Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 4, 2019

#OnionIssue अक्षरश: कांद्यामुळे सामान्यांच्या डोळ्यांत पाणी

किरकोळ बाजारात किलोचा दर १६० रुपयांपर्यंत; सामान्यांच्या आवाक्यापलीकडे
मार्केट यार्ड - बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार नवीन कांदा प्रतिकिलो ८० ते १३०, तर जुना कांदा १३० ते १६० रुपयांपर्यंत विकला जात आहे. यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. स्वयंपाक घरातून कांदा गायब झाल्याचे गृहिणींनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कांदा-बटाटा विभागात दररोज ३० ते ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. बुधवारी बाजारात जुना कांद्यांची १६ ते १८, तर नवीन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली. इतरवेळी ही आवक सुमारे १०० ते १२० ट्रक होत असते. घाऊक बाजारात नवीन कांद्याला दहा किलोमागे ७०० ते ११०० रुपये, तर जुन्या कांद्याला १००० ते १४०० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच चांगल्या प्रतीच्या जुना कांद्याला प्रतिक्विंटल १४  हजार, तर नव्या कांद्याला ११ हजार रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

संभाजी भिंडेना सहानुभूतीचा प्रश्नच नाही; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण 

काही भागातील शेतकरी भाववाढीमुळे लवकर काढणी करून कांदा बाजारात आणत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अत्यल्प होत असल्याने भावात तेजी आहे. साधारणपणे पुढील दीड महिन्यानंतर कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
बाजारात नवीन कांदा कमी येत असून त्याचा दर्जाही फारसा चांगला नाही. पावसाने नवीन कांद्याचे नुकसान होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. जुना कांदाही जवळपास संपल्यात जमा असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे सरकारने इजिप्त, तुर्कस्तान या देशांतून कांदा आयात केला आहे. परंतु आयातीचे प्रमाण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने कांद्याचे भाव सध्या तेजीत आहे.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं

दरम्यान, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात नव्याने काढणी केलेल्या कांद्याला प्रतवारीनुसार पन्नास ते नव्वद रुपये किलोला भाव मिळाला. तर जुन्या मोठ्या कांद्याला सव्वाशे रुपये ते दीडशे रुपये किलोला भाव मिळाला.

कांद्याचा दर आता दीडशेच्या आसपास पोचला आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यापलीकडचा आहे. यामुळे कांदा आता स्वयंपाक घरातून गायब झाला आहे.
- स्मिता कुलकर्णी, गृहिणी

भाव वाढल्याने १ ते २ किलो कांदा खरेदी करणारा ग्राहक सध्या अर्धा किलो कांदा खरेदी करत आहे. आम्ही घाऊक बाजारातून दोन-तीन गोण्या कांदा खरेदी करायचो. मात्र आता ती खरेदी ३०-४० किलोवर आली आहे.
- प्रकाश ढमेढेरे, किरकोळ विक्रेते

News Item ID: 

599-news_story-1575473508

Mobile Device Headline: 

#OnionIssue अक्षरश: कांद्यामुळे सामान्यांच्या डोळ्यांत पाणी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

किरकोळ बाजारात किलोचा दर १६० रुपयांपर्यंत; सामान्यांच्या आवाक्यापलीकडे
मार्केट यार्ड - बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार नवीन कांदा प्रतिकिलो ८० ते १३०, तर जुना कांदा १३० ते १६० रुपयांपर्यंत विकला जात आहे. यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. स्वयंपाक घरातून कांदा गायब झाल्याचे गृहिणींनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कांदा-बटाटा विभागात दररोज ३० ते ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. बुधवारी बाजारात जुना कांद्यांची १६ ते १८, तर नवीन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली. इतरवेळी ही आवक सुमारे १०० ते १२० ट्रक होत असते. घाऊक बाजारात नवीन कांद्याला दहा किलोमागे ७०० ते ११०० रुपये, तर जुन्या कांद्याला १००० ते १४०० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच चांगल्या प्रतीच्या जुना कांद्याला प्रतिक्विंटल १४  हजार, तर नव्या कांद्याला ११ हजार रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

संभाजी भिंडेना सहानुभूतीचा प्रश्नच नाही; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण 

काही भागातील शेतकरी भाववाढीमुळे लवकर काढणी करून कांदा बाजारात आणत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अत्यल्प होत असल्याने भावात तेजी आहे. साधारणपणे पुढील दीड महिन्यानंतर कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
बाजारात नवीन कांदा कमी येत असून त्याचा दर्जाही फारसा चांगला नाही. पावसाने नवीन कांद्याचे नुकसान होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. जुना कांदाही जवळपास संपल्यात जमा असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे सरकारने इजिप्त, तुर्कस्तान या देशांतून कांदा आयात केला आहे. परंतु आयातीचे प्रमाण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने कांद्याचे भाव सध्या तेजीत आहे.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं

दरम्यान, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात नव्याने काढणी केलेल्या कांद्याला प्रतवारीनुसार पन्नास ते नव्वद रुपये किलोला भाव मिळाला. तर जुन्या मोठ्या कांद्याला सव्वाशे रुपये ते दीडशे रुपये किलोला भाव मिळाला.

कांद्याचा दर आता दीडशेच्या आसपास पोचला आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यापलीकडचा आहे. यामुळे कांदा आता स्वयंपाक घरातून गायब झाला आहे.
- स्मिता कुलकर्णी, गृहिणी

भाव वाढल्याने १ ते २ किलो कांदा खरेदी करणारा ग्राहक सध्या अर्धा किलो कांदा खरेदी करत आहे. आम्ही घाऊक बाजारातून दोन-तीन गोण्या कांदा खरेदी करायचो. मात्र आता ती खरेदी ३०-४० किलोवर आली आहे.
- प्रकाश ढमेढेरे, किरकोळ विक्रेते

Vertical Image: 

English Headline: 

Onion rate high in pune market

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कांदा

हॉटेल

विभाग

sections

व्यापार

तुर्कस्तान

खेड

उत्पन्न

बाजार समिती

agriculture market committee

Search Functional Tags: 

कांदा, हॉटेल, विभाग, Sections, व्यापार, तुर्कस्तान, खेड, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee

Twitter Publish: 

Meta Description: 

बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार नवीन कांदा प्रतिकिलो ८० ते १३०, तर जुना कांदा १३० ते १६० रुपयांपर्यंत विकला जात आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#OnionIssue अक्षरश: कांद्यामुळे सामान्यांच्या डोळ्यांत पाणी किरकोळ बाजारात किलोचा दर १६० रुपयांपर्यंत; सामान्यांच्या आवाक्यापलीकडे मार्केट यार्ड - बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार नवीन कांदा प्रतिकिलो ८० ते १३०, तर जुना कांदा १३० ते १६० रुपयांपर्यंत विकला जात आहे. यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. स्वयंपाक घरातून कांदा गायब झाल्याचे गृहिणींनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप कांदा-बटाटा विभागात दररोज ३० ते ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. बुधवारी बाजारात जुना कांद्यांची १६ ते १८, तर नवीन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली. इतरवेळी ही आवक सुमारे १०० ते १२० ट्रक होत असते. घाऊक बाजारात नवीन कांद्याला दहा किलोमागे ७०० ते ११०० रुपये, तर जुन्या कांद्याला १००० ते १४०० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच चांगल्या प्रतीच्या जुना कांद्याला प्रतिक्विंटल १४  हजार, तर नव्या कांद्याला ११ हजार रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी दिली. संभाजी भिंडेना सहानुभूतीचा प्रश्नच नाही; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण  काही भागातील शेतकरी भाववाढीमुळे लवकर काढणी करून कांदा बाजारात आणत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अत्यल्प होत असल्याने भावात तेजी आहे. साधारणपणे पुढील दीड महिन्यानंतर कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. बाजारात नवीन कांदा कमी येत असून त्याचा दर्जाही फारसा चांगला नाही. पावसाने नवीन कांद्याचे नुकसान होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. जुना कांदाही जवळपास संपल्यात जमा असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे सरकारने इजिप्त, तुर्कस्तान या देशांतून कांदा आयात केला आहे. परंतु आयातीचे प्रमाण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने कांद्याचे भाव सध्या तेजीत आहे. काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं दरम्यान, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात नव्याने काढणी केलेल्या कांद्याला प्रतवारीनुसार पन्नास ते नव्वद रुपये किलोला भाव मिळाला. तर जुन्या मोठ्या कांद्याला सव्वाशे रुपये ते दीडशे रुपये किलोला भाव मिळाला. कांद्याचा दर आता दीडशेच्या आसपास पोचला आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यापलीकडचा आहे. यामुळे कांदा आता स्वयंपाक घरातून गायब झाला आहे. - स्मिता कुलकर्णी, गृहिणी भाव वाढल्याने १ ते २ किलो कांदा खरेदी करणारा ग्राहक सध्या अर्धा किलो कांदा खरेदी करत आहे. आम्ही घाऊक बाजारातून दोन-तीन गोण्या कांदा खरेदी करायचो. मात्र आता ती खरेदी ३०-४० किलोवर आली आहे. - प्रकाश ढमेढेरे, किरकोळ विक्रेते News Item ID:  599-news_story-1575473508 Mobile Device Headline:  #OnionIssue अक्षरश: कांद्यामुळे सामान्यांच्या डोळ्यांत पाणी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  किरकोळ बाजारात किलोचा दर १६० रुपयांपर्यंत; सामान्यांच्या आवाक्यापलीकडे मार्केट यार्ड - बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार नवीन कांदा प्रतिकिलो ८० ते १३०, तर जुना कांदा १३० ते १६० रुपयांपर्यंत विकला जात आहे. यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. स्वयंपाक घरातून कांदा गायब झाल्याचे गृहिणींनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप कांदा-बटाटा विभागात दररोज ३० ते ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. बुधवारी बाजारात जुना कांद्यांची १६ ते १८, तर नवीन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली. इतरवेळी ही आवक सुमारे १०० ते १२० ट्रक होत असते. घाऊक बाजारात नवीन कांद्याला दहा किलोमागे ७०० ते ११०० रुपये, तर जुन्या कांद्याला १००० ते १४०० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच चांगल्या प्रतीच्या जुना कांद्याला प्रतिक्विंटल १४  हजार, तर नव्या कांद्याला ११ हजार रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी दिली. संभाजी भिंडेना सहानुभूतीचा प्रश्नच नाही; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण  काही भागातील शेतकरी भाववाढीमुळे लवकर काढणी करून कांदा बाजारात आणत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अत्यल्प होत असल्याने भावात तेजी आहे. साधारणपणे पुढील दीड महिन्यानंतर कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. बाजारात नवीन कांदा कमी येत असून त्याचा दर्जाही फारसा चांगला नाही. पावसाने नवीन कांद्याचे नुकसान होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. जुना कांदाही जवळपास संपल्यात जमा असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे सरकारने इजिप्त, तुर्कस्तान या देशांतून कांदा आयात केला आहे. परंतु आयातीचे प्रमाण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने कांद्याचे भाव सध्या तेजीत आहे. काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं दरम्यान, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात नव्याने काढणी केलेल्या कांद्याला प्रतवारीनुसार पन्नास ते नव्वद रुपये किलोला भाव मिळाला. तर जुन्या मोठ्या कांद्याला सव्वाशे रुपये ते दीडशे रुपये किलोला भाव मिळाला. कांद्याचा दर आता दीडशेच्या आसपास पोचला आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यापलीकडचा आहे. यामुळे कांदा आता स्वयंपाक घरातून गायब झाला आहे. - स्मिता कुलकर्णी, गृहिणी भाव वाढल्याने १ ते २ किलो कांदा खरेदी करणारा ग्राहक सध्या अर्धा किलो कांदा खरेदी करत आहे. आम्ही घाऊक बाजारातून दोन-तीन गोण्या कांदा खरेदी करायचो. मात्र आता ती खरेदी ३०-४० किलोवर आली आहे. - प्रकाश ढमेढेरे, किरकोळ विक्रेते Vertical Image:  English Headline:  Onion rate high in pune market Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कांदा हॉटेल विभाग sections व्यापार तुर्कस्तान खेड उत्पन्न बाजार समिती agriculture market committee Search Functional Tags:  कांदा, हॉटेल, विभाग, Sections, व्यापार, तुर्कस्तान, खेड, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee Twitter Publish:  Meta Description:  बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार नवीन कांदा प्रतिकिलो ८० ते १३०, तर जुना कांदा १३० ते १६० रुपयांपर्यंत विकला जात आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rTxAPS
Read More
गणित विषय अवघड तरी अनिवार्यच

पुणे - गणित विषय म्हटला, की अनेकांना धडकी भरते. हा विषय अवघड वाटतो. तरीही हा विषय नववी व दहावीसाठी अनिवार्य असावा का, याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गणित हवेच, असे मत पुढे आले आहे. व्यावहारिक गणित आणि प्रचलित गणित या दोन स्तरांवर हा विषय आणून त्याची भीती घालविता येईल, असा एक मतप्रवाह या सर्वेक्षणातून दिसून आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पुणे सेवासदन संस्थेच्या वतीने स्मिता कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी आणि मनीषा पाठक यांनी हे सर्वेक्षण केले. यात विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक अशा बाराशे जणांकडून प्रश्‍नावली भरून घेण्यात आली. यात पुणे, सोलापूर येथील २४ शाळांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संस्थांची मते जाणून घेण्यात आली आहेत.

'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'  

दोन स्तरांवर अभ्यासक्रम हवा
गणित हा विषय कसा असावा, याबाबत शिक्षकांची मते जाणून घेण्यात आली. काही शिक्षकांच्या (२९.४९) मते सर्वांसाठी समान अभ्यासक्रम असावा, तर बहुतांश शिक्षकांच्या (६२.८२ टक्के) मते प्रचलित आणि सामान्य असा दोन स्तरांवर असावा, असे मत नोंदविण्यात आले आहे. व्यावहारिक गणित हा विषय वेगळा असावा, असे मत ३८.४८ टक्के शिक्षकांचे, तर हा वेगळा विषय असू नये, असे मत ५८.९७ टक्के शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

सामान्यांच्या मते
शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी देखील नववी, दहावीसाठी गणित विषय अनिवार्य असावा, असे मत व्यक्त केले आहे. या बाजूने ७१.५३ टक्के लोकांनी मत व्यक्त केले, तर ५.५६ टक्के लोकांनी हा विषय ऐच्छिक असावा आणि ३.४७ टक्के लोकांनी हा विषय बहुस्तरीय असावा, असे मत व्यक्त केले आहे.

News Item ID: 

599-news_story-1575483750

Mobile Device Headline: 

गणित विषय अवघड तरी अनिवार्यच

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - गणित विषय म्हटला, की अनेकांना धडकी भरते. हा विषय अवघड वाटतो. तरीही हा विषय नववी व दहावीसाठी अनिवार्य असावा का, याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गणित हवेच, असे मत पुढे आले आहे. व्यावहारिक गणित आणि प्रचलित गणित या दोन स्तरांवर हा विषय आणून त्याची भीती घालविता येईल, असा एक मतप्रवाह या सर्वेक्षणातून दिसून आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पुणे सेवासदन संस्थेच्या वतीने स्मिता कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी आणि मनीषा पाठक यांनी हे सर्वेक्षण केले. यात विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक अशा बाराशे जणांकडून प्रश्‍नावली भरून घेण्यात आली. यात पुणे, सोलापूर येथील २४ शाळांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संस्थांची मते जाणून घेण्यात आली आहेत.

'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'  

दोन स्तरांवर अभ्यासक्रम हवा
गणित हा विषय कसा असावा, याबाबत शिक्षकांची मते जाणून घेण्यात आली. काही शिक्षकांच्या (२९.४९) मते सर्वांसाठी समान अभ्यासक्रम असावा, तर बहुतांश शिक्षकांच्या (६२.८२ टक्के) मते प्रचलित आणि सामान्य असा दोन स्तरांवर असावा, असे मत नोंदविण्यात आले आहे. व्यावहारिक गणित हा विषय वेगळा असावा, असे मत ३८.४८ टक्के शिक्षकांचे, तर हा वेगळा विषय असू नये, असे मत ५८.९७ टक्के शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

सामान्यांच्या मते
शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी देखील नववी, दहावीसाठी गणित विषय अनिवार्य असावा, असे मत व्यक्त केले आहे. या बाजूने ७१.५३ टक्के लोकांनी मत व्यक्त केले, तर ५.५६ टक्के लोकांनी हा विषय ऐच्छिक असावा आणि ३.४७ टक्के लोकांनी हा विषय बहुस्तरीय असावा, असे मत व्यक्त केले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Mathematics is difficult but inevitable

Author Type: 

External Author

संतोष शाळिग्राम

गणित

mathematics

topics

education

पुणे

सोलापूर

शाळा

शिक्षक

health

आरोग्य क्षेत्र

Search Functional Tags: 

गणित, Mathematics, Topics, Education, पुणे, सोलापूर, शाळा, शिक्षक, Health, आरोग्य क्षेत्र

Twitter Publish: 

Meta Description: 

गणित विषय म्हटला, की अनेकांना धडकी भरते. हा विषय अवघड वाटतो. तरीही हा विषय नववी व दहावीसाठी अनिवार्य असावा का, याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गणित हवेच, असे मत पुढे आले आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गणित विषय अवघड तरी अनिवार्यच पुणे - गणित विषय म्हटला, की अनेकांना धडकी भरते. हा विषय अवघड वाटतो. तरीही हा विषय नववी व दहावीसाठी अनिवार्य असावा का, याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गणित हवेच, असे मत पुढे आले आहे. व्यावहारिक गणित आणि प्रचलित गणित या दोन स्तरांवर हा विषय आणून त्याची भीती घालविता येईल, असा एक मतप्रवाह या सर्वेक्षणातून दिसून आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप पुणे सेवासदन संस्थेच्या वतीने स्मिता कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी आणि मनीषा पाठक यांनी हे सर्वेक्षण केले. यात विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक अशा बाराशे जणांकडून प्रश्‍नावली भरून घेण्यात आली. यात पुणे, सोलापूर येथील २४ शाळांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संस्थांची मते जाणून घेण्यात आली आहेत. 'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'   दोन स्तरांवर अभ्यासक्रम हवा गणित हा विषय कसा असावा, याबाबत शिक्षकांची मते जाणून घेण्यात आली. काही शिक्षकांच्या (२९.४९) मते सर्वांसाठी समान अभ्यासक्रम असावा, तर बहुतांश शिक्षकांच्या (६२.८२ टक्के) मते प्रचलित आणि सामान्य असा दोन स्तरांवर असावा, असे मत नोंदविण्यात आले आहे. व्यावहारिक गणित हा विषय वेगळा असावा, असे मत ३८.४८ टक्के शिक्षकांचे, तर हा वेगळा विषय असू नये, असे मत ५८.९७ टक्के शिक्षकांनी व्यक्त केले आहे. अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! सामान्यांच्या मते शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी देखील नववी, दहावीसाठी गणित विषय अनिवार्य असावा, असे मत व्यक्त केले आहे. या बाजूने ७१.५३ टक्के लोकांनी मत व्यक्त केले, तर ५.५६ टक्के लोकांनी हा विषय ऐच्छिक असावा आणि ३.४७ टक्के लोकांनी हा विषय बहुस्तरीय असावा, असे मत व्यक्त केले आहे. News Item ID:  599-news_story-1575483750 Mobile Device Headline:  गणित विषय अवघड तरी अनिवार्यच Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - गणित विषय म्हटला, की अनेकांना धडकी भरते. हा विषय अवघड वाटतो. तरीही हा विषय नववी व दहावीसाठी अनिवार्य असावा का, याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गणित हवेच, असे मत पुढे आले आहे. व्यावहारिक गणित आणि प्रचलित गणित या दोन स्तरांवर हा विषय आणून त्याची भीती घालविता येईल, असा एक मतप्रवाह या सर्वेक्षणातून दिसून आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप पुणे सेवासदन संस्थेच्या वतीने स्मिता कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी आणि मनीषा पाठक यांनी हे सर्वेक्षण केले. यात विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक अशा बाराशे जणांकडून प्रश्‍नावली भरून घेण्यात आली. यात पुणे, सोलापूर येथील २४ शाळांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संस्थांची मते जाणून घेण्यात आली आहेत. 'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'   दोन स्तरांवर अभ्यासक्रम हवा गणित हा विषय कसा असावा, याबाबत शिक्षकांची मते जाणून घेण्यात आली. काही शिक्षकांच्या (२९.४९) मते सर्वांसाठी समान अभ्यासक्रम असावा, तर बहुतांश शिक्षकांच्या (६२.८२ टक्के) मते प्रचलित आणि सामान्य असा दोन स्तरांवर असावा, असे मत नोंदविण्यात आले आहे. व्यावहारिक गणित हा विषय वेगळा असावा, असे मत ३८.४८ टक्के शिक्षकांचे, तर हा वेगळा विषय असू नये, असे मत ५८.९७ टक्के शिक्षकांनी व्यक्त केले आहे. अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! सामान्यांच्या मते शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी देखील नववी, दहावीसाठी गणित विषय अनिवार्य असावा, असे मत व्यक्त केले आहे. या बाजूने ७१.५३ टक्के लोकांनी मत व्यक्त केले, तर ५.५६ टक्के लोकांनी हा विषय ऐच्छिक असावा आणि ३.४७ टक्के लोकांनी हा विषय बहुस्तरीय असावा, असे मत व्यक्त केले आहे. Vertical Image:  English Headline:  Mathematics is difficult but inevitable Author Type:  External Author संतोष शाळिग्राम गणित mathematics topics education पुणे सोलापूर शाळा शिक्षक health आरोग्य क्षेत्र Search Functional Tags:  गणित, Mathematics, Topics, Education, पुणे, सोलापूर, शाळा, शिक्षक, Health, आरोग्य क्षेत्र Twitter Publish:  Meta Description:  गणित विषय म्हटला, की अनेकांना धडकी भरते. हा विषय अवघड वाटतो. तरीही हा विषय नववी व दहावीसाठी अनिवार्य असावा का, याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गणित हवेच, असे मत पुढे आले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/383tup7
Read More
सुरू असलेले प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील

मुंबई - ‘आम्हाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही. परंतु, काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी आज केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कालच्या बैठकीत सरकारने विकास प्रकल्पांचा आढावाही घेतला. या पार्श्वभूमीवर आज बोलताना पाटील यांनी महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याची माहिती जनतेला देणार असल्याचे सांगितले.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

‘आधीच्या सरकारने राज्यातील काही प्रकल्पात पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करावेच लागतील; परंतु आघाडीचे सरकार त्या प्रकल्पांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल, यावर भर देईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

News Item ID: 

599-news_story-1575479220

Mobile Device Headline: 

सुरू असलेले प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - ‘आम्हाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही. परंतु, काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी आज केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कालच्या बैठकीत सरकारने विकास प्रकल्पांचा आढावाही घेतला. या पार्श्वभूमीवर आज बोलताना पाटील यांनी महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याची माहिती जनतेला देणार असल्याचे सांगितले.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

‘आधीच्या सरकारने राज्यातील काही प्रकल्पात पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करावेच लागतील; परंतु आघाडीचे सरकार त्या प्रकल्पांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल, यावर भर देईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Vertical Image: 

English Headline: 

The current project will not close jayant patil

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जयंत पाटील

jayant patil

दंगल

mumbai

maharashtra

uddhav thakare

government

विकास

मुख्यमंत्री

ajit pawar

Search Functional Tags: 

जयंत पाटील, Jayant Patil, दंगल, Mumbai, Maharashtra, Uddhav Thakare, Government, विकास, मुख्यमंत्री, Ajit Pawar

Twitter Publish: 

Meta Description: 

‘आम्हाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

जयंत पाटील

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सुरू असलेले प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील मुंबई - ‘आम्हाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही. परंतु, काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी आज केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कालच्या बैठकीत सरकारने विकास प्रकल्पांचा आढावाही घेतला. या पार्श्वभूमीवर आज बोलताना पाटील यांनी महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याची माहिती जनतेला देणार असल्याचे सांगितले. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन ‘आधीच्या सरकारने राज्यातील काही प्रकल्पात पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करावेच लागतील; परंतु आघाडीचे सरकार त्या प्रकल्पांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल, यावर भर देईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1575479220 Mobile Device Headline:  सुरू असलेले प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - ‘आम्हाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही. परंतु, काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी आज केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कालच्या बैठकीत सरकारने विकास प्रकल्पांचा आढावाही घेतला. या पार्श्वभूमीवर आज बोलताना पाटील यांनी महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याची माहिती जनतेला देणार असल्याचे सांगितले. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन ‘आधीच्या सरकारने राज्यातील काही प्रकल्पात पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करावेच लागतील; परंतु आघाडीचे सरकार त्या प्रकल्पांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल, यावर भर देईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  The current project will not close jayant patil Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जयंत पाटील jayant patil दंगल mumbai maharashtra uddhav thakare government विकास मुख्यमंत्री ajit pawar Search Functional Tags:  जयंत पाटील, Jayant Patil, दंगल, Mumbai, Maharashtra, Uddhav Thakare, Government, विकास, मुख्यमंत्री, Ajit Pawar Twitter Publish:  Meta Description:  ‘आम्हाला महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्यात जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही. Send as Notification:  Topic Tags:  जयंत पाटील महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LmCvzR
Read More

Tuesday, December 3, 2019

आज वायनाड जाएंगे राहुल गांधी, चार दिन का होगा दौरा https://ift.tt/2NfH8z5
'राजा बोला रात है'...राहुल बजाज के बाद इस उद्योगपति का सरकार पर कविता से वार https://ift.tt/2LgRH1e
मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ)

पिंपरी - दोन घासांसाठी आणि औषधोपचारासाठी भयाण अंधाऱ्या खोलीत कोंडून पडलेल्या वृद्धेला अखेर ‘किनारा’ मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची जीवननौका भयसागरात भरकटत होती. ‘सकाळ’ने त्यांची व्यथा मांडली आणि मंगळवारी पहाटेपासूनच मदतीचे शेकडो हात सरसावले. त्यांना सकाळी औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसानंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतर कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमात देखभालीसाठी ठेवले जाणार आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पिंपरी-चिंचवड शहरातील काळा खडक परिसरातील गौसिया मस्जिद लगतच्या वस्तीमधील जिजाबाई शिंदे यांच्यावरील ओढवलेली परिस्थिती ‘मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मधून मंगळवारी जगासमोर आली. हे वृत्त वाचून पहाटेपासून अनेकांनी मदतीचे पुढे हात केले. तसेच सोशल मिडियामुळे बातमीने देशाच्या सीमा ओलांडल्याने मदतीसाठी संघटना, व्यक्ती यांचे गट तयार झाले. कोणी कपडे, औषधे, जेवण कायमस्वरूपी पुरविण्याची तयारी दर्शविली. कोणी रुग्णालयाच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी पुढे आले. तसेच कशा पद्धतीची मदत देऊ इच्छितो, मदत घेऊन आम्ही कोठे पोचू, अशा विचारणा करण्यासाठीही अनेकांनी ‘सकाळ’शी संपर्क साधला. 

मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं (व्हिडिओ)

‘रॉबीनहूड’ या स्वयंसेवी संस्थेचे वाकड परिसरातील स्वयंसेवक अनघा घाटोळे, रश्‍मी मोकाशी, कुणाल हे सकाळी आठ वाजताच आजींच्या घरी पोचले. खोलीचा दरवाजा उघडताच उग्र दर्प आणि डासांचे थवे बाहेर आले. अंगाचे मुटकुळे करून आजी पडल्या होत्या. सर्वांनी मिळून त्यांना बसवले. सोबत आणलेले ब्लॅंकेट, स्वेटर त्यांच्या अंगावर घातले. त्यानंतर ‘किनारा’च्या संचालिका प्रीती वैद्य पोचल्या. सर्वांनी मिळून वाकड पोलिस चौकी गाठली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. नंतर रुग्णवाहिका आणली. वाकड भागाचे नगरसेवक राहुल कलाटे आले. आजीच्या घरासमोर अनोळखी आल्याने परिसरात गर्दी झाली. 

महिलांना अश्रू अनावर
बातमी वाचून अनेक लोक मदत घेऊन आले होते. एकाने साडी आणली होती. लहान मुलांनी फळे आणली होती. वस्तीतील लोकांच्या सहकार्याने आजींना खोलीतून बाहेर आणून रुग्णवाहिकेत बसविले. त्यावेळी आजूबाजूच्या महिलांना अश्रू अनावर झाले. सुरुवातीला आजी दवाखान्यात यायला तयार नव्हत्या. मात्र, त्यांना कन्नड भाषेत धीर दिल्यावर ‘बऱ्या झाल्यावर पुन्हा येथे आणू, आम्ही आता तुमच्यासोबत येतो, अशी समजूत काढल्यावर त्या तयार झाल्या.

News Item ID: 

599-news_story-1575388142

Mobile Device Headline: 

मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पिंपरी - दोन घासांसाठी आणि औषधोपचारासाठी भयाण अंधाऱ्या खोलीत कोंडून पडलेल्या वृद्धेला अखेर ‘किनारा’ मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची जीवननौका भयसागरात भरकटत होती. ‘सकाळ’ने त्यांची व्यथा मांडली आणि मंगळवारी पहाटेपासूनच मदतीचे शेकडो हात सरसावले. त्यांना सकाळी औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसानंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतर कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमात देखभालीसाठी ठेवले जाणार आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पिंपरी-चिंचवड शहरातील काळा खडक परिसरातील गौसिया मस्जिद लगतच्या वस्तीमधील जिजाबाई शिंदे यांच्यावरील ओढवलेली परिस्थिती ‘मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मधून मंगळवारी जगासमोर आली. हे वृत्त वाचून पहाटेपासून अनेकांनी मदतीचे पुढे हात केले. तसेच सोशल मिडियामुळे बातमीने देशाच्या सीमा ओलांडल्याने मदतीसाठी संघटना, व्यक्ती यांचे गट तयार झाले. कोणी कपडे, औषधे, जेवण कायमस्वरूपी पुरविण्याची तयारी दर्शविली. कोणी रुग्णालयाच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी पुढे आले. तसेच कशा पद्धतीची मदत देऊ इच्छितो, मदत घेऊन आम्ही कोठे पोचू, अशा विचारणा करण्यासाठीही अनेकांनी ‘सकाळ’शी संपर्क साधला. 

मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं (व्हिडिओ)

‘रॉबीनहूड’ या स्वयंसेवी संस्थेचे वाकड परिसरातील स्वयंसेवक अनघा घाटोळे, रश्‍मी मोकाशी, कुणाल हे सकाळी आठ वाजताच आजींच्या घरी पोचले. खोलीचा दरवाजा उघडताच उग्र दर्प आणि डासांचे थवे बाहेर आले. अंगाचे मुटकुळे करून आजी पडल्या होत्या. सर्वांनी मिळून त्यांना बसवले. सोबत आणलेले ब्लॅंकेट, स्वेटर त्यांच्या अंगावर घातले. त्यानंतर ‘किनारा’च्या संचालिका प्रीती वैद्य पोचल्या. सर्वांनी मिळून वाकड पोलिस चौकी गाठली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. नंतर रुग्णवाहिका आणली. वाकड भागाचे नगरसेवक राहुल कलाटे आले. आजीच्या घरासमोर अनोळखी आल्याने परिसरात गर्दी झाली. 

महिलांना अश्रू अनावर
बातमी वाचून अनेक लोक मदत घेऊन आले होते. एकाने साडी आणली होती. लहान मुलांनी फळे आणली होती. वस्तीतील लोकांच्या सहकार्याने आजींना खोलीतून बाहेर आणून रुग्णवाहिकेत बसविले. त्यावेळी आजूबाजूच्या महिलांना अश्रू अनावर झाले. सुरुवातीला आजी दवाखान्यात यायला तयार नव्हत्या. मात्र, त्यांना कन्नड भाषेत धीर दिल्यावर ‘बऱ्या झाल्यावर पुन्हा येथे आणू, आम्ही आता तुमच्यासोबत येतो, अशी समजूत काढल्यावर त्या तयार झाल्या.

Vertical Image: 

English Headline: 

old women support life help humanity

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महिला

व्हिडिओ

सकाळ

मोबाईल

ऍप

पिंपरी-चिंचवड

पोलिस

नगरसेवक

women

Search Functional Tags: 

महिला, व्हिडिओ, सकाळ, मोबाईल, ऍप, पिंपरी-चिंचवड, पोलिस, नगरसेवक, women

Twitter Publish: 

Meta Description: 

दोन घासांसाठी आणि औषधोपचारासाठी भयाण अंधाऱ्या खोलीत कोंडून पडलेल्या वृद्धेला अखेर ‘किनारा’ मिळाला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ) पिंपरी - दोन घासांसाठी आणि औषधोपचारासाठी भयाण अंधाऱ्या खोलीत कोंडून पडलेल्या वृद्धेला अखेर ‘किनारा’ मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची जीवननौका भयसागरात भरकटत होती. ‘सकाळ’ने त्यांची व्यथा मांडली आणि मंगळवारी पहाटेपासूनच मदतीचे शेकडो हात सरसावले. त्यांना सकाळी औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसानंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतर कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमात देखभालीसाठी ठेवले जाणार आहे. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  पिंपरी-चिंचवड शहरातील काळा खडक परिसरातील गौसिया मस्जिद लगतच्या वस्तीमधील जिजाबाई शिंदे यांच्यावरील ओढवलेली परिस्थिती ‘मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मधून मंगळवारी जगासमोर आली. हे वृत्त वाचून पहाटेपासून अनेकांनी मदतीचे पुढे हात केले. तसेच सोशल मिडियामुळे बातमीने देशाच्या सीमा ओलांडल्याने मदतीसाठी संघटना, व्यक्ती यांचे गट तयार झाले. कोणी कपडे, औषधे, जेवण कायमस्वरूपी पुरविण्याची तयारी दर्शविली. कोणी रुग्णालयाच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी पुढे आले. तसेच कशा पद्धतीची मदत देऊ इच्छितो, मदत घेऊन आम्ही कोठे पोचू, अशा विचारणा करण्यासाठीही अनेकांनी ‘सकाळ’शी संपर्क साधला.  मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं (व्हिडिओ) ‘रॉबीनहूड’ या स्वयंसेवी संस्थेचे वाकड परिसरातील स्वयंसेवक अनघा घाटोळे, रश्‍मी मोकाशी, कुणाल हे सकाळी आठ वाजताच आजींच्या घरी पोचले. खोलीचा दरवाजा उघडताच उग्र दर्प आणि डासांचे थवे बाहेर आले. अंगाचे मुटकुळे करून आजी पडल्या होत्या. सर्वांनी मिळून त्यांना बसवले. सोबत आणलेले ब्लॅंकेट, स्वेटर त्यांच्या अंगावर घातले. त्यानंतर ‘किनारा’च्या संचालिका प्रीती वैद्य पोचल्या. सर्वांनी मिळून वाकड पोलिस चौकी गाठली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. नंतर रुग्णवाहिका आणली. वाकड भागाचे नगरसेवक राहुल कलाटे आले. आजीच्या घरासमोर अनोळखी आल्याने परिसरात गर्दी झाली.  महिलांना अश्रू अनावर बातमी वाचून अनेक लोक मदत घेऊन आले होते. एकाने साडी आणली होती. लहान मुलांनी फळे आणली होती. वस्तीतील लोकांच्या सहकार्याने आजींना खोलीतून बाहेर आणून रुग्णवाहिकेत बसविले. त्यावेळी आजूबाजूच्या महिलांना अश्रू अनावर झाले. सुरुवातीला आजी दवाखान्यात यायला तयार नव्हत्या. मात्र, त्यांना कन्नड भाषेत धीर दिल्यावर ‘बऱ्या झाल्यावर पुन्हा येथे आणू, आम्ही आता तुमच्यासोबत येतो, अशी समजूत काढल्यावर त्या तयार झाल्या. News Item ID:  599-news_story-1575388142 Mobile Device Headline:  मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - दोन घासांसाठी आणि औषधोपचारासाठी भयाण अंधाऱ्या खोलीत कोंडून पडलेल्या वृद्धेला अखेर ‘किनारा’ मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची जीवननौका भयसागरात भरकटत होती. ‘सकाळ’ने त्यांची व्यथा मांडली आणि मंगळवारी पहाटेपासूनच मदतीचे शेकडो हात सरसावले. त्यांना सकाळी औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसानंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतर कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमात देखभालीसाठी ठेवले जाणार आहे. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  पिंपरी-चिंचवड शहरातील काळा खडक परिसरातील गौसिया मस्जिद लगतच्या वस्तीमधील जिजाबाई शिंदे यांच्यावरील ओढवलेली परिस्थिती ‘मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मधून मंगळवारी जगासमोर आली. हे वृत्त वाचून पहाटेपासून अनेकांनी मदतीचे पुढे हात केले. तसेच सोशल मिडियामुळे बातमीने देशाच्या सीमा ओलांडल्याने मदतीसाठी संघटना, व्यक्ती यांचे गट तयार झाले. कोणी कपडे, औषधे, जेवण कायमस्वरूपी पुरविण्याची तयारी दर्शविली. कोणी रुग्णालयाच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी पुढे आले. तसेच कशा पद्धतीची मदत देऊ इच्छितो, मदत घेऊन आम्ही कोठे पोचू, अशा विचारणा करण्यासाठीही अनेकांनी ‘सकाळ’शी संपर्क साधला.  मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं (व्हिडिओ) ‘रॉबीनहूड’ या स्वयंसेवी संस्थेचे वाकड परिसरातील स्वयंसेवक अनघा घाटोळे, रश्‍मी मोकाशी, कुणाल हे सकाळी आठ वाजताच आजींच्या घरी पोचले. खोलीचा दरवाजा उघडताच उग्र दर्प आणि डासांचे थवे बाहेर आले. अंगाचे मुटकुळे करून आजी पडल्या होत्या. सर्वांनी मिळून त्यांना बसवले. सोबत आणलेले ब्लॅंकेट, स्वेटर त्यांच्या अंगावर घातले. त्यानंतर ‘किनारा’च्या संचालिका प्रीती वैद्य पोचल्या. सर्वांनी मिळून वाकड पोलिस चौकी गाठली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. नंतर रुग्णवाहिका आणली. वाकड भागाचे नगरसेवक राहुल कलाटे आले. आजीच्या घरासमोर अनोळखी आल्याने परिसरात गर्दी झाली.  महिलांना अश्रू अनावर बातमी वाचून अनेक लोक मदत घेऊन आले होते. एकाने साडी आणली होती. लहान मुलांनी फळे आणली होती. वस्तीतील लोकांच्या सहकार्याने आजींना खोलीतून बाहेर आणून रुग्णवाहिकेत बसविले. त्यावेळी आजूबाजूच्या महिलांना अश्रू अनावर झाले. सुरुवातीला आजी दवाखान्यात यायला तयार नव्हत्या. मात्र, त्यांना कन्नड भाषेत धीर दिल्यावर ‘बऱ्या झाल्यावर पुन्हा येथे आणू, आम्ही आता तुमच्यासोबत येतो, अशी समजूत काढल्यावर त्या तयार झाल्या. Vertical Image:  English Headline:  old women support life help humanity Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महिला व्हिडिओ सकाळ मोबाईल ऍप पिंपरी-चिंचवड पोलिस नगरसेवक women Search Functional Tags:  महिला, व्हिडिओ, सकाळ, मोबाईल, ऍप, पिंपरी-चिंचवड, पोलिस, नगरसेवक, women Twitter Publish:  Meta Description:  दोन घासांसाठी आणि औषधोपचारासाठी भयाण अंधाऱ्या खोलीत कोंडून पडलेल्या वृद्धेला अखेर ‘किनारा’ मिळाला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Lnt4jE
Read More
सह्याद्रीच्या कुुशीतील रानभाज्या ठरताहेत आजारांवर रामबाण उपाय!

घोडेगाव : रानभाज्या या जास्त करून जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे महोत्सवही भरविण्यात येतात. उत्तर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी भागात या भाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. 

- ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पावसाची रिपरिप सुरू झाली, की रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे रानभाज्या आवर्जून बनवून खाल्ल्या जातात. आंबेगाव तालुक्‍यातील श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या अभयारण्यात पावसाळ्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात.

अभयारण्याजवळील आहुपे गावात आदिवासी बांधव काही मोबदला घेऊन येणाऱ्या नागरिकांना माहिती नसलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या, लालसर भाकरी, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी, चपाती अन्‌ घरगुती तांदळाचा भात खाऊ घालतात अन्‌ रानभाज्यांची माहिती सांगतात. 

- पौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल)

शहरी भागातील नागरिकांना भाजी म्हटले की अळू, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, बीट, तोंडली, कारले, भोपळा, काकडी अशा मोजक्‍याच ठरावीक भाज्यांची नावे माहीत असतात. मात्र, कधी नावही ऐकलेले नाही अशा नावांच्या भाज्या पाहण्याची, खरेदी करण्याची आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची संधी या भागात उपलब्ध आहे.

रानभाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदिवासी महिला शहरी भागात बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, या रानभाज्यांची माहिती नसल्याने कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे तीच व्यक्ती या भाज्या विकत घेताना दिसून येत आहे. 

- अख्खं गाव कांदा-लसूण खात नाही! काय असेल कारण?

विषारी-बिनविषारी

रानभाज्यांतील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत, तर त्यातून संसर्ग होण्याची शक्‍यता असते. भाज्या काढल्यावर त्यात खडे मीठ घालून उकळवून घेतल्या जातात. तर, काही रानभाज्यांच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून ते विषारी-बिनविषारी म्हणून ओळखले जाते. रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. 

- फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय? मग हे वाचा...

विविध रानभाज्या

कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर, रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. टाकळ्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला 'तखटा' असेही म्हणतात. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू व कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. 

- कोल्हापूरपेक्षा 'या' गावात मटणाचा दर जादा​

पौष्टिक गुणधर्म

ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुननवर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते. 

रानभाज्यांचे उत्सव 

रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे उत्सवही भरविण्यात येतात. रानभाज्यांची चव चाखायला भेटते. शहरी नागरिकांना भाज्यांची ओळख व्हावी आणि फायदा व्हावा, या उद्देशाने हे उपक्रम राबविले जात आहेत. यात प्रत्येक व्यक्तीला या नैसर्गिक पद्धतीने येणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले जाते.

यामध्ये माड, चावा वेल, टेरा, कर्टुल, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, शेवगा, तेरे, कुडाची फुल, घोळ, रताळ्याचे कोंब, टेंभरण, भोपा, बोंडारा, चायवळ, मोखा आदी वेगवेगळ्या रानभाज्यांचा समावेश असतो. आज जगभरातील शास्त्रज्ञ देशी रानभाज्यांकडे वळले आहेत.

News Item ID: 

599-news_story-1575387745

Mobile Device Headline: 

सह्याद्रीच्या कुुशीतील रानभाज्या ठरताहेत आजारांवर रामबाण उपाय!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

food

Mobile Body: 

घोडेगाव : रानभाज्या या जास्त करून जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे महोत्सवही भरविण्यात येतात. उत्तर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी भागात या भाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. 

- ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पावसाची रिपरिप सुरू झाली, की रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे रानभाज्या आवर्जून बनवून खाल्ल्या जातात. आंबेगाव तालुक्‍यातील श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या अभयारण्यात पावसाळ्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात.

अभयारण्याजवळील आहुपे गावात आदिवासी बांधव काही मोबदला घेऊन येणाऱ्या नागरिकांना माहिती नसलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या, लालसर भाकरी, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी, चपाती अन्‌ घरगुती तांदळाचा भात खाऊ घालतात अन्‌ रानभाज्यांची माहिती सांगतात. 

- पौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल)

शहरी भागातील नागरिकांना भाजी म्हटले की अळू, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, बीट, तोंडली, कारले, भोपळा, काकडी अशा मोजक्‍याच ठरावीक भाज्यांची नावे माहीत असतात. मात्र, कधी नावही ऐकलेले नाही अशा नावांच्या भाज्या पाहण्याची, खरेदी करण्याची आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची संधी या भागात उपलब्ध आहे.

रानभाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदिवासी महिला शहरी भागात बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, या रानभाज्यांची माहिती नसल्याने कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे तीच व्यक्ती या भाज्या विकत घेताना दिसून येत आहे. 

- अख्खं गाव कांदा-लसूण खात नाही! काय असेल कारण?

विषारी-बिनविषारी

रानभाज्यांतील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत, तर त्यातून संसर्ग होण्याची शक्‍यता असते. भाज्या काढल्यावर त्यात खडे मीठ घालून उकळवून घेतल्या जातात. तर, काही रानभाज्यांच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून ते विषारी-बिनविषारी म्हणून ओळखले जाते. रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. 

- फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय? मग हे वाचा...

विविध रानभाज्या

कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर, रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. टाकळ्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला 'तखटा' असेही म्हणतात. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू व कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. 

- कोल्हापूरपेक्षा 'या' गावात मटणाचा दर जादा​

पौष्टिक गुणधर्म

ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुननवर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते. 

रानभाज्यांचे उत्सव 

रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे उत्सवही भरविण्यात येतात. रानभाज्यांची चव चाखायला भेटते. शहरी नागरिकांना भाज्यांची ओळख व्हावी आणि फायदा व्हावा, या उद्देशाने हे उपक्रम राबविले जात आहेत. यात प्रत्येक व्यक्तीला या नैसर्गिक पद्धतीने येणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले जाते.

यामध्ये माड, चावा वेल, टेरा, कर्टुल, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, शेवगा, तेरे, कुडाची फुल, घोळ, रताळ्याचे कोंब, टेंभरण, भोपा, बोंडारा, चायवळ, मोखा आदी वेगवेगळ्या रानभाज्यांचा समावेश असतो. आज जगभरातील शास्त्रज्ञ देशी रानभाज्यांकडे वळले आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

traditional vegetables features information in marathi

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

सह्याद्री

भाजीपाला

आंबेगाव

अभयारण्य

जीवनसत्त्व

शेती

भाजीपाला बाजार

फळभाजी

कोबीवर्गीय भाजीपाला

Search Functional Tags: 

पुणे, सह्याद्री, भाजीपाला, आंबेगाव, अभयारण्य, जीवनसत्त्व, शेती, भाजीपाला बाजार, फळभाजी, कोबीवर्गीय भाजीपाला

Twitter Publish: 

Meta Description: 

रानभाज्या या जास्त करून जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे महोत्सवही भरविण्यात येतात. उत्तर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी भागात या भाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2qmbyVC

सह्याद्रीच्या कुुशीतील रानभाज्या ठरताहेत आजारांवर रामबाण उपाय! घोडेगाव : रानभाज्या या जास्त करून जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे महोत्सवही भरविण्यात येतात. उत्तर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी भागात या भाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात.  - ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप पावसाची रिपरिप सुरू झाली, की रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे रानभाज्या आवर्जून बनवून खाल्ल्या जातात. आंबेगाव तालुक्‍यातील श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या अभयारण्यात पावसाळ्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. अभयारण्याजवळील आहुपे गावात आदिवासी बांधव काही मोबदला घेऊन येणाऱ्या नागरिकांना माहिती नसलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या, लालसर भाकरी, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी, चपाती अन्‌ घरगुती तांदळाचा भात खाऊ घालतात अन्‌ रानभाज्यांची माहिती सांगतात.  - पौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल) शहरी भागातील नागरिकांना भाजी म्हटले की अळू, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, बीट, तोंडली, कारले, भोपळा, काकडी अशा मोजक्‍याच ठरावीक भाज्यांची नावे माहीत असतात. मात्र, कधी नावही ऐकलेले नाही अशा नावांच्या भाज्या पाहण्याची, खरेदी करण्याची आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची संधी या भागात उपलब्ध आहे. रानभाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदिवासी महिला शहरी भागात बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, या रानभाज्यांची माहिती नसल्याने कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे तीच व्यक्ती या भाज्या विकत घेताना दिसून येत आहे.  - अख्खं गाव कांदा-लसूण खात नाही! काय असेल कारण? विषारी-बिनविषारी रानभाज्यांतील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत, तर त्यातून संसर्ग होण्याची शक्‍यता असते. भाज्या काढल्यावर त्यात खडे मीठ घालून उकळवून घेतल्या जातात. तर, काही रानभाज्यांच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून ते विषारी-बिनविषारी म्हणून ओळखले जाते. रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात.  - फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय? मग हे वाचा... विविध रानभाज्या कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर, रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. टाकळ्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला 'तखटा' असेही म्हणतात. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू व कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात.  - कोल्हापूरपेक्षा 'या' गावात मटणाचा दर जादा​ पौष्टिक गुणधर्म ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुननवर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते.  रानभाज्यांचे उत्सव  रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे उत्सवही भरविण्यात येतात. रानभाज्यांची चव चाखायला भेटते. शहरी नागरिकांना भाज्यांची ओळख व्हावी आणि फायदा व्हावा, या उद्देशाने हे उपक्रम राबविले जात आहेत. यात प्रत्येक व्यक्तीला या नैसर्गिक पद्धतीने येणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले जाते. यामध्ये माड, चावा वेल, टेरा, कर्टुल, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, शेवगा, तेरे, कुडाची फुल, घोळ, रताळ्याचे कोंब, टेंभरण, भोपा, बोंडारा, चायवळ, मोखा आदी वेगवेगळ्या रानभाज्यांचा समावेश असतो. आज जगभरातील शास्त्रज्ञ देशी रानभाज्यांकडे वळले आहेत. News Item ID:  599-news_story-1575387745 Mobile Device Headline:  सह्याद्रीच्या कुुशीतील रानभाज्या ठरताहेत आजारांवर रामबाण उपाय! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Mobile Body:  घोडेगाव : रानभाज्या या जास्त करून जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे महोत्सवही भरविण्यात येतात. उत्तर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी भागात या भाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात.  - ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप पावसाची रिपरिप सुरू झाली, की रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे रानभाज्या आवर्जून बनवून खाल्ल्या जातात. आंबेगाव तालुक्‍यातील श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या अभयारण्यात पावसाळ्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. अभयारण्याजवळील आहुपे गावात आदिवासी बांधव काही मोबदला घेऊन येणाऱ्या नागरिकांना माहिती नसलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या, लालसर भाकरी, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी, चपाती अन्‌ घरगुती तांदळाचा भात खाऊ घालतात अन्‌ रानभाज्यांची माहिती सांगतात.  - पौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल) शहरी भागातील नागरिकांना भाजी म्हटले की अळू, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, बीट, तोंडली, कारले, भोपळा, काकडी अशा मोजक्‍याच ठरावीक भाज्यांची नावे माहीत असतात. मात्र, कधी नावही ऐकलेले नाही अशा नावांच्या भाज्या पाहण्याची, खरेदी करण्याची आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची संधी या भागात उपलब्ध आहे. रानभाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदिवासी महिला शहरी भागात बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, या रानभाज्यांची माहिती नसल्याने कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे तीच व्यक्ती या भाज्या विकत घेताना दिसून येत आहे.  - अख्खं गाव कांदा-लसूण खात नाही! काय असेल कारण? विषारी-बिनविषारी रानभाज्यांतील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत, तर त्यातून संसर्ग होण्याची शक्‍यता असते. भाज्या काढल्यावर त्यात खडे मीठ घालून उकळवून घेतल्या जातात. तर, काही रानभाज्यांच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून ते विषारी-बिनविषारी म्हणून ओळखले जाते. रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात.  - फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय? मग हे वाचा... विविध रानभाज्या कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर, रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. टाकळ्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला 'तखटा' असेही म्हणतात. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू व कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात.  - कोल्हापूरपेक्षा 'या' गावात मटणाचा दर जादा​ पौष्टिक गुणधर्म ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुननवर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते.  रानभाज्यांचे उत्सव  रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे उत्सवही भरविण्यात येतात. रानभाज्यांची चव चाखायला भेटते. शहरी नागरिकांना भाज्यांची ओळख व्हावी आणि फायदा व्हावा, या उद्देशाने हे उपक्रम राबविले जात आहेत. यात प्रत्येक व्यक्तीला या नैसर्गिक पद्धतीने येणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले जाते. यामध्ये माड, चावा वेल, टेरा, कर्टुल, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, शेवगा, तेरे, कुडाची फुल, घोळ, रताळ्याचे कोंब, टेंभरण, भोपा, बोंडारा, चायवळ, मोखा आदी वेगवेगळ्या रानभाज्यांचा समावेश असतो. आज जगभरातील शास्त्रज्ञ देशी रानभाज्यांकडे वळले आहेत. Vertical Image:  English Headline:  traditional vegetables features information in marathi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे सह्याद्री भाजीपाला आंबेगाव अभयारण्य जीवनसत्त्व शेती भाजीपाला बाजार फळभाजी कोबीवर्गीय भाजीपाला Search Functional Tags:  पुणे, सह्याद्री, भाजीपाला, आंबेगाव, अभयारण्य, जीवनसत्त्व, शेती, भाजीपाला बाजार, फळभाजी, कोबीवर्गीय भाजीपाला Twitter Publish:  Meta Description:  रानभाज्या या जास्त करून जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे महोत्सवही भरविण्यात येतात. उत्तर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी भागात या भाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2qmbyVC

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sDhyKg
Read More
'एक व्यक्ती एक घर' धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची चिन्हं
कम हुआ रेटिंग एजेंसियों का भरोसा! साल भर में 1.5% घटाया GDP ग्रोथ अनुमान https://ift.tt/2OO6pyM
Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

December 03, 2019 0 Comments
साल 2019 अपने अंत की तरफ है। ऐसे में ऋतिक रोशन इस साल के सबसे बड़े कमाऊ सुपरस्टार साबित हुए हैं। इस साल ऋतिक रोशन की दो फिल्में रिलीज हुईं स...
Read More
Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

December 03, 2019 0 Comments
ये साल पूरी तरह से अक्षय कुमार के नाम रहा है। इस साल केसरी, मिशन मंगल, हाउसफुल 4 और अंत में उनकी गुड न्यूज रिलीज हो रही है। आने वाले साल के ...
Read More
बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

December 03, 2019 0 Comments
6 महीनों में तीन फिल्में, और तीनों फिल्में बॉक्स ऑफिस पर हिट। आयुष्मान खुराना इन दिनों तहलका मचा रहे हैं। आर्टिकल 15, ड्रीम गर्ल के बाद अब आ...
Read More
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार तर बनलं, पण ते चालणार कसं?-दृष्टिकोन