Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 6, 2019

देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकऱ्यांना फायदा नाही

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही घोषणा करताना कोणतीही आर्थिक तरतूद न करता तसेच त्यासाठी लेखी आदेश काढले न गेल्याने ही वेळ आली आहे. 

नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, अवकाळी पावसासाठी बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने ठरविलेल्या निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत देता यावी यासाठी विचार सुरू आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेत असून लवकरच याविषयीचा निर्णय अपेक्षित असल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५,३०० कोटींची मोठी घोषणा केली होती. मात्र अशा प्रकारची आर्थिक घोषणा करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो किंवा मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात हे आदेश देऊ शकले तरी तसेही लेखी आदेश फडणवीस यांनी दिले नसल्याने अर्थ विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ५,३०० कोटींची मदत अवकाळीसाठी जाहीर केली.

महत्त्वाची बातमी :  मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण..

अधिकाऱ्यांना त्याविषयी तोंडी सांगितले, मात्र तरतूद केली नाही. ही घोषणा करून ते राजभवनावर राजीनामा देण्यासाठी गेल्याने या घोषणेला काहीच महत्त्व राहिले नाही.
राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरला आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार रुपये तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रती हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. 

१ कोटी ५ लाख बाधित शेतकरी
७० लाख मदत न पोचलेले शेतकरी 
३० लाख मदत मिळालेले शेतकरी
२ हजार ४२ कोटी  अनुदानाचे वाटप  

News Item ID: 

599-news_story-1575650146

Mobile Device Headline: 

देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकऱ्यांना फायदा नाही

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही घोषणा करताना कोणतीही आर्थिक तरतूद न करता तसेच त्यासाठी लेखी आदेश काढले न गेल्याने ही वेळ आली आहे. 

नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, अवकाळी पावसासाठी बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने ठरविलेल्या निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत देता यावी यासाठी विचार सुरू आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेत असून लवकरच याविषयीचा निर्णय अपेक्षित असल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५,३०० कोटींची मोठी घोषणा केली होती. मात्र अशा प्रकारची आर्थिक घोषणा करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो किंवा मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात हे आदेश देऊ शकले तरी तसेही लेखी आदेश फडणवीस यांनी दिले नसल्याने अर्थ विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ५,३०० कोटींची मदत अवकाळीसाठी जाहीर केली.

महत्त्वाची बातमी :  मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण..

अधिकाऱ्यांना त्याविषयी तोंडी सांगितले, मात्र तरतूद केली नाही. ही घोषणा करून ते राजभवनावर राजीनामा देण्यासाठी गेल्याने या घोषणेला काहीच महत्त्व राहिले नाही.
राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरला आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार रुपये तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रती हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. 

१ कोटी ५ लाख बाधित शेतकरी
७० लाख मदत न पोचलेले शेतकरी 
३० लाख मदत मिळालेले शेतकरी
२ हजार ४२ कोटी  अनुदानाचे वाटप  

Vertical Image: 

English Headline: 

Farmers are not benefited by Devendra Fadnavis not writing a written order

Author Type: 

External Author

दीपा कदम

मुख्यमंत्री

uddhav thakare

topics

revenue department

sections

mumbai

devendra fadnavis

राष्ट्रपती

खरीप

horticulture

Search Functional Tags: 

मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Topics, Revenue Department, Sections, Mumbai, Devendra Fadnavis, राष्ट्रपती, खरीप, Horticulture

Twitter Publish: 

Meta Description: 

देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकऱ्यांना फायदा नाही मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ही घोषणा करताना कोणतीही आर्थिक तरतूद न करता तसेच त्यासाठी लेखी आदेश काढले न गेल्याने ही वेळ आली आहे.  नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, अवकाळी पावसासाठी बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने ठरविलेल्या निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत देता यावी यासाठी विचार सुरू आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेत असून लवकरच याविषयीचा निर्णय अपेक्षित असल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  हेही वाचा :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका  फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५,३०० कोटींची मोठी घोषणा केली होती. मात्र अशा प्रकारची आर्थिक घोषणा करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो किंवा मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात हे आदेश देऊ शकले तरी तसेही लेखी आदेश फडणवीस यांनी दिले नसल्याने अर्थ विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ५,३०० कोटींची मदत अवकाळीसाठी जाहीर केली. महत्त्वाची बातमी :  मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण.. अधिकाऱ्यांना त्याविषयी तोंडी सांगितले, मात्र तरतूद केली नाही. ही घोषणा करून ते राजभवनावर राजीनामा देण्यासाठी गेल्याने या घोषणेला काहीच महत्त्व राहिले नाही. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरला आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार रुपये तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रती हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.  १ कोटी ५ लाख बाधित शेतकरी ७० लाख मदत न पोचलेले शेतकरी  ३० लाख मदत मिळालेले शेतकरी २ हजार ४२ कोटी  अनुदानाचे वाटप   News Item ID:  599-news_story-1575650146 Mobile Device Headline:  देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकऱ्यांना फायदा नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ही घोषणा करताना कोणतीही आर्थिक तरतूद न करता तसेच त्यासाठी लेखी आदेश काढले न गेल्याने ही वेळ आली आहे.  नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, अवकाळी पावसासाठी बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने ठरविलेल्या निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत देता यावी यासाठी विचार सुरू आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेत असून लवकरच याविषयीचा निर्णय अपेक्षित असल्याचे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  हेही वाचा :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका  फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५,३०० कोटींची मोठी घोषणा केली होती. मात्र अशा प्रकारची आर्थिक घोषणा करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागतो किंवा मुख्यमंत्री त्यांच्या अधिकारात हे आदेश देऊ शकले तरी तसेही लेखी आदेश फडणवीस यांनी दिले नसल्याने अर्थ विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी ५,३०० कोटींची मदत अवकाळीसाठी जाहीर केली. महत्त्वाची बातमी :  मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण.. अधिकाऱ्यांना त्याविषयी तोंडी सांगितले, मात्र तरतूद केली नाही. ही घोषणा करून ते राजभवनावर राजीनामा देण्यासाठी गेल्याने या घोषणेला काहीच महत्त्व राहिले नाही. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरला आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यात खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार रुपये तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रती हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.  १ कोटी ५ लाख बाधित शेतकरी ७० लाख मदत न पोचलेले शेतकरी  ३० लाख मदत मिळालेले शेतकरी २ हजार ४२ कोटी  अनुदानाचे वाटप   Vertical Image:  English Headline:  Farmers are not benefited by Devendra Fadnavis not writing a written order Author Type:  External Author दीपा कदम मुख्यमंत्री uddhav thakare topics revenue department sections mumbai devendra fadnavis राष्ट्रपती खरीप horticulture Search Functional Tags:  मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Topics, Revenue Department, Sections, Mumbai, Devendra Fadnavis, राष्ट्रपती, खरीप, Horticulture Twitter Publish:  Meta Description:  देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांप्रमाणे अल्पकाळी ठरली आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38aXnE1
Read More
पाणी नेमके मुरतेय कुठे?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे.

मात्र आडात पाणी असूनही लोक तहानलेले राहात असतील तर? पुणे आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न सातत्याने येत आहे. पिंपरी महापालिकेच्या क्षेत्रात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात मुबलक पाणी आहे; पण ते नागरिकांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने त्या ठिकाणी ता. २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी दिले जात आहेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. 

उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

पाणी असूनही टंचाई
पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांतून पाणी दिले जाते. एरवी दर वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की पाणीकपातीची चर्चा सुरू होते. दिवसातून दोन वेळा केला जाणारा पुरवठा एक वेळ करणे, आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे, जलकेंद्रांतील दुरुस्तीचे कारण देऊन पाणीवाटपाला सुटी देणे, उपनगरांत अघोषित कपात करणे.. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तेव्हा केल्या जातात. याबाबतीत पिंपरी, चिंचवडमधील परिस्थिती पूर्वी तुलनेने चांगली असायची. ‘पुण्याला जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी धरणांत शिल्लक आहे,’ अशा बातम्या सुरू व्हायच्या, तेव्हा पिंपरीला किमान दीड-दोन महिने चिंता भेडसावणार नाही, अशी परिस्थिती असायची. ही जलसंपन्नता आता केवळ धरणापुरती मर्यादित राहिली आहे.

तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

कारण जलाशयात पाणी आहे; पण ते नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ‘पाण्याचे समान वितरण करण्यासाठी दिवसाआड व्यवस्था केली आहे. ती पाणीकपात नाही,’ असे पिंपरी महापालिकेचे म्हणणे आहे. त्यावर सार्वत्रिक असंतोष असून, हे नियोजन टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी केले आहे काय, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला जात आहे. 

गळती की ‘पुनर्भरण’!
पुणे असो वा पिंपरी चिंचवड, या दोन्ही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्या असून, त्यांतून तीस ते चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे, असा दावा संबंधित प्रशासनाकडून केला जातो. पुण्यासाठी साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर आहे.

प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे दरमहा किमान सव्वा ‘टीएमसी’च्यावर (पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार १.४ टीएमसी) पाणी उचलले जाते. हिशोबासाठी सव्वा टीएमसी हा आकडा विचारात घेतला, तर दर वर्षी किमान १५ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. शहरात भूमिगत जलवाहिन्यांतून त्यांतील तीस टक्के पाण्याची- म्हणजे किमान साडेचार टीएमसी पाण्याची गळती होते! (याप्रकारे पिंपरी-चिंचवडचेही गणित मांडता येईल.)  हे सर्व पाणी भूगर्भातच जाते. सिमेंटच्या रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत असतात. मात्र, त्यांनी ‘जलपुनर्भरणा’चा महापालिकेचा हा फंडा विचारात घेतलेला दिसत नाही. दर वर्षी साडेचार टीएमसी पाणी पुण्यभूमीत जिरत असेल, तर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण येथे शब्दशः प्रत्ययास येण्यास हरकत नाही!.. 

विश्‍वासार्हता संपुष्टात
दोन्ही शहरांत होत असलेली पाण्याची नासाडी अक्षम्य आहे. दर वर्षी उन्हाळ्यात त्यावर चर्चा करायची आणि पावसाळा सुरू झाला, की तो विषय पाण्यात सोडून द्यायचा, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट भागाला मुबलक पाणी द्यायचे किंवा एखाद्या परिसराची कोंडी करायची, हे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे याबाबतीत महापालिकेची विश्‍वासार्हता संपली आहे. परिणामी, प्रशासनाला ‘सुरळीत’ पुरवठ्यासाठी आवश्‍यक वाटत असलेली पाणीकपात नागरिकांना मात्र अन्याय्य वाटते. त्यातून मग लोकक्षोभ निर्माण होतो. मध्यंतरी पर्वती जलकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

काही नगरसेवकांनी या विषयावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. मग चंद्रकांतदादांनी त्यांच्या कोल्हापूर स्टाईलने अधिकाऱ्यांना समज दिली. ‘देखभाल-दुरुस्ती करा; पण त्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची गरज नाही,’ असे त्यांनी बजावल्यावर ‘चालतंय की’ म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली! त्यानंतर आजतागायत त्या कारणाखाली हा साप्ताहिक खाडा झालेला नाही आणि पाणीपुरवठाही नेहमीप्रमाणे सुरू आहे. (वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत ‘सुरळीत वितरणा’साठी चालू असलेली पाणीकपात मात्र अद्याप कायम आहे. हा मुद्दा तेव्हा बहुधा पालकमंत्र्यांकडे गेला नसावा.)

दुर्लक्ष नको; कार्यवाही हवी
पुणे असो वा पिंपरी, जलाशयांत भरपूर पाणी असतानाही ते घरांपर्यंत नीट पोचत नसेल, तर नागरिकांचा उद्रेक होणारच. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आठवते. पुण्यात तेव्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक कारभाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. त्याची परिणती महापालिकेतील सत्तांतरात झाली. आता पाणी हा संवेदनशील विषय आहे. त्याची दखल सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. अन्यथा ‘कोणी खड्ड्यामुळे गेले, कोणी पाण्यामुळे गेले’ अशी नोंद महापालिकेच्या इतिहासात होऊ शकते!

News Item ID: 

599-news_story-1575642729

Mobile Device Headline: 

पाणी नेमके मुरतेय कुठे?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे.

मात्र आडात पाणी असूनही लोक तहानलेले राहात असतील तर? पुणे आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न सातत्याने येत आहे. पिंपरी महापालिकेच्या क्षेत्रात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात मुबलक पाणी आहे; पण ते नागरिकांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने त्या ठिकाणी ता. २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी दिले जात आहेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. 

उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

पाणी असूनही टंचाई
पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांतून पाणी दिले जाते. एरवी दर वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की पाणीकपातीची चर्चा सुरू होते. दिवसातून दोन वेळा केला जाणारा पुरवठा एक वेळ करणे, आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे, जलकेंद्रांतील दुरुस्तीचे कारण देऊन पाणीवाटपाला सुटी देणे, उपनगरांत अघोषित कपात करणे.. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तेव्हा केल्या जातात. याबाबतीत पिंपरी, चिंचवडमधील परिस्थिती पूर्वी तुलनेने चांगली असायची. ‘पुण्याला जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी धरणांत शिल्लक आहे,’ अशा बातम्या सुरू व्हायच्या, तेव्हा पिंपरीला किमान दीड-दोन महिने चिंता भेडसावणार नाही, अशी परिस्थिती असायची. ही जलसंपन्नता आता केवळ धरणापुरती मर्यादित राहिली आहे.

तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

कारण जलाशयात पाणी आहे; पण ते नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ‘पाण्याचे समान वितरण करण्यासाठी दिवसाआड व्यवस्था केली आहे. ती पाणीकपात नाही,’ असे पिंपरी महापालिकेचे म्हणणे आहे. त्यावर सार्वत्रिक असंतोष असून, हे नियोजन टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी केले आहे काय, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला जात आहे. 

गळती की ‘पुनर्भरण’!
पुणे असो वा पिंपरी चिंचवड, या दोन्ही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्या असून, त्यांतून तीस ते चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे, असा दावा संबंधित प्रशासनाकडून केला जातो. पुण्यासाठी साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर आहे.

प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे दरमहा किमान सव्वा ‘टीएमसी’च्यावर (पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार १.४ टीएमसी) पाणी उचलले जाते. हिशोबासाठी सव्वा टीएमसी हा आकडा विचारात घेतला, तर दर वर्षी किमान १५ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. शहरात भूमिगत जलवाहिन्यांतून त्यांतील तीस टक्के पाण्याची- म्हणजे किमान साडेचार टीएमसी पाण्याची गळती होते! (याप्रकारे पिंपरी-चिंचवडचेही गणित मांडता येईल.)  हे सर्व पाणी भूगर्भातच जाते. सिमेंटच्या रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत असतात. मात्र, त्यांनी ‘जलपुनर्भरणा’चा महापालिकेचा हा फंडा विचारात घेतलेला दिसत नाही. दर वर्षी साडेचार टीएमसी पाणी पुण्यभूमीत जिरत असेल, तर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण येथे शब्दशः प्रत्ययास येण्यास हरकत नाही!.. 

विश्‍वासार्हता संपुष्टात
दोन्ही शहरांत होत असलेली पाण्याची नासाडी अक्षम्य आहे. दर वर्षी उन्हाळ्यात त्यावर चर्चा करायची आणि पावसाळा सुरू झाला, की तो विषय पाण्यात सोडून द्यायचा, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट भागाला मुबलक पाणी द्यायचे किंवा एखाद्या परिसराची कोंडी करायची, हे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे याबाबतीत महापालिकेची विश्‍वासार्हता संपली आहे. परिणामी, प्रशासनाला ‘सुरळीत’ पुरवठ्यासाठी आवश्‍यक वाटत असलेली पाणीकपात नागरिकांना मात्र अन्याय्य वाटते. त्यातून मग लोकक्षोभ निर्माण होतो. मध्यंतरी पर्वती जलकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

काही नगरसेवकांनी या विषयावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. मग चंद्रकांतदादांनी त्यांच्या कोल्हापूर स्टाईलने अधिकाऱ्यांना समज दिली. ‘देखभाल-दुरुस्ती करा; पण त्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची गरज नाही,’ असे त्यांनी बजावल्यावर ‘चालतंय की’ म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली! त्यानंतर आजतागायत त्या कारणाखाली हा साप्ताहिक खाडा झालेला नाही आणि पाणीपुरवठाही नेहमीप्रमाणे सुरू आहे. (वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत ‘सुरळीत वितरणा’साठी चालू असलेली पाणीकपात मात्र अद्याप कायम आहे. हा मुद्दा तेव्हा बहुधा पालकमंत्र्यांकडे गेला नसावा.)

दुर्लक्ष नको; कार्यवाही हवी
पुणे असो वा पिंपरी, जलाशयांत भरपूर पाणी असतानाही ते घरांपर्यंत नीट पोचत नसेल, तर नागरिकांचा उद्रेक होणारच. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आठवते. पुण्यात तेव्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक कारभाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. त्याची परिणती महापालिकेतील सत्तांतरात झाली. आता पाणी हा संवेदनशील विषय आहे. त्याची दखल सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. अन्यथा ‘कोणी खड्ड्यामुळे गेले, कोणी पाण्यामुळे गेले’ अशी नोंद महापालिकेच्या इतिहासात होऊ शकते!

Vertical Image: 

English Headline: 

article ramesh doiphode on water shortage issue

Author Type: 

External Author

रमेश डोईफोडे

पुणे

पिंपरी-चिंचवड

धरण

पाणी

water

पिंपरी

पवना धरण

agitation

मंत्रिमंडळ

खडकवासला

floods

नाना पाटेकर

administrations

mathematics

chandrakant patil

कोल्हापूर

अपघात

Search Functional Tags: 

पुणे, पिंपरी-चिंचवड, धरण, पाणी, Water, पिंपरी, पवना धरण, agitation, मंत्रिमंडळ, खडकवासला, Floods, नाना पाटेकर, Administrations, Mathematics, Chandrakant Patil, कोल्हापूर, अपघात

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पाणी नेमके मुरतेय कुठे? पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे. मात्र आडात पाणी असूनही लोक तहानलेले राहात असतील तर? पुणे आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न सातत्याने येत आहे. पिंपरी महापालिकेच्या क्षेत्रात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात मुबलक पाणी आहे; पण ते नागरिकांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने त्या ठिकाणी ता. २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी दिले जात आहेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.  उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ? पाणी असूनही टंचाई पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांतून पाणी दिले जाते. एरवी दर वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की पाणीकपातीची चर्चा सुरू होते. दिवसातून दोन वेळा केला जाणारा पुरवठा एक वेळ करणे, आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे, जलकेंद्रांतील दुरुस्तीचे कारण देऊन पाणीवाटपाला सुटी देणे, उपनगरांत अघोषित कपात करणे.. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तेव्हा केल्या जातात. याबाबतीत पिंपरी, चिंचवडमधील परिस्थिती पूर्वी तुलनेने चांगली असायची. ‘पुण्याला जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी धरणांत शिल्लक आहे,’ अशा बातम्या सुरू व्हायच्या, तेव्हा पिंपरीला किमान दीड-दोन महिने चिंता भेडसावणार नाही, अशी परिस्थिती असायची. ही जलसंपन्नता आता केवळ धरणापुरती मर्यादित राहिली आहे. तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका  कारण जलाशयात पाणी आहे; पण ते नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ‘पाण्याचे समान वितरण करण्यासाठी दिवसाआड व्यवस्था केली आहे. ती पाणीकपात नाही,’ असे पिंपरी महापालिकेचे म्हणणे आहे. त्यावर सार्वत्रिक असंतोष असून, हे नियोजन टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी केले आहे काय, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला जात आहे.  गळती की ‘पुनर्भरण’! पुणे असो वा पिंपरी चिंचवड, या दोन्ही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्या असून, त्यांतून तीस ते चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे, असा दावा संबंधित प्रशासनाकडून केला जातो. पुण्यासाठी साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे दरमहा किमान सव्वा ‘टीएमसी’च्यावर (पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार १.४ टीएमसी) पाणी उचलले जाते. हिशोबासाठी सव्वा टीएमसी हा आकडा विचारात घेतला, तर दर वर्षी किमान १५ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. शहरात भूमिगत जलवाहिन्यांतून त्यांतील तीस टक्के पाण्याची- म्हणजे किमान साडेचार टीएमसी पाण्याची गळती होते! (याप्रकारे पिंपरी-चिंचवडचेही गणित मांडता येईल.)  हे सर्व पाणी भूगर्भातच जाते. सिमेंटच्या रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत असतात. मात्र, त्यांनी ‘जलपुनर्भरणा’चा महापालिकेचा हा फंडा विचारात घेतलेला दिसत नाही. दर वर्षी साडेचार टीएमसी पाणी पुण्यभूमीत जिरत असेल, तर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण येथे शब्दशः प्रत्ययास येण्यास हरकत नाही!..  विश्‍वासार्हता संपुष्टात दोन्ही शहरांत होत असलेली पाण्याची नासाडी अक्षम्य आहे. दर वर्षी उन्हाळ्यात त्यावर चर्चा करायची आणि पावसाळा सुरू झाला, की तो विषय पाण्यात सोडून द्यायचा, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट भागाला मुबलक पाणी द्यायचे किंवा एखाद्या परिसराची कोंडी करायची, हे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे याबाबतीत महापालिकेची विश्‍वासार्हता संपली आहे. परिणामी, प्रशासनाला ‘सुरळीत’ पुरवठ्यासाठी आवश्‍यक वाटत असलेली पाणीकपात नागरिकांना मात्र अन्याय्य वाटते. त्यातून मग लोकक्षोभ निर्माण होतो. मध्यंतरी पर्वती जलकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काही नगरसेवकांनी या विषयावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. मग चंद्रकांतदादांनी त्यांच्या कोल्हापूर स्टाईलने अधिकाऱ्यांना समज दिली. ‘देखभाल-दुरुस्ती करा; पण त्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची गरज नाही,’ असे त्यांनी बजावल्यावर ‘चालतंय की’ म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली! त्यानंतर आजतागायत त्या कारणाखाली हा साप्ताहिक खाडा झालेला नाही आणि पाणीपुरवठाही नेहमीप्रमाणे सुरू आहे. (वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत ‘सुरळीत वितरणा’साठी चालू असलेली पाणीकपात मात्र अद्याप कायम आहे. हा मुद्दा तेव्हा बहुधा पालकमंत्र्यांकडे गेला नसावा.) दुर्लक्ष नको; कार्यवाही हवी पुणे असो वा पिंपरी, जलाशयांत भरपूर पाणी असतानाही ते घरांपर्यंत नीट पोचत नसेल, तर नागरिकांचा उद्रेक होणारच. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आठवते. पुण्यात तेव्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक कारभाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. त्याची परिणती महापालिकेतील सत्तांतरात झाली. आता पाणी हा संवेदनशील विषय आहे. त्याची दखल सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. अन्यथा ‘कोणी खड्ड्यामुळे गेले, कोणी पाण्यामुळे गेले’ अशी नोंद महापालिकेच्या इतिहासात होऊ शकते! News Item ID:  599-news_story-1575642729 Mobile Device Headline:  पाणी नेमके मुरतेय कुठे? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे. मात्र आडात पाणी असूनही लोक तहानलेले राहात असतील तर? पुणे आणि प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न सातत्याने येत आहे. पिंपरी महापालिकेच्या क्षेत्रात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात मुबलक पाणी आहे; पण ते नागरिकांपर्यंत पोचविण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने त्या ठिकाणी ता. २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी दिले जात आहेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.  उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ? पाणी असूनही टंचाई पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांतून पाणी दिले जाते. एरवी दर वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की पाणीकपातीची चर्चा सुरू होते. दिवसातून दोन वेळा केला जाणारा पुरवठा एक वेळ करणे, आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे, जलकेंद्रांतील दुरुस्तीचे कारण देऊन पाणीवाटपाला सुटी देणे, उपनगरांत अघोषित कपात करणे.. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तेव्हा केल्या जातात. याबाबतीत पिंपरी, चिंचवडमधील परिस्थिती पूर्वी तुलनेने चांगली असायची. ‘पुण्याला जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी धरणांत शिल्लक आहे,’ अशा बातम्या सुरू व्हायच्या, तेव्हा पिंपरीला किमान दीड-दोन महिने चिंता भेडसावणार नाही, अशी परिस्थिती असायची. ही जलसंपन्नता आता केवळ धरणापुरती मर्यादित राहिली आहे. तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका  कारण जलाशयात पाणी आहे; पण ते नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ‘पाण्याचे समान वितरण करण्यासाठी दिवसाआड व्यवस्था केली आहे. ती पाणीकपात नाही,’ असे पिंपरी महापालिकेचे म्हणणे आहे. त्यावर सार्वत्रिक असंतोष असून, हे नियोजन टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी केले आहे काय, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला जात आहे.  गळती की ‘पुनर्भरण’! पुणे असो वा पिंपरी चिंचवड, या दोन्ही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या, जीर्ण झाल्या असून, त्यांतून तीस ते चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे, असा दावा संबंधित प्रशासनाकडून केला जातो. पुण्यासाठी साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे दरमहा किमान सव्वा ‘टीएमसी’च्यावर (पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार १.४ टीएमसी) पाणी उचलले जाते. हिशोबासाठी सव्वा टीएमसी हा आकडा विचारात घेतला, तर दर वर्षी किमान १५ टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून घेतले जाते. शहरात भूमिगत जलवाहिन्यांतून त्यांतील तीस टक्के पाण्याची- म्हणजे किमान साडेचार टीएमसी पाण्याची गळती होते! (याप्रकारे पिंपरी-चिंचवडचेही गणित मांडता येईल.)  हे सर्व पाणी भूगर्भातच जाते. सिमेंटच्या रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत असतात. मात्र, त्यांनी ‘जलपुनर्भरणा’चा महापालिकेचा हा फंडा विचारात घेतलेला दिसत नाही. दर वर्षी साडेचार टीएमसी पाणी पुण्यभूमीत जिरत असेल, तर ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण येथे शब्दशः प्रत्ययास येण्यास हरकत नाही!..  विश्‍वासार्हता संपुष्टात दोन्ही शहरांत होत असलेली पाण्याची नासाडी अक्षम्य आहे. दर वर्षी उन्हाळ्यात त्यावर चर्चा करायची आणि पावसाळा सुरू झाला, की तो विषय पाण्यात सोडून द्यायचा, असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट भागाला मुबलक पाणी द्यायचे किंवा एखाद्या परिसराची कोंडी करायची, हे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे याबाबतीत महापालिकेची विश्‍वासार्हता संपली आहे. परिणामी, प्रशासनाला ‘सुरळीत’ पुरवठ्यासाठी आवश्‍यक वाटत असलेली पाणीकपात नागरिकांना मात्र अन्याय्य वाटते. त्यातून मग लोकक्षोभ निर्माण होतो. मध्यंतरी पर्वती जलकेंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काही नगरसेवकांनी या विषयावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. मग चंद्रकांतदादांनी त्यांच्या कोल्हापूर स्टाईलने अधिकाऱ्यांना समज दिली. ‘देखभाल-दुरुस्ती करा; पण त्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याची गरज नाही,’ असे त्यांनी बजावल्यावर ‘चालतंय की’ म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली! त्यानंतर आजतागायत त्या कारणाखाली हा साप्ताहिक खाडा झालेला नाही आणि पाणीपुरवठाही नेहमीप्रमाणे सुरू आहे. (वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत ‘सुरळीत वितरणा’साठी चालू असलेली पाणीकपात मात्र अद्याप कायम आहे. हा मुद्दा तेव्हा बहुधा पालकमंत्र्यांकडे गेला नसावा.) दुर्लक्ष नको; कार्यवाही हवी पुणे असो वा पिंपरी, जलाशयांत भरपूर पाणी असतानाही ते घरांपर्यंत नीट पोचत नसेल, तर नागरिकांचा उद्रेक होणारच. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण आठवते. पुण्यात तेव्हा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. त्यातून अनेक लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक कारभाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. त्याची परिणती महापालिकेतील सत्तांतरात झाली. आता पाणी हा संवेदनशील विषय आहे. त्याची दखल सर्वसंबंधितांनी घेतली पाहिजे. अन्यथा ‘कोणी खड्ड्यामुळे गेले, कोणी पाण्यामुळे गेले’ अशी नोंद महापालिकेच्या इतिहासात होऊ शकते! Vertical Image:  English Headline:  article ramesh doiphode on water shortage issue Author Type:  External Author रमेश डोईफोडे पुणे पिंपरी-चिंचवड धरण पाणी water पिंपरी पवना धरण agitation मंत्रिमंडळ खडकवासला floods नाना पाटेकर administrations mathematics chandrakant patil कोल्हापूर अपघात Search Functional Tags:  पुणे, पिंपरी-चिंचवड, धरण, पाणी, Water, पिंपरी, पवना धरण, agitation, मंत्रिमंडळ, खडकवासला, Floods, नाना पाटेकर, Administrations, Mathematics, Chandrakant Patil, कोल्हापूर, अपघात Twitter Publish:  Meta Description:  राज्याच्या अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. त्याचे कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार,’ अशी तेथील परिस्थिती आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2s8rCdV
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर

दिनमान 7 डिसेंबर 2019 

मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत. 

मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. 

कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत. 

सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील. 

कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे. 

धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. 

पंचांग 7 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1575641013

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 7 डिसेंबर 2019 

मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत. 

मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे. 

कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत. 

सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील. 

कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे. 

धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. 

पंचांग 7 डिसेंबर 2019 
शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 7December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 7 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर दिनमान 7 डिसेंबर 2019  मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील.  वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत.  मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे.  कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत.  सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील.  कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत.  तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे.  धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका.  मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.  कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल.  मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.  पंचांग 7 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1575641013 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 7 डिसेंबर 2019  मेष : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील.  वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत.  मिथुन : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे.  कर्क : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत.  सिंह : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील.  कन्या : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत.  तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे.  धनू : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका.  मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.  कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल.  मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.  पंचांग 7 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 7December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 7 डिसेंबर 2019  शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.30, भारतीय सौर मार्गशीर्ष 16, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rqmLVF
Read More
उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी!

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते. 

तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली.

''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही'' 

अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत.

News Item ID: 

599-news_story-1575651916

Mobile Device Headline: 

उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते. 

तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली.

''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही'' 

अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Ajit Pawar favorite for the post of Deputy Chief Minister

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

ajit pawar

mumbai

मुख्यमंत्री

मंत्रिमंडळ

विकास

sharad pawar

दिल्ली

uddhav thakare

nagpur

बारामती

jayant patil

भारत

मुस्लिम

आमदार

Search Functional Tags: 

Ajit Pawar, Mumbai, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विकास, Sharad Pawar, दिल्ली, Uddhav Thakare, Nagpur, बारामती, Jayant Patil, भारत, मुस्लिम, आमदार

Twitter Publish: 

Meta Description: 

शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अजित पवार

राष्ट्रवादी

शरद पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी! मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते.  तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. ''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''  अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत. News Item ID:  599-news_story-1575651916 Mobile Device Headline:  उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते.  तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. ''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''  अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत. Vertical Image:  English Headline:  Ajit Pawar favorite for the post of Deputy Chief Minister Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क ajit pawar mumbai मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विकास sharad pawar दिल्ली uddhav thakare nagpur बारामती jayant patil भारत मुस्लिम आमदार Search Functional Tags:  Ajit Pawar, Mumbai, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विकास, Sharad Pawar, दिल्ली, Uddhav Thakare, Nagpur, बारामती, Jayant Patil, भारत, मुस्लिम, आमदार Twitter Publish:  Meta Description:  शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38ovZ5w
Read More
'प्रदूषणामुळं आयुष्य कमी होतं, असं कुठेच लिहिलेलं नाही'
पंतप्रधानांच्या दौऱ्यात ठाकरे-फडणवीसांमध्ये नेमकी कसली चर्चा?

पंतप्रधानांच्या दौऱ्यात ठाकरे-फडणवीसांमध्ये नेमकी कसली चर्चा?

December 06, 2019 0 Comments
पोलीस महासंचालकांच्या ३ दिवसांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले आहेत. from Zee24 Taas: Maharashtra...
Read More
उन्नाव रेप पीड़िता के पिता की योगी सरकार से मांग- हैदराबाद की तरह दौड़ाकर मारो https://ift.tt/2NfH8z5
उन्नाव गैंगरेप पीड़िता की मौत पर बोलीं मालीवाल- एक महीने में दोषियों को हो फांसी https://ift.tt/2rq9LiC
उन्नाव रेप पीड़िता ने तोड़ा दम, न्याय पाने के आखिरी अल्फाज के साथ छोड़ी दुनिया https://ift.tt/2DW6DxP
उन्नाव रेप पीड़िता की मौत पर बोलीं सुप्रिया सुले- अब बहुत हुआ https://ift.tt/2rmaiSQ
प्रियंका गांधी का दावा- उन्नाव में 11 महीने में हुए 90 बलात्कार https://ift.tt/2YtZD4z
स्टार किड्स को लगातार मिलती फिल्मों पर राजकुमार ने दिया ये जवाब https://ift.tt/2OV5Rax
एक्टर बनना है तो करें मेहनत, सिर्फ गुड लुक्स से काम नहीं चलता: राजकुमार https://ift.tt/38bjU3o