Meta Description: 

Metro underground route work speed increase पिंपरी- स्वारगेट मार्गावर भुयारी मेट्रोसाठी सुमारे २०० मीटर बोगदा तयार करण्याचा टप्पा मंगळवारी गाठण्यात आला.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/304wLRd

Video : #PuneMetro : मेट्रोच्या भुयारी मार्गाला गती पुणे - पिंपरी- स्वारगेट मार्गावर भुयारी मेट्रोसाठी सुमारे २०० मीटर बोगदा तयार करण्याचा टप्पा मंगळवारी गाठण्यात आला. येत्या दोन महिन्यांत स्वारगेटकडूनही दोन टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) बोगद्याची खोदाई होणार आहे. एकाच वेळी चार टीबीएम कार्यान्वित झाल्यावर भुयारी बोगद्याचे काम सुमारे दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालयाच्या मैदानातून सध्या भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. तेथे सध्या दोन ‘टीबीएम’मार्फत स्वारगेटच्या दिशेने खोदाई सुरू आहे. त्यात २०० मीटर खोदाईचा टप्पा मंगळवारी गाठला. आता दोन ‘टीबीएम’ आल्यावर स्वारगेटहून शिवाजीनगरच्या दिशेने खोदाई सुरू होणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरच रेंजहिल्स डेपोच्याही कामाने वेग घेतला आहे. पिंपरी- मार्गावरील मेट्रोच्या डब्यांची देखभाल दुरुस्ती रेंजहिल्स डेपोमध्ये होणार  आहे, अशी माहिती महामेट्रोचे सहमहाव्यवस्थापक नितीन जोशी यांनी दिली.  पुण्याची ओळख जुनीच चेहरा बदलतोय! टाटा-गुलेरमार्ग या कंपनीच्या माध्यमातून भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्यात येत आहे. त्यासाठीचे टीबीएम मशिन हाँगकाँगवरून आणण्यात आले आहे. तसेच गुलेरमार्ग या तुर्कस्थानी कंपनीचे अभियंतेही पुण्यात आले असून, कामात सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरुवात झालेल्या नव्या टीबीएम मशिननेही सुमारे ५ मीटरचा टप्पा पार केला आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भुयारी मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार सुरू आहे. आणखी दोन ‘टीबीएम’ दोन महिन्यांत आल्यावर लगेच ती कार्यान्वित होतील. रोज सुमारे सरासरी १० मीटर बोगद्याची खोदाई होत आहे. एकाच वेळी चार मशिनमार्फत खोदाई सुरू झाल्यावर दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल.  - नितीन जोशी, सहमहाव्यवस्थापक- महामेट्रो मेट्रो मार्ग    पिंपरी- स्वारगेट - सुमारे १६ किलोमीटर - ५. ५ किलोमीटर भुयारी, उर्वरित मार्ग एलिव्हेटेड    वनाज - रामवाडी - सुमारे १५ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड    हिंजवडी - शिवाजीनगर - १७ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड News Item ID:  599-news_story-1578409481 Mobile Device Headline:  Video : #PuneMetro : मेट्रोच्या भुयारी मार्गाला गती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - पिंपरी- स्वारगेट मार्गावर भुयारी मेट्रोसाठी सुमारे २०० मीटर बोगदा तयार करण्याचा टप्पा मंगळवारी गाठण्यात आला. येत्या दोन महिन्यांत स्वारगेटकडूनही दोन टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) बोगद्याची खोदाई होणार आहे. एकाच वेळी चार टीबीएम कार्यान्वित झाल्यावर भुयारी बोगद्याचे काम सुमारे दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालयाच्या मैदानातून सध्या भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. तेथे सध्या दोन ‘टीबीएम’मार्फत स्वारगेटच्या दिशेने खोदाई सुरू आहे. त्यात २०० मीटर खोदाईचा टप्पा मंगळवारी गाठला. आता दोन ‘टीबीएम’ आल्यावर स्वारगेटहून शिवाजीनगरच्या दिशेने खोदाई सुरू होणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरच रेंजहिल्स डेपोच्याही कामाने वेग घेतला आहे. पिंपरी- मार्गावरील मेट्रोच्या डब्यांची देखभाल दुरुस्ती रेंजहिल्स डेपोमध्ये होणार  आहे, अशी माहिती महामेट्रोचे सहमहाव्यवस्थापक नितीन जोशी यांनी दिली.  पुण्याची ओळख जुनीच चेहरा बदलतोय! टाटा-गुलेरमार्ग या कंपनीच्या माध्यमातून भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्यात येत आहे. त्यासाठीचे टीबीएम मशिन हाँगकाँगवरून आणण्यात आले आहे. तसेच गुलेरमार्ग या तुर्कस्थानी कंपनीचे अभियंतेही पुण्यात आले असून, कामात सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरुवात झालेल्या नव्या टीबीएम मशिननेही सुमारे ५ मीटरचा टप्पा पार केला आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भुयारी मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार सुरू आहे. आणखी दोन ‘टीबीएम’ दोन महिन्यांत आल्यावर लगेच ती कार्यान्वित होतील. रोज सुमारे सरासरी १० मीटर बोगद्याची खोदाई होत आहे. एकाच वेळी चार मशिनमार्फत खोदाई सुरू झाल्यावर दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल.  - नितीन जोशी, सहमहाव्यवस्थापक- महामेट्रो मेट्रो मार्ग    पिंपरी- स्वारगेट - सुमारे १६ किलोमीटर - ५. ५ किलोमीटर भुयारी, उर्वरित मार्ग एलिव्हेटेड    वनाज - रामवाडी - सुमारे १५ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड    हिंजवडी - शिवाजीनगर - १७ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड Vertical Image:  English Headline:  Metro underground route work speed increase Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महामेट्रो पुणे स्वारगेट ऍप company Search Functional Tags:  महामेट्रो, पुणे, स्वारगेट, ऍप, Company Twitter Publish:  Meta Description:  Metro underground route work speed increase पिंपरी- स्वारगेट मार्गावर भुयारी मेट्रोसाठी सुमारे २०० मीटर बोगदा तयार करण्याचा टप्पा मंगळवारी गाठण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/304wLRd

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37LkXG6
Read More
तज्ज्ञांच्या नियुक्‍तीचा निर्णय मागे - उद्धव ठाकरे

मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील सुधारणा रद्द केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस सरकारने १३ जून २०१५ मध्ये बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित व्यक्तींच्या नियुक्‍त्यांचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अधिनियमात सुधारणा केली होती. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी पणन, कायदा, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत होती. राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडणुकांच्या माध्यमातून भाजपला बॅंका असो अथवा बाजार समित्यांची सत्ता हस्तगत करणे शक्‍य नसल्याने फडणवीस सरकारने मागच्या दरवाजाने कारखाने, बाजार समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी हा निर्णय घेतला होता, अशी चर्चा होती. या निर्णयानंतर फडणवीस सरकारच्या काळात १८२ समित्यांमध्ये ३७६ तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. 

राज्यात ३०७ बाजार समित्या आहेत. येत्या काळात राज्यात अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सुधारणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिनियमातील ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

News Item ID: 

599-news_story-1578416937

Mobile Device Headline: 

तज्ज्ञांच्या नियुक्‍तीचा निर्णय मागे - उद्धव ठाकरे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील सुधारणा रद्द केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस सरकारने १३ जून २०१५ मध्ये बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित व्यक्तींच्या नियुक्‍त्यांचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अधिनियमात सुधारणा केली होती. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी पणन, कायदा, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत होती. राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडणुकांच्या माध्यमातून भाजपला बॅंका असो अथवा बाजार समित्यांची सत्ता हस्तगत करणे शक्‍य नसल्याने फडणवीस सरकारने मागच्या दरवाजाने कारखाने, बाजार समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी हा निर्णय घेतला होता, अशी चर्चा होती. या निर्णयानंतर फडणवीस सरकारच्या काळात १८२ समित्यांमध्ये ३७६ तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. 

राज्यात ३०७ बाजार समित्या आहेत. येत्या काळात राज्यात अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सुधारणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिनियमातील ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

The decision to hire experts is behind uddhav thackeray

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

उद्धव ठाकरे

aurangabad

mumbai

उत्पन्न

devendra fadnavis

मुख्यमंत्री

uddhav thakare

maharashtra

विकास

ऍप

marketing

economics

सहकार क्षेत्र

काँग्रेस

भाजप

Search Functional Tags: 

उद्धव ठाकरे, Aurangabad, Mumbai, उत्पन्न, Devendra Fadnavis, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Maharashtra, विकास, ऍप, Marketing, Economics, सहकार क्षेत्र, काँग्रेस, भाजप

Twitter Publish: 

Meta Description: 

The decision to hire experts is behind uddhav thackeray राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

तज्ज्ञांच्या नियुक्‍तीचा निर्णय मागे - उद्धव ठाकरे मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील सुधारणा रद्द केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस सरकारने १३ जून २०१५ मध्ये बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित व्यक्तींच्या नियुक्‍त्यांचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अधिनियमात सुधारणा केली होती. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी पणन, कायदा, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत होती. राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडणुकांच्या माध्यमातून भाजपला बॅंका असो अथवा बाजार समित्यांची सत्ता हस्तगत करणे शक्‍य नसल्याने फडणवीस सरकारने मागच्या दरवाजाने कारखाने, बाजार समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी हा निर्णय घेतला होता, अशी चर्चा होती. या निर्णयानंतर फडणवीस सरकारच्या काळात १८२ समित्यांमध्ये ३७६ तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.  राज्यात ३०७ बाजार समित्या आहेत. येत्या काळात राज्यात अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सुधारणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिनियमातील ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. News Item ID:  599-news_story-1578416937 Mobile Device Headline:  तज्ज्ञांच्या नियुक्‍तीचा निर्णय मागे - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील सुधारणा रद्द केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस सरकारने १३ जून २०१५ मध्ये बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित व्यक्तींच्या नियुक्‍त्यांचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अधिनियमात सुधारणा केली होती. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी पणन, कायदा, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत होती. राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडणुकांच्या माध्यमातून भाजपला बॅंका असो अथवा बाजार समित्यांची सत्ता हस्तगत करणे शक्‍य नसल्याने फडणवीस सरकारने मागच्या दरवाजाने कारखाने, बाजार समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी हा निर्णय घेतला होता, अशी चर्चा होती. या निर्णयानंतर फडणवीस सरकारच्या काळात १८२ समित्यांमध्ये ३७६ तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.  राज्यात ३०७ बाजार समित्या आहेत. येत्या काळात राज्यात अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सुधारणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिनियमातील ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. Vertical Image:  English Headline:  The decision to hire experts is behind uddhav thackeray Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे aurangabad mumbai उत्पन्न devendra fadnavis मुख्यमंत्री uddhav thakare maharashtra विकास ऍप marketing economics सहकार क्षेत्र काँग्रेस भाजप Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Aurangabad, Mumbai, उत्पन्न, Devendra Fadnavis, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Maharashtra, विकास, ऍप, Marketing, Economics, सहकार क्षेत्र, काँग्रेस, भाजप Twitter Publish:  Meta Description:  The decision to hire experts is behind uddhav thackeray राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची संचालकपदी नियुक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QxoORl
Read More