Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 21, 2019

प्रणव मुखर्जी म्हणतात त्याप्रमाणे लोकसभेची सदस्यसंख्या 1000 झाल्यास काय फायदा होईल?
ही मुलं म्हणतात, 'आम्हाला आत्महत्या करायचीये'
श्रीराम लागू: 'परमेश्वराला रिटायर करा' असं त्यांनी का म्हटलं होतं?
दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास!

पुणे : "ई लर्निंग'च्या काळात बाजारात अनेक ऍप आलेले असताना आता बालभारतीनेही यात पाऊल टाकले आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना "ई बालभारती' या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना हे "गिफ्ट' मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. या वर्षी मे महिन्यात बालभारतीने ऍप तयार करण्याचे काम हाती घेतले होते. अभ्यास मंडळातील विषयांच्या तज्ज्ञांकडून सर्व धडे तपासून घेऊन या ऍपमध्ये या धड्यांना योग्य आवाज व चित्रांची सांगड घातली आहे. सध्या या ऍपवर दहावीच्या प्रत्येक विषयाचे तीन धडे उपलब्ध आहेत. 31 डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण अभ्यासक्रम ऍपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

मराठी, इंग्रजी, उर्दूत ऍप 

बालभारतीने मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍप तयार केले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व विषयांचे सर्व धडे त्यावर अपलोड केले जातील. तर उर्दू माध्यमाचे सर्व विषय जानेवारी महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

साडेसहा हजार जणांनी घेतला लाभ 

"ई बालभारती' या नावाने हे ऍप विनामूल्य उपलब्ध आहे. राज्यातील 6 हजार 448 जणांनी या ऍपचा वापर सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमाचे 2 हजार 662, मराठीचे 3 हजार 166 आणि उर्दू माध्यमाचे 218 विद्यार्थी हे ऍप वापरत आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1576950818

Mobile Device Headline: 

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : "ई लर्निंग'च्या काळात बाजारात अनेक ऍप आलेले असताना आता बालभारतीनेही यात पाऊल टाकले आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना "ई बालभारती' या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना हे "गिफ्ट' मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. या वर्षी मे महिन्यात बालभारतीने ऍप तयार करण्याचे काम हाती घेतले होते. अभ्यास मंडळातील विषयांच्या तज्ज्ञांकडून सर्व धडे तपासून घेऊन या ऍपमध्ये या धड्यांना योग्य आवाज व चित्रांची सांगड घातली आहे. सध्या या ऍपवर दहावीच्या प्रत्येक विषयाचे तीन धडे उपलब्ध आहेत. 31 डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण अभ्यासक्रम ऍपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

मराठी, इंग्रजी, उर्दूत ऍप 

बालभारतीने मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍप तयार केले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व विषयांचे सर्व धडे त्यावर अपलोड केले जातील. तर उर्दू माध्यमाचे सर्व विषय जानेवारी महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

साडेसहा हजार जणांनी घेतला लाभ 

"ई बालभारती' या नावाने हे ऍप विनामूल्य उपलब्ध आहे. राज्यातील 6 हजार 448 जणांनी या ऍपचा वापर सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमाचे 2 हजार 662, मराठीचे 3 हजार 166 आणि उर्दू माध्यमाचे 218 विद्यार्थी हे ऍप वापरत आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

bal bharati will introduce education App for 10 th Students

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

ऍप

पुणे

शिक्षण

education

विषय

topics

मराठी

Search Functional Tags: 

ऍप, पुणे, शिक्षण, Education, विषय, Topics, मराठी

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Education App :10वीच्या विद्यार्थ्यांना "ई बालभारती' या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास! पुणे : "ई लर्निंग'च्या काळात बाजारात अनेक ऍप आलेले असताना आता बालभारतीनेही यात पाऊल टाकले आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना "ई बालभारती' या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना हे "गिफ्ट' मिळणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. या वर्षी मे महिन्यात बालभारतीने ऍप तयार करण्याचे काम हाती घेतले होते. अभ्यास मंडळातील विषयांच्या तज्ज्ञांकडून सर्व धडे तपासून घेऊन या ऍपमध्ये या धड्यांना योग्य आवाज व चित्रांची सांगड घातली आहे. सध्या या ऍपवर दहावीच्या प्रत्येक विषयाचे तीन धडे उपलब्ध आहेत. 31 डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण अभ्यासक्रम ऍपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.  मराठी, इंग्रजी, उर्दूत ऍप  बालभारतीने मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍप तयार केले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व विषयांचे सर्व धडे त्यावर अपलोड केले जातील. तर उर्दू माध्यमाचे सर्व विषय जानेवारी महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  साडेसहा हजार जणांनी घेतला लाभ  "ई बालभारती' या नावाने हे ऍप विनामूल्य उपलब्ध आहे. राज्यातील 6 हजार 448 जणांनी या ऍपचा वापर सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमाचे 2 हजार 662, मराठीचे 3 हजार 166 आणि उर्दू माध्यमाचे 218 विद्यार्थी हे ऍप वापरत आहेत.  News Item ID:  599-news_story-1576950818 Mobile Device Headline:  दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : "ई लर्निंग'च्या काळात बाजारात अनेक ऍप आलेले असताना आता बालभारतीनेही यात पाऊल टाकले आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना "ई बालभारती' या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना हे "गिफ्ट' मिळणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. या वर्षी मे महिन्यात बालभारतीने ऍप तयार करण्याचे काम हाती घेतले होते. अभ्यास मंडळातील विषयांच्या तज्ज्ञांकडून सर्व धडे तपासून घेऊन या ऍपमध्ये या धड्यांना योग्य आवाज व चित्रांची सांगड घातली आहे. सध्या या ऍपवर दहावीच्या प्रत्येक विषयाचे तीन धडे उपलब्ध आहेत. 31 डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण अभ्यासक्रम ऍपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.  मराठी, इंग्रजी, उर्दूत ऍप  बालभारतीने मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍप तयार केले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व विषयांचे सर्व धडे त्यावर अपलोड केले जातील. तर उर्दू माध्यमाचे सर्व विषय जानेवारी महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  साडेसहा हजार जणांनी घेतला लाभ  "ई बालभारती' या नावाने हे ऍप विनामूल्य उपलब्ध आहे. राज्यातील 6 हजार 448 जणांनी या ऍपचा वापर सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमाचे 2 हजार 662, मराठीचे 3 हजार 166 आणि उर्दू माध्यमाचे 218 विद्यार्थी हे ऍप वापरत आहेत.  Vertical Image:  English Headline:  bal bharati will introduce education App for 10 th Students Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा ऍप पुणे शिक्षण education विषय topics मराठी Search Functional Tags:  ऍप, पुणे, शिक्षण, Education, विषय, Topics, मराठी Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Education App :10वीच्या विद्यार्थ्यांना "ई बालभारती' या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 21, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tETt6l
Read More
ना दारू विकणार, ना पिऊ देणार!

नाशिक : रस्ते-महामार्गांलगत असलेल्या ढाब्यांवर राजरोस अवैधरीत्या मद्याची विक्री होते हे एव्हाना लपून राहिलेले नाही. अशा ढाब्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून कारवाई होते; परंतु पुन्हा ढाबेचालकांकडून तोच कित्ता गिरविला जातो.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पण नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र ढाब्यावाल्यांकडून लिहून घेतले जात आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही जर पथकाच्या कारवाईत ढाबेवाला सापडला, तर गुन्हा दाखल करतानाच त्याचे सारे परवानेच रद्द करण्याचीही कारवाई उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे. 

- Video : 'शान'चा थाटच न्यारा : प्यायला पाच लिटर दुध..काजू- बदामाचा खुराक

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. प्रामुख्याने यात अपघात हे मद्याच्या नशेत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत रस्ता अपघात रोखण्यासाठी व मृत्यूच्या प्रमाणाला आळा बसण्यासाठी रस्ते-महामार्गालगत पाचशे मीटरपर्यंतच्या मद्यविक्री दुकानांवर बंदी आणली होती.

परिणामी, शासनाच्या महसुलावर परिणाम झाल्याने शासनाकडून न्यायालयात बाजू मांडली गेली आणि त्यात शिथिलता आणली गेली. मात्र त्यानंतर महामार्गालगतच्या ढाब्यावर अवैधरीत्या मद्यविक्री व मद्यपानाचे प्रकार वाढीस लागले. याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक वा पोलिसांकडून कारवाई होते. परंतु या कारवाईत अनेक लागेबांधे असल्याने ही कारवाई आजपर्यंत निरुपयोगी ठरत आहे. 

- Video:संजय राऊत म्हणतात, 'राज यांनी का पलटी मारली माहिती नाही'

नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 'ढाब्यावर ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असा हा अभिनव उपक्रम आहे. त्यासाठी नाशिक शहरालगतचे महामार्ग, रस्त्यांलगत ढाब्यांवर उत्पादन शुल्क अधिकारी जातील. ढाब्यामालक-चालकाकडून थेट 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र लिहून घेणार आहेत.

- हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश

ढाबेचालकांची मद्यपानाविरोधात जनजागृतीही केली जाणार आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही त्या ढाब्यावर अवैध मद्यविक्रीची माहिती मिळाली आणि कारवाई झाली, तर गुन्हा दाखल होणार आहे. शिवाय त्या ढाब्याला देण्यात आलेले सर्व परवाने रद्द करण्यात येणार आहेत. 

ढाब्यांवर होणारी अवैध मद्यविक्री या मोहिमेमुळे रोखण्यास मदत होणार आहे. मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांनाही आळा बसेल. ढाब्यांवर मद्यविक्री वा मद्यपान होणार नाही यालाच प्राधान्यक्रम आहे. 
- अर्जुन ओहोळ, उपायुक्त, उत्पादन शुल्क, नाशिक

News Item ID: 

599-news_story-1576953599

Mobile Device Headline: 

ना दारू विकणार, ना पिऊ देणार!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

नाशिक : रस्ते-महामार्गांलगत असलेल्या ढाब्यांवर राजरोस अवैधरीत्या मद्याची विक्री होते हे एव्हाना लपून राहिलेले नाही. अशा ढाब्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून कारवाई होते; परंतु पुन्हा ढाबेचालकांकडून तोच कित्ता गिरविला जातो.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पण नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र ढाब्यावाल्यांकडून लिहून घेतले जात आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही जर पथकाच्या कारवाईत ढाबेवाला सापडला, तर गुन्हा दाखल करतानाच त्याचे सारे परवानेच रद्द करण्याचीही कारवाई उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे. 

- Video : 'शान'चा थाटच न्यारा : प्यायला पाच लिटर दुध..काजू- बदामाचा खुराक

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. प्रामुख्याने यात अपघात हे मद्याच्या नशेत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत रस्ता अपघात रोखण्यासाठी व मृत्यूच्या प्रमाणाला आळा बसण्यासाठी रस्ते-महामार्गालगत पाचशे मीटरपर्यंतच्या मद्यविक्री दुकानांवर बंदी आणली होती.

परिणामी, शासनाच्या महसुलावर परिणाम झाल्याने शासनाकडून न्यायालयात बाजू मांडली गेली आणि त्यात शिथिलता आणली गेली. मात्र त्यानंतर महामार्गालगतच्या ढाब्यावर अवैधरीत्या मद्यविक्री व मद्यपानाचे प्रकार वाढीस लागले. याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक वा पोलिसांकडून कारवाई होते. परंतु या कारवाईत अनेक लागेबांधे असल्याने ही कारवाई आजपर्यंत निरुपयोगी ठरत आहे. 

- Video:संजय राऊत म्हणतात, 'राज यांनी का पलटी मारली माहिती नाही'

नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 'ढाब्यावर ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असा हा अभिनव उपक्रम आहे. त्यासाठी नाशिक शहरालगतचे महामार्ग, रस्त्यांलगत ढाब्यांवर उत्पादन शुल्क अधिकारी जातील. ढाब्यामालक-चालकाकडून थेट 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र लिहून घेणार आहेत.

- हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश

ढाबेचालकांची मद्यपानाविरोधात जनजागृतीही केली जाणार आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही त्या ढाब्यावर अवैध मद्यविक्रीची माहिती मिळाली आणि कारवाई झाली, तर गुन्हा दाखल होणार आहे. शिवाय त्या ढाब्याला देण्यात आलेले सर्व परवाने रद्द करण्यात येणार आहेत. 

ढाब्यांवर होणारी अवैध मद्यविक्री या मोहिमेमुळे रोखण्यास मदत होणार आहे. मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांनाही आळा बसेल. ढाब्यांवर मद्यविक्री वा मद्यपान होणार नाही यालाच प्राधान्यक्रम आहे. 
- अर्जुन ओहोळ, उपायुक्त, उत्पादन शुल्क, नाशिक

Vertical Image: 

English Headline: 

state excise department has launched an innovative program about avoid selling and drinking alcohol

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

नाशिक

महामार्ग

उपक्रम

दारू

अपघात

सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालय

high court

Search Functional Tags: 

नाशिक, महामार्ग, उपक्रम, दारू, अपघात, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, High Court

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Excise Department: रस्ते-महामार्गांलगत असलेल्या ढाब्यांवर राजरोस अवैधरीत्या मद्याची विक्री होते हे एव्हाना लपून राहिलेले नाही. अशा ढाब्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून कारवाई होते; परंतु पुन्हा ढाबेचालकांकडून तोच कित्ता गिरविला जातो.

Send as Notification: 

Topic Tags: 

नाशिक

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ना दारू विकणार, ना पिऊ देणार! नाशिक : रस्ते-महामार्गांलगत असलेल्या ढाब्यांवर राजरोस अवैधरीत्या मद्याची विक्री होते हे एव्हाना लपून राहिलेले नाही. अशा ढाब्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून कारवाई होते; परंतु पुन्हा ढाबेचालकांकडून तोच कित्ता गिरविला जातो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पण नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र ढाब्यावाल्यांकडून लिहून घेतले जात आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही जर पथकाच्या कारवाईत ढाबेवाला सापडला, तर गुन्हा दाखल करतानाच त्याचे सारे परवानेच रद्द करण्याचीही कारवाई उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे.  - Video : 'शान'चा थाटच न्यारा : प्यायला पाच लिटर दुध..काजू- बदामाचा खुराक देशात रस्ते अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. प्रामुख्याने यात अपघात हे मद्याच्या नशेत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत रस्ता अपघात रोखण्यासाठी व मृत्यूच्या प्रमाणाला आळा बसण्यासाठी रस्ते-महामार्गालगत पाचशे मीटरपर्यंतच्या मद्यविक्री दुकानांवर बंदी आणली होती. परिणामी, शासनाच्या महसुलावर परिणाम झाल्याने शासनाकडून न्यायालयात बाजू मांडली गेली आणि त्यात शिथिलता आणली गेली. मात्र त्यानंतर महामार्गालगतच्या ढाब्यावर अवैधरीत्या मद्यविक्री व मद्यपानाचे प्रकार वाढीस लागले. याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक वा पोलिसांकडून कारवाई होते. परंतु या कारवाईत अनेक लागेबांधे असल्याने ही कारवाई आजपर्यंत निरुपयोगी ठरत आहे.  - Video:संजय राऊत म्हणतात, 'राज यांनी का पलटी मारली माहिती नाही' नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 'ढाब्यावर ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असा हा अभिनव उपक्रम आहे. त्यासाठी नाशिक शहरालगतचे महामार्ग, रस्त्यांलगत ढाब्यांवर उत्पादन शुल्क अधिकारी जातील. ढाब्यामालक-चालकाकडून थेट 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र लिहून घेणार आहेत. - हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश ढाबेचालकांची मद्यपानाविरोधात जनजागृतीही केली जाणार आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही त्या ढाब्यावर अवैध मद्यविक्रीची माहिती मिळाली आणि कारवाई झाली, तर गुन्हा दाखल होणार आहे. शिवाय त्या ढाब्याला देण्यात आलेले सर्व परवाने रद्द करण्यात येणार आहेत.  ढाब्यांवर होणारी अवैध मद्यविक्री या मोहिमेमुळे रोखण्यास मदत होणार आहे. मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांनाही आळा बसेल. ढाब्यांवर मद्यविक्री वा मद्यपान होणार नाही यालाच प्राधान्यक्रम आहे.  - अर्जुन ओहोळ, उपायुक्त, उत्पादन शुल्क, नाशिक News Item ID:  599-news_story-1576953599 Mobile Device Headline:  ना दारू विकणार, ना पिऊ देणार! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  नाशिक : रस्ते-महामार्गांलगत असलेल्या ढाब्यांवर राजरोस अवैधरीत्या मद्याची विक्री होते हे एव्हाना लपून राहिलेले नाही. अशा ढाब्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून कारवाई होते; परंतु पुन्हा ढाबेचालकांकडून तोच कित्ता गिरविला जातो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पण नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र ढाब्यावाल्यांकडून लिहून घेतले जात आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही जर पथकाच्या कारवाईत ढाबेवाला सापडला, तर गुन्हा दाखल करतानाच त्याचे सारे परवानेच रद्द करण्याचीही कारवाई उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे.  - Video : 'शान'चा थाटच न्यारा : प्यायला पाच लिटर दुध..काजू- बदामाचा खुराक देशात रस्ते अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. प्रामुख्याने यात अपघात हे मद्याच्या नशेत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत रस्ता अपघात रोखण्यासाठी व मृत्यूच्या प्रमाणाला आळा बसण्यासाठी रस्ते-महामार्गालगत पाचशे मीटरपर्यंतच्या मद्यविक्री दुकानांवर बंदी आणली होती. परिणामी, शासनाच्या महसुलावर परिणाम झाल्याने शासनाकडून न्यायालयात बाजू मांडली गेली आणि त्यात शिथिलता आणली गेली. मात्र त्यानंतर महामार्गालगतच्या ढाब्यावर अवैधरीत्या मद्यविक्री व मद्यपानाचे प्रकार वाढीस लागले. याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक वा पोलिसांकडून कारवाई होते. परंतु या कारवाईत अनेक लागेबांधे असल्याने ही कारवाई आजपर्यंत निरुपयोगी ठरत आहे.  - Video:संजय राऊत म्हणतात, 'राज यांनी का पलटी मारली माहिती नाही' नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 'ढाब्यावर ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असा हा अभिनव उपक्रम आहे. त्यासाठी नाशिक शहरालगतचे महामार्ग, रस्त्यांलगत ढाब्यांवर उत्पादन शुल्क अधिकारी जातील. ढाब्यामालक-चालकाकडून थेट 'ना दारू विकणार, ना दारू पिऊ देणार' असे हमीपत्र लिहून घेणार आहेत. - हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश ढाबेचालकांची मद्यपानाविरोधात जनजागृतीही केली जाणार आहे. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही त्या ढाब्यावर अवैध मद्यविक्रीची माहिती मिळाली आणि कारवाई झाली, तर गुन्हा दाखल होणार आहे. शिवाय त्या ढाब्याला देण्यात आलेले सर्व परवाने रद्द करण्यात येणार आहेत.  ढाब्यांवर होणारी अवैध मद्यविक्री या मोहिमेमुळे रोखण्यास मदत होणार आहे. मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांनाही आळा बसेल. ढाब्यांवर मद्यविक्री वा मद्यपान होणार नाही यालाच प्राधान्यक्रम आहे.  - अर्जुन ओहोळ, उपायुक्त, उत्पादन शुल्क, नाशिक Vertical Image:  English Headline:  state excise department has launched an innovative program about avoid selling and drinking alcohol Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नाशिक महामार्ग उपक्रम दारू अपघात सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय high court Search Functional Tags:  नाशिक, महामार्ग, उपक्रम, दारू, अपघात, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, High Court Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Excise Department: रस्ते-महामार्गांलगत असलेल्या ढाब्यांवर राजरोस अवैधरीत्या मद्याची विक्री होते हे एव्हाना लपून राहिलेले नाही. अशा ढाब्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून कारवाई होते; परंतु पुन्हा ढाबेचालकांकडून तोच कित्ता गिरविला जातो. Send as Notification:  Topic Tags:  नाशिक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 21, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34QXba9
Read More
दहावी-बारावी परीक्षांच्या तारख्या जाहीर

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेळापत्रकानुसार दोन्ही इयत्तांचे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेला सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. दहा ते सव्वादहा या वेळेत उत्तरपत्रिकेचे वाटप होणार आहे. त्यापुढील 15 मिनिटांत प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थित वाचण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. 

दहावीची परीक्षा 20 मार्च, तर बारावीची परीक्षा 30 मार्च रोजी संपणार आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निवेदनात नूमद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर सुटी देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक cbsc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 

News Item ID: 

599-news_story-1576953444

Mobile Device Headline: 

दहावी-बारावी परीक्षांच्या तारख्या जाहीर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेळापत्रकानुसार दोन्ही इयत्तांचे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेला सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. दहा ते सव्वादहा या वेळेत उत्तरपत्रिकेचे वाटप होणार आहे. त्यापुढील 15 मिनिटांत प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थित वाचण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. 

दहावीची परीक्षा 20 मार्च, तर बारावीची परीक्षा 30 मार्च रोजी संपणार आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निवेदनात नूमद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर सुटी देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक cbsc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 

Vertical Image: 

English Headline: 

Time table of CBI Board exam 10th and 12th exam declared

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

शिक्षण

education

सीबीएसई

Search Functional Tags: 

पुणे, शिक्षण, Education, सीबीएसई

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Exam TimeTable : दहावी-बारावी परीक्षांच्या तारख्या जाहीर

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दहावी-बारावी परीक्षांच्या तारख्या जाहीर पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वेळापत्रकानुसार दोन्ही इयत्तांचे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेला सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. दहा ते सव्वादहा या वेळेत उत्तरपत्रिकेचे वाटप होणार आहे. त्यापुढील 15 मिनिटांत प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थित वाचण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.  दहावीची परीक्षा 20 मार्च, तर बारावीची परीक्षा 30 मार्च रोजी संपणार आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निवेदनात नूमद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर सुटी देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक cbsc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.    News Item ID:  599-news_story-1576953444 Mobile Device Headline:  दहावी-बारावी परीक्षांच्या तारख्या जाहीर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वेळापत्रकानुसार दोन्ही इयत्तांचे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेला सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. दहा ते सव्वादहा या वेळेत उत्तरपत्रिकेचे वाटप होणार आहे. त्यापुढील 15 मिनिटांत प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थित वाचण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.  दहावीची परीक्षा 20 मार्च, तर बारावीची परीक्षा 30 मार्च रोजी संपणार आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निवेदनात नूमद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर सुटी देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक cbsc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.    Vertical Image:  English Headline:  Time table of CBI Board exam 10th and 12th exam declared Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे शिक्षण education सीबीएसई Search Functional Tags:  पुणे, शिक्षण, Education, सीबीएसई Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Exam TimeTable : दहावी-बारावी परीक्षांच्या तारख्या जाहीर Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 21, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ShO3su
Read More
सुधारित नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात नको : शरद पवार

पुणे : "सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय देशातील विविध आठ राज्यांनी घेतला आहे. या आठ राज्यांशी सुसंगत निर्णय महाराष्ट्रानेही घ्यायला हवा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेणार आहोत,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले. केंद्र सरकारने अपयश झाकण्याच्या उद्देशाने हा कायदा आणला असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेनेही पवार यांनी इशारा केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुधारित नागरिकत्व कायदा आणि त्याला होणारा विरोध या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. या कायद्यावरूनही लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यातून धार्मिक व सामाजिक ऐक्‍याला धोका निर्माण होत असल्याची बाब सरकारच्या लक्षात येत नसल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, "देशातील तीन लोकांसाठीच कायद्यातील तरतूद आहेत का? ती नेपाळ आणि श्रीलंकेतून येणाऱ्या नागरिकांसाठी का नाही? राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या बिहारमधील नितीशकुमार यांच्यासह देशातील आठ राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला मोठा विरोध केला आहे.

नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार

महाराष्ट्रानेही हा कायदा लागू करू, नये यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहे. या विधेयकाला विरोध केवळ अल्पसंख्याकांचा आहे, असा समज पसरवण्यात येत आहे. मात्र, अल्पसंख्य नव्हे तर देशाचा विचार करणाऱ्या सर्वांचा त्याला विरोध आहे. त्यापलीकडे जाऊन "मॅगेसेसे पुरस्कार' विजेत्यांनीही कायद्याला विरोध केला आहे, याची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी.'' 

"विरोध करताना हिंसाचार नको' 

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करताना कोणत्याही प्रकाराचा हिंसाचार होता कामा नये, अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत ही भूमिका पोचवायला हवी, असे पवार यांनी या वेळी सांगितले. 

News Item ID: 

599-news_story-1576951197

Mobile Device Headline: 

सुधारित नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात नको : शरद पवार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : "सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय देशातील विविध आठ राज्यांनी घेतला आहे. या आठ राज्यांशी सुसंगत निर्णय महाराष्ट्रानेही घ्यायला हवा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेणार आहोत,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले. केंद्र सरकारने अपयश झाकण्याच्या उद्देशाने हा कायदा आणला असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेनेही पवार यांनी इशारा केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुधारित नागरिकत्व कायदा आणि त्याला होणारा विरोध या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. या कायद्यावरूनही लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यातून धार्मिक व सामाजिक ऐक्‍याला धोका निर्माण होत असल्याची बाब सरकारच्या लक्षात येत नसल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, "देशातील तीन लोकांसाठीच कायद्यातील तरतूद आहेत का? ती नेपाळ आणि श्रीलंकेतून येणाऱ्या नागरिकांसाठी का नाही? राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या बिहारमधील नितीशकुमार यांच्यासह देशातील आठ राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला मोठा विरोध केला आहे.

नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार

महाराष्ट्रानेही हा कायदा लागू करू, नये यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहे. या विधेयकाला विरोध केवळ अल्पसंख्याकांचा आहे, असा समज पसरवण्यात येत आहे. मात्र, अल्पसंख्य नव्हे तर देशाचा विचार करणाऱ्या सर्वांचा त्याला विरोध आहे. त्यापलीकडे जाऊन "मॅगेसेसे पुरस्कार' विजेत्यांनीही कायद्याला विरोध केला आहे, याची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी.'' 

"विरोध करताना हिंसाचार नको' 

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करताना कोणत्याही प्रकाराचा हिंसाचार होता कामा नये, अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत ही भूमिका पोचवायला हवी, असे पवार यांनी या वेळी सांगितले. 

Vertical Image: 

English Headline: 

NCP Chief Sharad Pawar commented about CAA

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

sharad pawar

शरद पवार

उद्धव ठाकरे

narendra modi

uddhav thakare

पुणे

महाराष्ट्र

maharashtra

नरेंद्र मोदी

Search Functional Tags: 

Sharad Pawar, शरद पवार, उद्धव ठाकरे, Narendra Modi, Uddhav Thakare, पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, नरेंद्र मोदी

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about CAA : सुधारित नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात नको, असे शरद पवार म्हणाले.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

राष्ट्रवादी

शरद पवार

नरेंद्र मोदी

अमित शहा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सुधारित नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात नको : शरद पवार पुणे : "सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय देशातील विविध आठ राज्यांनी घेतला आहे. या आठ राज्यांशी सुसंगत निर्णय महाराष्ट्रानेही घ्यायला हवा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेणार आहोत,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले. केंद्र सरकारने अपयश झाकण्याच्या उद्देशाने हा कायदा आणला असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेनेही पवार यांनी इशारा केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सुधारित नागरिकत्व कायदा आणि त्याला होणारा विरोध या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. या कायद्यावरूनही लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यातून धार्मिक व सामाजिक ऐक्‍याला धोका निर्माण होत असल्याची बाब सरकारच्या लक्षात येत नसल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, "देशातील तीन लोकांसाठीच कायद्यातील तरतूद आहेत का? ती नेपाळ आणि श्रीलंकेतून येणाऱ्या नागरिकांसाठी का नाही? राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या बिहारमधील नितीशकुमार यांच्यासह देशातील आठ राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला मोठा विरोध केला आहे. नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार महाराष्ट्रानेही हा कायदा लागू करू, नये यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहे. या विधेयकाला विरोध केवळ अल्पसंख्याकांचा आहे, असा समज पसरवण्यात येत आहे. मात्र, अल्पसंख्य नव्हे तर देशाचा विचार करणाऱ्या सर्वांचा त्याला विरोध आहे. त्यापलीकडे जाऊन "मॅगेसेसे पुरस्कार' विजेत्यांनीही कायद्याला विरोध केला आहे, याची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी.''  "विरोध करताना हिंसाचार नको'  सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करताना कोणत्याही प्रकाराचा हिंसाचार होता कामा नये, अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत ही भूमिका पोचवायला हवी, असे पवार यांनी या वेळी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1576951197 Mobile Device Headline:  सुधारित नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात नको : शरद पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : "सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय देशातील विविध आठ राज्यांनी घेतला आहे. या आठ राज्यांशी सुसंगत निर्णय महाराष्ट्रानेही घ्यायला हवा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेणार आहोत,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले. केंद्र सरकारने अपयश झाकण्याच्या उद्देशाने हा कायदा आणला असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेनेही पवार यांनी इशारा केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सुधारित नागरिकत्व कायदा आणि त्याला होणारा विरोध या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. या कायद्यावरूनही लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यातून धार्मिक व सामाजिक ऐक्‍याला धोका निर्माण होत असल्याची बाब सरकारच्या लक्षात येत नसल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, "देशातील तीन लोकांसाठीच कायद्यातील तरतूद आहेत का? ती नेपाळ आणि श्रीलंकेतून येणाऱ्या नागरिकांसाठी का नाही? राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या बिहारमधील नितीशकुमार यांच्यासह देशातील आठ राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला मोठा विरोध केला आहे. नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार महाराष्ट्रानेही हा कायदा लागू करू, नये यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहे. या विधेयकाला विरोध केवळ अल्पसंख्याकांचा आहे, असा समज पसरवण्यात येत आहे. मात्र, अल्पसंख्य नव्हे तर देशाचा विचार करणाऱ्या सर्वांचा त्याला विरोध आहे. त्यापलीकडे जाऊन "मॅगेसेसे पुरस्कार' विजेत्यांनीही कायद्याला विरोध केला आहे, याची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी.''  "विरोध करताना हिंसाचार नको'  सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करताना कोणत्याही प्रकाराचा हिंसाचार होता कामा नये, अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत ही भूमिका पोचवायला हवी, असे पवार यांनी या वेळी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  NCP Chief Sharad Pawar commented about CAA Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा sharad pawar शरद पवार उद्धव ठाकरे narendra modi uddhav thakare पुणे महाराष्ट्र maharashtra नरेंद्र मोदी Search Functional Tags:  Sharad Pawar, शरद पवार, उद्धव ठाकरे, Narendra Modi, Uddhav Thakare, पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, नरेंद्र मोदी Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about CAA : सुधारित नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात नको, असे शरद पवार म्हणाले. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे महाराष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार नरेंद्र मोदी अमित शहा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 21, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35P8px8
Read More
राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार नववर्षाचे 'गिफ्ट'!

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली. मार्च 2015 नंतर घेतलेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासन भरणार असून, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठरावानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाच्या योजनांची घोषणा शनिवारी केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रतिशेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. तसेच, ही कर्जमाफी कोणत्याही अटींशिवाय असेल, अशी माहिती या वेळी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करीत सभात्याग केला. 

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray in state legislative assembly: Loans of farmers up to Rs 2 lakhs to be waived off. Money to deposited in the banks directly. Scheme to implemented from March. (file pic) pic.twitter.com/MxQ99GMBI7

— ANI (@ANI) December 21, 2019

ज्या गोरगरीब शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत आहे, त्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही योजना पारदर्शक असेल आणि कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. योजनेची अंमलबजावणी येत्या मार्च महिन्यात सुरू केली जाईल. पुढच्या दोन महिन्यांत प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली जाईल. तसेच, खरीप हंगामावेळी गेल्या वर्षीचे पीककर्ज थकीत जाईल, त्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत स्वतंत्र योजना जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

- 'रक्ताला कुठलाच रंग नसतो'; पोलिस अधिकारी जमावाला म्हणताच टाळ्यांचा कडकडाट

प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मंत्रालय मुंबईत आहे. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागतो. हे हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून आमचे सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करेल. जिल्ह्याची कामे त्या त्या विभागात होतील, हेलपाटे वाचतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

सिंचनाच्या प्रकल्पाला स्थगिती नाही 

सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही. विदर्भात 123 सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहे. गोसी खुर्द प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 253 कोटी रुपये देणार आहे. सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही. समुद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार. कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल, असेही ठाकरे म्हणाले. त्यामुळे व्याजापोटी शासनाचे अडीच हजार कोटी वाचले आहेत. 

- Happy Birthday YSJagan : सोळा महिने राहिला जेलमध्ये अन् बाहेर येताच झाला मुख्यमंत्री

पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प 

ते पुढे म्हणाले की, कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना केली जाईल. 5 लाख लोकांसाठी रोजगारनिर्मिती होईल. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासन अधिकचे 200 रुपये देणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरू आहे. आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह स्थापन करणार आहे. पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

Opposition has staged walk out from the Maharashtra legislative assembly demanding complete waiver of farmers' loans, after Chief Minister Uddhav Thackeray's announcement of farm loan waiver. https://t.co/J02XZ3Mv3m

— ANI (@ANI) December 21, 2019

'मिहान'ला कमी पडू देणार नाही 

लोणार सरोवराचे सौंदर्य संमोहित करणार आहोत. विदर्भात पर्यटनाच्या सोयीसुविधा वाढविणार आहोत. जून 2023 पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भात मत्स्यव्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

- शेतकऱ्यांनो सावधान, सरकारने दिलेले पैसे घेतले जाताहेत परत!​

मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी मंगोलियाला 4 हजार कोटी रुपये देऊ शकतात. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे? केंद्राने मदत न केल्यास राज्य सरकार स्वतः जबाबदारी घेऊन मदत करेल.

विरोधकांनी केला निषेध 

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचे काय? असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळत नसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार देत नाही. वचन पाळले जात नाही, अशा सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला. 

विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर आम्ही ठेवणार नाही. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस मला तुमची मदत लागेल. विदर्भाचा तुमच्याइतका माझा अभ्यास नाही. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना फसवी असून, याविरोधात भाजप राज्यभरात आंदोलन करेल. 
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

News Item ID: 

599-news_story-1576951440

Mobile Device Headline: 

राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार नववर्षाचे 'गिफ्ट'!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली. मार्च 2015 नंतर घेतलेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासन भरणार असून, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठरावानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाच्या योजनांची घोषणा शनिवारी केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रतिशेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. तसेच, ही कर्जमाफी कोणत्याही अटींशिवाय असेल, अशी माहिती या वेळी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करीत सभात्याग केला. 

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray in state legislative assembly: Loans of farmers up to Rs 2 lakhs to be waived off. Money to deposited in the banks directly. Scheme to implemented from March. (file pic) pic.twitter.com/MxQ99GMBI7

— ANI (@ANI) December 21, 2019

ज्या गोरगरीब शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत आहे, त्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही योजना पारदर्शक असेल आणि कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. योजनेची अंमलबजावणी येत्या मार्च महिन्यात सुरू केली जाईल. पुढच्या दोन महिन्यांत प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली जाईल. तसेच, खरीप हंगामावेळी गेल्या वर्षीचे पीककर्ज थकीत जाईल, त्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत स्वतंत्र योजना जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

- 'रक्ताला कुठलाच रंग नसतो'; पोलिस अधिकारी जमावाला म्हणताच टाळ्यांचा कडकडाट

प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मंत्रालय मुंबईत आहे. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागतो. हे हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून आमचे सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करेल. जिल्ह्याची कामे त्या त्या विभागात होतील, हेलपाटे वाचतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

सिंचनाच्या प्रकल्पाला स्थगिती नाही 

सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही. विदर्भात 123 सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहे. गोसी खुर्द प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 253 कोटी रुपये देणार आहे. सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही. समुद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार. कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल, असेही ठाकरे म्हणाले. त्यामुळे व्याजापोटी शासनाचे अडीच हजार कोटी वाचले आहेत. 

- Happy Birthday YSJagan : सोळा महिने राहिला जेलमध्ये अन् बाहेर येताच झाला मुख्यमंत्री

पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प 

ते पुढे म्हणाले की, कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना केली जाईल. 5 लाख लोकांसाठी रोजगारनिर्मिती होईल. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासन अधिकचे 200 रुपये देणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरू आहे. आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह स्थापन करणार आहे. पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

Opposition has staged walk out from the Maharashtra legislative assembly demanding complete waiver of farmers' loans, after Chief Minister Uddhav Thackeray's announcement of farm loan waiver. https://t.co/J02XZ3Mv3m

— ANI (@ANI) December 21, 2019

'मिहान'ला कमी पडू देणार नाही 

लोणार सरोवराचे सौंदर्य संमोहित करणार आहोत. विदर्भात पर्यटनाच्या सोयीसुविधा वाढविणार आहोत. जून 2023 पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भात मत्स्यव्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

- शेतकऱ्यांनो सावधान, सरकारने दिलेले पैसे घेतले जाताहेत परत!​

मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी मंगोलियाला 4 हजार कोटी रुपये देऊ शकतात. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे? केंद्राने मदत न केल्यास राज्य सरकार स्वतः जबाबदारी घेऊन मदत करेल.

विरोधकांनी केला निषेध 

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचे काय? असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळत नसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार देत नाही. वचन पाळले जात नाही, अशा सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला. 

विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर आम्ही ठेवणार नाही. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस मला तुमची मदत लागेल. विदर्भाचा तुमच्याइतका माझा अभ्यास नाही. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना फसवी असून, याविरोधात भाजप राज्यभरात आंदोलन करेल. 
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Vertical Image: 

English Headline: 

CM Uddhav Thackeray announced Mahatma Phule farmers debt relief and Shivbhojan scheme

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र

सरकार

कर्जमाफी

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

विकास

जयंत पाटील

भाजप

देवेंद्र फडणवीस

प्रशासन

खरीप

पीककर्ज

मंत्रालय

सिंचन

विदर्भ

महामार्ग

सौंदर्य

पर्यटन

आंदोलन

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, सरकार, कर्जमाफी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, विकास, जयंत पाटील, भाजप, देवेंद्र फडणवीस, प्रशासन, खरीप, पीककर्ज, मंत्रालय, सिंचन, विदर्भ, महामार्ग, सौंदर्य, पर्यटन, आंदोलन

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Maharashtra Government: राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे

जयंत पाटील

देवेंद्र फडणवीस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार नववर्षाचे 'गिफ्ट'! मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली. मार्च 2015 नंतर घेतलेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासन भरणार असून, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठरावानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाच्या योजनांची घोषणा शनिवारी केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रतिशेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. तसेच, ही कर्जमाफी कोणत्याही अटींशिवाय असेल, अशी माहिती या वेळी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करीत सभात्याग केला.  Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray in state legislative assembly: Loans of farmers up to Rs 2 lakhs to be waived off. Money to deposited in the banks directly. Scheme to implemented from March. (file pic) pic.twitter.com/MxQ99GMBI7 — ANI (@ANI) December 21, 2019 ज्या गोरगरीब शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत आहे, त्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही योजना पारदर्शक असेल आणि कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. योजनेची अंमलबजावणी येत्या मार्च महिन्यात सुरू केली जाईल. पुढच्या दोन महिन्यांत प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली जाईल. तसेच, खरीप हंगामावेळी गेल्या वर्षीचे पीककर्ज थकीत जाईल, त्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत स्वतंत्र योजना जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  - 'रक्ताला कुठलाच रंग नसतो'; पोलिस अधिकारी जमावाला म्हणताच टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय  मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मंत्रालय मुंबईत आहे. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागतो. हे हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून आमचे सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करेल. जिल्ह्याची कामे त्या त्या विभागात होतील, हेलपाटे वाचतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  सिंचनाच्या प्रकल्पाला स्थगिती नाही  सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही. विदर्भात 123 सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहे. गोसी खुर्द प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 253 कोटी रुपये देणार आहे. सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही. समुद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार. कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल, असेही ठाकरे म्हणाले. त्यामुळे व्याजापोटी शासनाचे अडीच हजार कोटी वाचले आहेत.  - Happy Birthday YSJagan : सोळा महिने राहिला जेलमध्ये अन् बाहेर येताच झाला मुख्यमंत्री पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प  ते पुढे म्हणाले की, कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना केली जाईल. 5 लाख लोकांसाठी रोजगारनिर्मिती होईल. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासन अधिकचे 200 रुपये देणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरू आहे. आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह स्थापन करणार आहे. पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. Opposition has staged walk out from the Maharashtra legislative assembly demanding complete waiver of farmers' loans, after Chief Minister Uddhav Thackeray's announcement of farm loan waiver. https://t.co/J02XZ3Mv3m — ANI (@ANI) December 21, 2019 'मिहान'ला कमी पडू देणार नाही  लोणार सरोवराचे सौंदर्य संमोहित करणार आहोत. विदर्भात पर्यटनाच्या सोयीसुविधा वाढविणार आहोत. जून 2023 पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भात मत्स्यव्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  - शेतकऱ्यांनो सावधान, सरकारने दिलेले पैसे घेतले जाताहेत परत!​ मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल पंतप्रधान मोदी मंगोलियाला 4 हजार कोटी रुपये देऊ शकतात. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे? केंद्राने मदत न केल्यास राज्य सरकार स्वतः जबाबदारी घेऊन मदत करेल. विरोधकांनी केला निषेध  शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचे काय? असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळत नसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार देत नाही. वचन पाळले जात नाही, अशा सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.  विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर आम्ही ठेवणार नाही. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस मला तुमची मदत लागेल. विदर्भाचा तुमच्याइतका माझा अभ्यास नाही.  - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री  राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना फसवी असून, याविरोधात भाजप राज्यभरात आंदोलन करेल.  - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते News Item ID:  599-news_story-1576951440 Mobile Device Headline:  राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार नववर्षाचे 'गिफ्ट'! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली. मार्च 2015 नंतर घेतलेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासन भरणार असून, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठरावानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाच्या योजनांची घोषणा शनिवारी केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रतिशेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. तसेच, ही कर्जमाफी कोणत्याही अटींशिवाय असेल, अशी माहिती या वेळी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करीत सभात्याग केला.  Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray in state legislative assembly: Loans of farmers up to Rs 2 lakhs to be waived off. Money to deposited in the banks directly. Scheme to implemented from March. (file pic) pic.twitter.com/MxQ99GMBI7 — ANI (@ANI) December 21, 2019 ज्या गोरगरीब शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत आहे, त्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही योजना पारदर्शक असेल आणि कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. योजनेची अंमलबजावणी येत्या मार्च महिन्यात सुरू केली जाईल. पुढच्या दोन महिन्यांत प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली जाईल. तसेच, खरीप हंगामावेळी गेल्या वर्षीचे पीककर्ज थकीत जाईल, त्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत स्वतंत्र योजना जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  - 'रक्ताला कुठलाच रंग नसतो'; पोलिस अधिकारी जमावाला म्हणताच टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय  मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मंत्रालय मुंबईत आहे. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागतो. हे हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून आमचे सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करेल. जिल्ह्याची कामे त्या त्या विभागात होतील, हेलपाटे वाचतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  सिंचनाच्या प्रकल्पाला स्थगिती नाही  सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही. विदर्भात 123 सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहे. गोसी खुर्द प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 253 कोटी रुपये देणार आहे. सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही. समुद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार. कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल, असेही ठाकरे म्हणाले. त्यामुळे व्याजापोटी शासनाचे अडीच हजार कोटी वाचले आहेत.  - Happy Birthday YSJagan : सोळा महिने राहिला जेलमध्ये अन् बाहेर येताच झाला मुख्यमंत्री पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प  ते पुढे म्हणाले की, कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना केली जाईल. 5 लाख लोकांसाठी रोजगारनिर्मिती होईल. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासन अधिकचे 200 रुपये देणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरू आहे. आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह स्थापन करणार आहे. पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. Opposition has staged walk out from the Maharashtra legislative assembly demanding complete waiver of farmers' loans, after Chief Minister Uddhav Thackeray's announcement of farm loan waiver. https://t.co/J02XZ3Mv3m — ANI (@ANI) December 21, 2019 'मिहान'ला कमी पडू देणार नाही  लोणार सरोवराचे सौंदर्य संमोहित करणार आहोत. विदर्भात पर्यटनाच्या सोयीसुविधा वाढविणार आहोत. जून 2023 पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भात मत्स्यव्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  - शेतकऱ्यांनो सावधान, सरकारने दिलेले पैसे घेतले जाताहेत परत!​ मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल पंतप्रधान मोदी मंगोलियाला 4 हजार कोटी रुपये देऊ शकतात. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे? केंद्राने मदत न केल्यास राज्य सरकार स्वतः जबाबदारी घेऊन मदत करेल. विरोधकांनी केला निषेध  शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचे काय? असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळत नसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार देत नाही. वचन पाळले जात नाही, अशा सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.  विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर आम्ही ठेवणार नाही. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस मला तुमची मदत लागेल. विदर्भाचा तुमच्याइतका माझा अभ्यास नाही.  - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री  राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना फसवी असून, याविरोधात भाजप राज्यभरात आंदोलन करेल.  - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते Vertical Image:  English Headline:  CM Uddhav Thackeray announced Mahatma Phule farmers debt relief and Shivbhojan scheme Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सरकार कर्जमाफी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकास जयंत पाटील भाजप देवेंद्र फडणवीस प्रशासन खरीप पीककर्ज मंत्रालय सिंचन विदर्भ महामार्ग सौंदर्य पर्यटन आंदोलन Search Functional Tags:  महाराष्ट्र, सरकार, कर्जमाफी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, विकास, जयंत पाटील, भाजप, देवेंद्र फडणवीस, प्रशासन, खरीप, पीककर्ज, मंत्रालय, सिंचन, विदर्भ, महामार्ग, सौंदर्य, पर्यटन, आंदोलन Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Maharashtra Government: राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र उद्धव ठाकरे जयंत पाटील देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 21, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36Zwe5i
Read More
मोदींनी चेक केली मंत्र्यांची कुंडली; लवकरच खांदेपालट होण्याची शक्‍यता!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.21) आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या बैठकीत विविध मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यात मंत्रालयांच्या कामगिरीबाबत सादरीकरणही करण्यात आले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहा महिन्यांनंतर मोदी-2 सरकारच्या विविध मंत्र्यांचे आगामी 'व्हिजन' काय असेल याची कल्पना घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीनंतर मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल व प्रस्तावित मंत्रिमंडळ फेरबदलात खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कुऱ्हाड कोसळू शकते, असेही सांगितले जाते. याबाबतचे वृत्त 'सकाळ'ने सोमवारीच दिले होते. 

- बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना आता जपानी भाषेचे धडे

मोदी यांनी शनिवारी सकाळी बोलावलेली ही बैठक मंत्र्यांच्या कामकाजाचे समीक्षण करण्यासाठी होती. सायंकाळपर्यंत चाललेल्या या मंथनात मोदींनी मंत्र्यांना काही तिखट प्रश्‍नही विचारल्याचे समजते. या महिन्याच्या अखेरीस अशीच आणखी एक बैठक पंतप्रधान घेणार आहेत. नेहमीच्या मंत्रिमंडळ बैठकीपेक्षा ही वेगळी व विशेष बैठक होती. नेहमीची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी 24 तारखेला होईलच, असे सांगण्यात येत आहे.

- हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश

कृषी, ग्रामविकास व सामाजिक कल्याणाच्या योजनांबाबत त्या त्या मंत्रालयाच्या सचिवांनी सादरीकरण करणे यात अपेक्षित होते. या बैठकीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या संतप्त प्रदर्शनांचा विषयही चर्चेला आला व गृहमंत्र्यांच्या एका स्पष्ट वाक्‍यानंतर (वन लाइनर) लगेचच तो थांबला असेही कळते. सूत्रांनी सांगितले की मोदी सरकारच्या विशेष योजनांच्या अंमलबजावणीत विविध मंत्रालयांनी कसे योगदान दिले आहे याचा आढावा घेण्यात आला. 

- भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न : हुसेन दलवाई

खांदेपालटाची शक्‍यता 

दरम्यान, पुढील महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदी-2 मंत्रिमंडळाचा पहिला खांदेपालट व फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. यात काही मंत्र्यांचा खातेबदल व काहींना नारळही दिला जाण्याची चिन्हे आहेत. काही मंत्रालयांच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नाराज आहेत.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठिणगी जामिया विद्यापीठात पडली व देशभरातील 2000 विद्यापीठे-शिक्षण संस्थांत निषेधाचा वणवा पसरला. तो वेळीच आटोक्‍यात आणण्यासाठी संबंधितांकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत, असा भाजप नेतृत्वाचा आक्षेप असल्याची माहिती आहे.

News Item ID: 

599-news_story-1576948661

Mobile Device Headline: 

मोदींनी चेक केली मंत्र्यांची कुंडली; लवकरच खांदेपालट होण्याची शक्‍यता!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.21) आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या बैठकीत विविध मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यात मंत्रालयांच्या कामगिरीबाबत सादरीकरणही करण्यात आले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहा महिन्यांनंतर मोदी-2 सरकारच्या विविध मंत्र्यांचे आगामी 'व्हिजन' काय असेल याची कल्पना घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीनंतर मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल व प्रस्तावित मंत्रिमंडळ फेरबदलात खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कुऱ्हाड कोसळू शकते, असेही सांगितले जाते. याबाबतचे वृत्त 'सकाळ'ने सोमवारीच दिले होते. 

- बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना आता जपानी भाषेचे धडे

मोदी यांनी शनिवारी सकाळी बोलावलेली ही बैठक मंत्र्यांच्या कामकाजाचे समीक्षण करण्यासाठी होती. सायंकाळपर्यंत चाललेल्या या मंथनात मोदींनी मंत्र्यांना काही तिखट प्रश्‍नही विचारल्याचे समजते. या महिन्याच्या अखेरीस अशीच आणखी एक बैठक पंतप्रधान घेणार आहेत. नेहमीच्या मंत्रिमंडळ बैठकीपेक्षा ही वेगळी व विशेष बैठक होती. नेहमीची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी 24 तारखेला होईलच, असे सांगण्यात येत आहे.

- हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश

कृषी, ग्रामविकास व सामाजिक कल्याणाच्या योजनांबाबत त्या त्या मंत्रालयाच्या सचिवांनी सादरीकरण करणे यात अपेक्षित होते. या बैठकीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या संतप्त प्रदर्शनांचा विषयही चर्चेला आला व गृहमंत्र्यांच्या एका स्पष्ट वाक्‍यानंतर (वन लाइनर) लगेचच तो थांबला असेही कळते. सूत्रांनी सांगितले की मोदी सरकारच्या विशेष योजनांच्या अंमलबजावणीत विविध मंत्रालयांनी कसे योगदान दिले आहे याचा आढावा घेण्यात आला. 

- भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न : हुसेन दलवाई

खांदेपालटाची शक्‍यता 

दरम्यान, पुढील महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदी-2 मंत्रिमंडळाचा पहिला खांदेपालट व फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. यात काही मंत्र्यांचा खातेबदल व काहींना नारळही दिला जाण्याची चिन्हे आहेत. काही मंत्रालयांच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नाराज आहेत.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठिणगी जामिया विद्यापीठात पडली व देशभरातील 2000 विद्यापीठे-शिक्षण संस्थांत निषेधाचा वणवा पसरला. तो वेळीच आटोक्‍यात आणण्यासाठी संबंधितांकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत, असा भाजप नेतृत्वाचा आक्षेप असल्याची माहिती आहे.

Vertical Image: 

English Headline: 

PM Narendra Modi reviewed the functioning of various ministers

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

भारत

मंत्रालय

नरेंद्र मोदी

narendra modi

मंत्रिमंडळ

हैदराबाद

उच्च न्यायालय

ग्रामविकास

rural development

अर्थसंकल्प

union budget

शिक्षण

education

शिक्षण संस्था

भाजप

Search Functional Tags: 

भारत, मंत्रालय, नरेंद्र मोदी, Narendra Modi, मंत्रिमंडळ, हैदराबाद, उच्च न्यायालय, ग्रामविकास, Rural Development, अर्थसंकल्प, Union Budget, शिक्षण, Education, शिक्षण संस्था, भाजप

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.21) आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या बैठकीत विविध मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यात मंत्रालयांच्या कामगिरीबाबत सादरीकरणही करण्यात आले.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

भारत

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मोदींनी चेक केली मंत्र्यांची कुंडली; लवकरच खांदेपालट होण्याची शक्‍यता! नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.21) आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या बैठकीत विविध मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यात मंत्रालयांच्या कामगिरीबाबत सादरीकरणही करण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सहा महिन्यांनंतर मोदी-2 सरकारच्या विविध मंत्र्यांचे आगामी 'व्हिजन' काय असेल याची कल्पना घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीनंतर मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल व प्रस्तावित मंत्रिमंडळ फेरबदलात खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कुऱ्हाड कोसळू शकते, असेही सांगितले जाते. याबाबतचे वृत्त 'सकाळ'ने सोमवारीच दिले होते.  - बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना आता जपानी भाषेचे धडे मोदी यांनी शनिवारी सकाळी बोलावलेली ही बैठक मंत्र्यांच्या कामकाजाचे समीक्षण करण्यासाठी होती. सायंकाळपर्यंत चाललेल्या या मंथनात मोदींनी मंत्र्यांना काही तिखट प्रश्‍नही विचारल्याचे समजते. या महिन्याच्या अखेरीस अशीच आणखी एक बैठक पंतप्रधान घेणार आहेत. नेहमीच्या मंत्रिमंडळ बैठकीपेक्षा ही वेगळी व विशेष बैठक होती. नेहमीची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी 24 तारखेला होईलच, असे सांगण्यात येत आहे. - हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश कृषी, ग्रामविकास व सामाजिक कल्याणाच्या योजनांबाबत त्या त्या मंत्रालयाच्या सचिवांनी सादरीकरण करणे यात अपेक्षित होते. या बैठकीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या संतप्त प्रदर्शनांचा विषयही चर्चेला आला व गृहमंत्र्यांच्या एका स्पष्ट वाक्‍यानंतर (वन लाइनर) लगेचच तो थांबला असेही कळते. सूत्रांनी सांगितले की मोदी सरकारच्या विशेष योजनांच्या अंमलबजावणीत विविध मंत्रालयांनी कसे योगदान दिले आहे याचा आढावा घेण्यात आला.  - भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न : हुसेन दलवाई खांदेपालटाची शक्‍यता  दरम्यान, पुढील महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदी-2 मंत्रिमंडळाचा पहिला खांदेपालट व फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. यात काही मंत्र्यांचा खातेबदल व काहींना नारळही दिला जाण्याची चिन्हे आहेत. काही मंत्रालयांच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नाराज आहेत. नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठिणगी जामिया विद्यापीठात पडली व देशभरातील 2000 विद्यापीठे-शिक्षण संस्थांत निषेधाचा वणवा पसरला. तो वेळीच आटोक्‍यात आणण्यासाठी संबंधितांकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत, असा भाजप नेतृत्वाचा आक्षेप असल्याची माहिती आहे. News Item ID:  599-news_story-1576948661 Mobile Device Headline:  मोदींनी चेक केली मंत्र्यांची कुंडली; लवकरच खांदेपालट होण्याची शक्‍यता! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.21) आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या बैठकीत विविध मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यात मंत्रालयांच्या कामगिरीबाबत सादरीकरणही करण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सहा महिन्यांनंतर मोदी-2 सरकारच्या विविध मंत्र्यांचे आगामी 'व्हिजन' काय असेल याची कल्पना घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीनंतर मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल व प्रस्तावित मंत्रिमंडळ फेरबदलात खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कुऱ्हाड कोसळू शकते, असेही सांगितले जाते. याबाबतचे वृत्त 'सकाळ'ने सोमवारीच दिले होते.  - बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना आता जपानी भाषेचे धडे मोदी यांनी शनिवारी सकाळी बोलावलेली ही बैठक मंत्र्यांच्या कामकाजाचे समीक्षण करण्यासाठी होती. सायंकाळपर्यंत चाललेल्या या मंथनात मोदींनी मंत्र्यांना काही तिखट प्रश्‍नही विचारल्याचे समजते. या महिन्याच्या अखेरीस अशीच आणखी एक बैठक पंतप्रधान घेणार आहेत. नेहमीच्या मंत्रिमंडळ बैठकीपेक्षा ही वेगळी व विशेष बैठक होती. नेहमीची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी 24 तारखेला होईलच, असे सांगण्यात येत आहे. - हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश कृषी, ग्रामविकास व सामाजिक कल्याणाच्या योजनांबाबत त्या त्या मंत्रालयाच्या सचिवांनी सादरीकरण करणे यात अपेक्षित होते. या बैठकीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या संतप्त प्रदर्शनांचा विषयही चर्चेला आला व गृहमंत्र्यांच्या एका स्पष्ट वाक्‍यानंतर (वन लाइनर) लगेचच तो थांबला असेही कळते. सूत्रांनी सांगितले की मोदी सरकारच्या विशेष योजनांच्या अंमलबजावणीत विविध मंत्रालयांनी कसे योगदान दिले आहे याचा आढावा घेण्यात आला.  - भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न : हुसेन दलवाई खांदेपालटाची शक्‍यता  दरम्यान, पुढील महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदी-2 मंत्रिमंडळाचा पहिला खांदेपालट व फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. यात काही मंत्र्यांचा खातेबदल व काहींना नारळही दिला जाण्याची चिन्हे आहेत. काही मंत्रालयांच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नाराज आहेत. नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठिणगी जामिया विद्यापीठात पडली व देशभरातील 2000 विद्यापीठे-शिक्षण संस्थांत निषेधाचा वणवा पसरला. तो वेळीच आटोक्‍यात आणण्यासाठी संबंधितांकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत, असा भाजप नेतृत्वाचा आक्षेप असल्याची माहिती आहे. Vertical Image:  English Headline:  PM Narendra Modi reviewed the functioning of various ministers Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क भारत मंत्रालय नरेंद्र मोदी narendra modi मंत्रिमंडळ हैदराबाद उच्च न्यायालय ग्रामविकास rural development अर्थसंकल्प union budget शिक्षण education शिक्षण संस्था भाजप Search Functional Tags:  भारत, मंत्रालय, नरेंद्र मोदी, Narendra Modi, मंत्रिमंडळ, हैदराबाद, उच्च न्यायालय, ग्रामविकास, Rural Development, अर्थसंकल्प, Union Budget, शिक्षण, Education, शिक्षण संस्था, भाजप Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.21) आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या बैठकीत विविध मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यात मंत्रालयांच्या कामगिरीबाबत सादरीकरणही करण्यात आले. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी भारत भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 21, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34HZQmd
Read More
ते रात्री आले, त्यांनी सर्वांना कोंडले आणि हाय-नाय ते घेऊन गेले...

कडूस : कडूस-आगरमाथा (ता. खेड) येथील माळीवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री घरफोडी झाली. या घरफोडीत समीर मोहन नाईक व कुटुंबाला दोन चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून सुमारे पाच तोळे सोने-चांदी व पाच हजारांची रोकड लांबविली.

 समीर, पत्नी अनुराधा व मुलगा यज्ञेश बंगल्याच्या बाहेरच्या खोलीत; तर आई नयनाबाई आतल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. जागे झालेल्या घरातील चारही सदस्यांना चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून खोलीतील कोपऱ्यात बसविले. एक जण हातात चाकू व लाकडी दांडके मुलाच्या डोक्‍यावर धरून दमबाजी करीत उभा होता, तर दुसरा चोर आतल्या खोलीत जाऊन कपाट, सुटकेस फोडून ऐवज लुटत होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चोरट्यांनी अंगावरील दागिनेसुद्धा काढून घेतले. घरफोडीत चोरट्यांनी पाच तोळे सोने व सुमारे पाच हजारांची रोकड लांबविली. यात गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी, मंगळसूत्र, कानातील बाळी, आई नयनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुड्यांसह घरातील रोख रकमेचा समावेश आहे.

- 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

चोरट्यांनी जाताना नाईक कुटुंबाला आतल्या खोलीत कोंडले व त्या खोलीला तसेच मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने कडी लावून दोन्ही चोरटे दोन दुचाकीवरून पसार झाले. चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून घेतली होती. समीरचा मोबाईल फोन व गाडीची चावी घराच्या बाहेर फेकून दिली होती. चोरट्यांचा हा थरार वीस मिनिटे सुरू होता. तोपर्यंत नाईक कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत कोपऱ्यात जीव मुठीत धरून बसून राहिले. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. 

CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!

100 नंबरची पोलखोल 
योगेश घोडेकर यांनी पोलिस मदतीसाठी रात्री एक वाजता 100 क्रमांक डायल केला. पण, यावर "पिंपरी-चिंचवड पोलिसांना फोन लागलाय. ग्रामीण पोलिसांना फोन करा,' असा सल्ला देण्यात आला. संकटात सापडलेल्या महिलेला अथवा नागरिकाला ऐनवेळी असा सल्ला मिळाला, तर त्याने करायचे काय, असा प्रश्न उपस्थितांनी व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

News Item ID: 

599-news_story-1576944030

Mobile Device Headline: 

ते रात्री आले, त्यांनी सर्वांना कोंडले आणि हाय-नाय ते घेऊन गेले...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

कडूस : कडूस-आगरमाथा (ता. खेड) येथील माळीवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री घरफोडी झाली. या घरफोडीत समीर मोहन नाईक व कुटुंबाला दोन चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून सुमारे पाच तोळे सोने-चांदी व पाच हजारांची रोकड लांबविली.

 समीर, पत्नी अनुराधा व मुलगा यज्ञेश बंगल्याच्या बाहेरच्या खोलीत; तर आई नयनाबाई आतल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. जागे झालेल्या घरातील चारही सदस्यांना चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून खोलीतील कोपऱ्यात बसविले. एक जण हातात चाकू व लाकडी दांडके मुलाच्या डोक्‍यावर धरून दमबाजी करीत उभा होता, तर दुसरा चोर आतल्या खोलीत जाऊन कपाट, सुटकेस फोडून ऐवज लुटत होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चोरट्यांनी अंगावरील दागिनेसुद्धा काढून घेतले. घरफोडीत चोरट्यांनी पाच तोळे सोने व सुमारे पाच हजारांची रोकड लांबविली. यात गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी, मंगळसूत्र, कानातील बाळी, आई नयनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुड्यांसह घरातील रोख रकमेचा समावेश आहे.

- 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

चोरट्यांनी जाताना नाईक कुटुंबाला आतल्या खोलीत कोंडले व त्या खोलीला तसेच मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने कडी लावून दोन्ही चोरटे दोन दुचाकीवरून पसार झाले. चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून घेतली होती. समीरचा मोबाईल फोन व गाडीची चावी घराच्या बाहेर फेकून दिली होती. चोरट्यांचा हा थरार वीस मिनिटे सुरू होता. तोपर्यंत नाईक कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत कोपऱ्यात जीव मुठीत धरून बसून राहिले. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. 

CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!

100 नंबरची पोलखोल 
योगेश घोडेकर यांनी पोलिस मदतीसाठी रात्री एक वाजता 100 क्रमांक डायल केला. पण, यावर "पिंपरी-चिंचवड पोलिसांना फोन लागलाय. ग्रामीण पोलिसांना फोन करा,' असा सल्ला देण्यात आला. संकटात सापडलेल्या महिलेला अथवा नागरिकाला ऐनवेळी असा सल्ला मिळाला, तर त्याने करायचे काय, असा प्रश्न उपस्थितांनी व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Vertical Image: 

English Headline: 

Burglary at kadus village

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

खेड

सोने

मोबाईल

फोन

पोलिस

Search Functional Tags: 

खेड, सोने, मोबाईल, फोन, पोलिस

Twitter Publish: 

Meta Description: 

Burglary at kadus village कडूस-आगरमाथा (ता. खेड) येथील माळीवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री घरफोडी झाली. या घरफोडीत समीर मोहन नाईक व कुटुंबाला दोन चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून सुमारे पाच तोळे सोने-चांदी व पाच हजारांची रोकड लांबविली.

Send as Notification: 

Topic Tags: 

सोने

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ते रात्री आले, त्यांनी सर्वांना कोंडले आणि हाय-नाय ते घेऊन गेले... कडूस : कडूस-आगरमाथा (ता. खेड) येथील माळीवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री घरफोडी झाली. या घरफोडीत समीर मोहन नाईक व कुटुंबाला दोन चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून सुमारे पाच तोळे सोने-चांदी व पाच हजारांची रोकड लांबविली.  समीर, पत्नी अनुराधा व मुलगा यज्ञेश बंगल्याच्या बाहेरच्या खोलीत; तर आई नयनाबाई आतल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. जागे झालेल्या घरातील चारही सदस्यांना चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून खोलीतील कोपऱ्यात बसविले. एक जण हातात चाकू व लाकडी दांडके मुलाच्या डोक्‍यावर धरून दमबाजी करीत उभा होता, तर दुसरा चोर आतल्या खोलीत जाऊन कपाट, सुटकेस फोडून ऐवज लुटत होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चोरट्यांनी अंगावरील दागिनेसुद्धा काढून घेतले. घरफोडीत चोरट्यांनी पाच तोळे सोने व सुमारे पाच हजारांची रोकड लांबविली. यात गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी, मंगळसूत्र, कानातील बाळी, आई नयनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुड्यांसह घरातील रोख रकमेचा समावेश आहे. - 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय! चोरट्यांनी जाताना नाईक कुटुंबाला आतल्या खोलीत कोंडले व त्या खोलीला तसेच मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने कडी लावून दोन्ही चोरटे दोन दुचाकीवरून पसार झाले. चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून घेतली होती. समीरचा मोबाईल फोन व गाडीची चावी घराच्या बाहेर फेकून दिली होती. चोरट्यांचा हा थरार वीस मिनिटे सुरू होता. तोपर्यंत नाईक कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत कोपऱ्यात जीव मुठीत धरून बसून राहिले. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.  CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत! 100 नंबरची पोलखोल  योगेश घोडेकर यांनी पोलिस मदतीसाठी रात्री एक वाजता 100 क्रमांक डायल केला. पण, यावर "पिंपरी-चिंचवड पोलिसांना फोन लागलाय. ग्रामीण पोलिसांना फोन करा,' असा सल्ला देण्यात आला. संकटात सापडलेल्या महिलेला अथवा नागरिकाला ऐनवेळी असा सल्ला मिळाला, तर त्याने करायचे काय, असा प्रश्न उपस्थितांनी व्यक्त केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Item ID:  599-news_story-1576944030 Mobile Device Headline:  ते रात्री आले, त्यांनी सर्वांना कोंडले आणि हाय-नाय ते घेऊन गेले... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  कडूस : कडूस-आगरमाथा (ता. खेड) येथील माळीवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री घरफोडी झाली. या घरफोडीत समीर मोहन नाईक व कुटुंबाला दोन चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून सुमारे पाच तोळे सोने-चांदी व पाच हजारांची रोकड लांबविली.  समीर, पत्नी अनुराधा व मुलगा यज्ञेश बंगल्याच्या बाहेरच्या खोलीत; तर आई नयनाबाई आतल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. जागे झालेल्या घरातील चारही सदस्यांना चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून खोलीतील कोपऱ्यात बसविले. एक जण हातात चाकू व लाकडी दांडके मुलाच्या डोक्‍यावर धरून दमबाजी करीत उभा होता, तर दुसरा चोर आतल्या खोलीत जाऊन कपाट, सुटकेस फोडून ऐवज लुटत होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चोरट्यांनी अंगावरील दागिनेसुद्धा काढून घेतले. घरफोडीत चोरट्यांनी पाच तोळे सोने व सुमारे पाच हजारांची रोकड लांबविली. यात गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी, मंगळसूत्र, कानातील बाळी, आई नयनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुड्यांसह घरातील रोख रकमेचा समावेश आहे. - 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय! चोरट्यांनी जाताना नाईक कुटुंबाला आतल्या खोलीत कोंडले व त्या खोलीला तसेच मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने कडी लावून दोन्ही चोरटे दोन दुचाकीवरून पसार झाले. चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून घेतली होती. समीरचा मोबाईल फोन व गाडीची चावी घराच्या बाहेर फेकून दिली होती. चोरट्यांचा हा थरार वीस मिनिटे सुरू होता. तोपर्यंत नाईक कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत कोपऱ्यात जीव मुठीत धरून बसून राहिले. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.  CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत! 100 नंबरची पोलखोल  योगेश घोडेकर यांनी पोलिस मदतीसाठी रात्री एक वाजता 100 क्रमांक डायल केला. पण, यावर "पिंपरी-चिंचवड पोलिसांना फोन लागलाय. ग्रामीण पोलिसांना फोन करा,' असा सल्ला देण्यात आला. संकटात सापडलेल्या महिलेला अथवा नागरिकाला ऐनवेळी असा सल्ला मिळाला, तर त्याने करायचे काय, असा प्रश्न उपस्थितांनी व्यक्त केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Vertical Image:  English Headline:  Burglary at kadus village Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा खेड सोने मोबाईल फोन पोलिस Search Functional Tags:  खेड, सोने, मोबाईल, फोन, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  Burglary at kadus village कडूस-आगरमाथा (ता. खेड) येथील माळीवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री घरफोडी झाली. या घरफोडीत समीर मोहन नाईक व कुटुंबाला दोन चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून सुमारे पाच तोळे सोने-चांदी व पाच हजारांची रोकड लांबविली. Send as Notification:  Topic Tags:  सोने News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 21, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Zdn6HC
Read More
भारत-चीन बातचीत के आधार पर सीमा से जुड़े सवालों के हल निकालें: डोभाल https://ift.tt/2EKbfHy