Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 3, 2019

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

Box Office पर ऋतिक रोशन का तहलका, 300 करोड़ रिकॅार्ड तोड़, सलमान- अक्षय को मात !

December 03, 2019 0 Comments
साल 2019 अपने अंत की तरफ है। ऐसे में ऋतिक रोशन इस साल के सबसे बड़े कमाऊ सुपरस्टार साबित हुए हैं। इस साल ऋतिक रोशन की दो फिल्में रिलीज हुईं स...
Read More
Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

Box office: अक्षय कुमार ने बनाया साल का तगड़ा रिकॅार्ड, अजय देवगन- सलमान को झटका !

December 03, 2019 0 Comments
ये साल पूरी तरह से अक्षय कुमार के नाम रहा है। इस साल केसरी, मिशन मंगल, हाउसफुल 4 और अंत में उनकी गुड न्यूज रिलीज हो रही है। आने वाले साल के ...
Read More
बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

बैक टू बैक तीसरी फिल्म टॉप 10 में शामिल- आयुष्मान खुराना बने 2019 के सबसे मुनाफेदार हीरो

December 03, 2019 0 Comments
6 महीनों में तीन फिल्में, और तीनों फिल्में बॉक्स ऑफिस पर हिट। आयुष्मान खुराना इन दिनों तहलका मचा रहे हैं। आर्टिकल 15, ड्रीम गर्ल के बाद अब आ...
Read More
फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फायरमन विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना अपघाती विम्यापोटी एकूण २० लाख रुपये मिळणार आहेत, तर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत रुजू केले जाणार आहे. तसेच मृत मजूर नागेश जमादार याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये एवढी विमा रक्कम मिळू शकणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

अग्निशामक विभागात धोकादायक स्वरूपाचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविण्यात आला आहे. त्याअंतर्गत जाधव यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

Video : फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा हवाच

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना संबंधित कुटुंबाला दहा लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपयांची रक्कम विम्यापोटी मिळणार आहे. ठेकेदाराने उतरविलेल्या विम्यामधून नागेश जमादारला दोन लाख रुपये मिळणार आहे. ठेकेदाराकडून जास्तीत जास्त मदत कुटूंबियाला देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका

पुरेशा संख्येअभावी जवानांची कसरत
शहरात आगीच्या घटनेसह बचाव व अतिजोखमीच्या दररोज सरासरी सात ते आठ घटना घडत आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी जवानांना रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांत लहान-मोठ्या ९७३ दुर्घटना शहरात घडलेल्या आहेत.

Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो....

द्विसदस्यीय समिती करणार चौकशी
फुगेवाडी येथे रविवारी (ता. १) झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी शहर अभियंता राजन पाटील आणि सहशहर अभियंता मकरंद निकम या दोघांची चौकशी समिती नेमली आहे. ही द्विसदस्यीय समिती सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल देणार आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या जवानाच्या पाठीशी महापालिका असून, कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. घटनेत प्रथम दर्शनी कंत्राटदार दोषी असल्याचे दिसून येत आहे. त्याच्याकडून लेखी खुलासा मागविला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

या वर्षातील दुर्घटना
जानेवारी    १०६ 
फेब्रुवारी    १०७
मार्च    १५६
एप्रिल    १४६
मे    ११८
जून    ९७
जुलै    ७४
ऑगस्ट    ५१
सप्टेंबर    ६७
ऑक्‍टोबर    ५१ 

News Item ID: 

599-news_story-1575389009

Mobile Device Headline: 

फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फायरमन विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना अपघाती विम्यापोटी एकूण २० लाख रुपये मिळणार आहेत, तर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत रुजू केले जाणार आहे. तसेच मृत मजूर नागेश जमादार याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये एवढी विमा रक्कम मिळू शकणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

अग्निशामक विभागात धोकादायक स्वरूपाचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविण्यात आला आहे. त्याअंतर्गत जाधव यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

Video : फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा हवाच

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना संबंधित कुटुंबाला दहा लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपयांची रक्कम विम्यापोटी मिळणार आहे. ठेकेदाराने उतरविलेल्या विम्यामधून नागेश जमादारला दोन लाख रुपये मिळणार आहे. ठेकेदाराकडून जास्तीत जास्त मदत कुटूंबियाला देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका

पुरेशा संख्येअभावी जवानांची कसरत
शहरात आगीच्या घटनेसह बचाव व अतिजोखमीच्या दररोज सरासरी सात ते आठ घटना घडत आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी जवानांना रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांत लहान-मोठ्या ९७३ दुर्घटना शहरात घडलेल्या आहेत.

Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो....

द्विसदस्यीय समिती करणार चौकशी
फुगेवाडी येथे रविवारी (ता. १) झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी शहर अभियंता राजन पाटील आणि सहशहर अभियंता मकरंद निकम या दोघांची चौकशी समिती नेमली आहे. ही द्विसदस्यीय समिती सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल देणार आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या जवानाच्या पाठीशी महापालिका असून, कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. घटनेत प्रथम दर्शनी कंत्राटदार दोषी असल्याचे दिसून येत आहे. त्याच्याकडून लेखी खुलासा मागविला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

या वर्षातील दुर्घटना
जानेवारी    १०६ 
फेब्रुवारी    १०७
मार्च    १५६
एप्रिल    १४६
मे    ११८
जून    ९७
जुलै    ७४
ऑगस्ट    ५१
सप्टेंबर    ६७
ऑक्‍टोबर    ५१ 

Vertical Image: 

English Headline: 

Help for the families of the deceased in the Fugewadi accident

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी

अपघात

wife

sections

इन्शुरन्स

महापालिका

company

video

तहसीलदार

पुणे

व्हिडिओ

Search Functional Tags: 

पिंपरी, अपघात, wife, Sections, इन्शुरन्स, महापालिका, Company, video, तहसीलदार, पुणे, व्हिडिओ

Twitter Publish: 

Meta Description: 

फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फायरमन विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना अपघाती विम्यापोटी एकूण २० लाख रुपये मिळणार आहेत, तर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत रुजू केले जाणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फायरमन विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना अपघाती विम्यापोटी एकूण २० लाख रुपये मिळणार आहेत, तर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत रुजू केले जाणार आहे. तसेच मृत मजूर नागेश जमादार याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये एवढी विमा रक्कम मिळू शकणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  अग्निशामक विभागात धोकादायक स्वरूपाचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविण्यात आला आहे. त्याअंतर्गत जाधव यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. Video : फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा हवाच राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना संबंधित कुटुंबाला दहा लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपयांची रक्कम विम्यापोटी मिळणार आहे. ठेकेदाराने उतरविलेल्या विम्यामधून नागेश जमादारला दोन लाख रुपये मिळणार आहे. ठेकेदाराकडून जास्तीत जास्त मदत कुटूंबियाला देण्यासाठी प्रयत्न केले जातील. फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका पुरेशा संख्येअभावी जवानांची कसरत शहरात आगीच्या घटनेसह बचाव व अतिजोखमीच्या दररोज सरासरी सात ते आठ घटना घडत आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी जवानांना रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांत लहान-मोठ्या ९७३ दुर्घटना शहरात घडलेल्या आहेत. Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो.... द्विसदस्यीय समिती करणार चौकशी फुगेवाडी येथे रविवारी (ता. १) झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी शहर अभियंता राजन पाटील आणि सहशहर अभियंता मकरंद निकम या दोघांची चौकशी समिती नेमली आहे. ही द्विसदस्यीय समिती सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल देणार आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या जवानाच्या पाठीशी महापालिका असून, कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. घटनेत प्रथम दर्शनी कंत्राटदार दोषी असल्याचे दिसून येत आहे. त्याच्याकडून लेखी खुलासा मागविला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ) या वर्षातील दुर्घटना जानेवारी    १०६  फेब्रुवारी    १०७ मार्च    १५६ एप्रिल    १४६ मे    ११८ जून    ९७ जुलै    ७४ ऑगस्ट    ५१ सप्टेंबर    ६७ ऑक्‍टोबर    ५१  News Item ID:  599-news_story-1575389009 Mobile Device Headline:  फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फायरमन विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना अपघाती विम्यापोटी एकूण २० लाख रुपये मिळणार आहेत, तर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत रुजू केले जाणार आहे. तसेच मृत मजूर नागेश जमादार याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये एवढी विमा रक्कम मिळू शकणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  अग्निशामक विभागात धोकादायक स्वरूपाचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविण्यात आला आहे. त्याअंतर्गत जाधव यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. Video : फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा हवाच राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना संबंधित कुटुंबाला दहा लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपयांची रक्कम विम्यापोटी मिळणार आहे. ठेकेदाराने उतरविलेल्या विम्यामधून नागेश जमादारला दोन लाख रुपये मिळणार आहे. ठेकेदाराकडून जास्तीत जास्त मदत कुटूंबियाला देण्यासाठी प्रयत्न केले जातील. फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका पुरेशा संख्येअभावी जवानांची कसरत शहरात आगीच्या घटनेसह बचाव व अतिजोखमीच्या दररोज सरासरी सात ते आठ घटना घडत आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी जवानांना रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांत लहान-मोठ्या ९७३ दुर्घटना शहरात घडलेल्या आहेत. Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो.... द्विसदस्यीय समिती करणार चौकशी फुगेवाडी येथे रविवारी (ता. १) झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी शहर अभियंता राजन पाटील आणि सहशहर अभियंता मकरंद निकम या दोघांची चौकशी समिती नेमली आहे. ही द्विसदस्यीय समिती सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल देणार आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या जवानाच्या पाठीशी महापालिका असून, कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. घटनेत प्रथम दर्शनी कंत्राटदार दोषी असल्याचे दिसून येत आहे. त्याच्याकडून लेखी खुलासा मागविला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ) या वर्षातील दुर्घटना जानेवारी    १०६  फेब्रुवारी    १०७ मार्च    १५६ एप्रिल    १४६ मे    ११८ जून    ९७ जुलै    ७४ ऑगस्ट    ५१ सप्टेंबर    ६७ ऑक्‍टोबर    ५१  Vertical Image:  English Headline:  Help for the families of the deceased in the Fugewadi accident Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी अपघात wife sections इन्शुरन्स महापालिका company video तहसीलदार पुणे व्हिडिओ Search Functional Tags:  पिंपरी, अपघात, wife, Sections, इन्शुरन्स, महापालिका, Company, video, तहसीलदार, पुणे, व्हिडिओ Twitter Publish:  Meta Description:  फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फायरमन विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना अपघाती विम्यापोटी एकूण २० लाख रुपये मिळणार आहेत, तर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत रुजू केले जाणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YlobwM
Read More
#WedensdayMotivation : पुणे जिल्ह्यातील 'अधिकाऱ्यांचं गाव' तुम्हांला माहित आहे का?

महाळुंगे पडवळ : महाराष्ट्र राज्य हे रत्नांची खाण म्हणून ओळखले जाते. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी याच महाराष्ट्राच्या भूमीतून निर्माण झाले. आणि त्यांच्यामुळे त्यांची गावेही प्रसिद्धीच्या झोतात आली. 

असंच एक गाव त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे सध्या चर्चेत येऊ लागलं आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ हे गाव 'अधिकाऱ्यांचं गाव' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. 

- ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आंबेगाव तालुक्‍यात सर्वाधिक उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळ गावाची ओळख होऊ लागली आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 हून अधिक जण प्रशासकीय सेवेत आहेत.

आपल्याप्रमाणेच गावातील मुले प्रशासकीय सेवेत यावीत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी ते गावात येतात. सर्व अधिकारी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील असल्यामुळे गावावर, शाळेवर त्यांचे विशेष प्रेम आणि आपुलकी आहे.

- भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कळंब (ता. आंबेगाव) येथून दहा किलोमीटर अंतरावर बाबू गेनू यांचे महाळुंगे पडवळ गाव आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोचले. एवढेच नव्हे, तर आता सर्वाधिक अधिकारी तयार करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळचा उल्लेख करावा लागत आहे.

या गावातून आतापर्यंत पोलिस आयुक्त, आयुक्त, सहआयुक्त, उत्पादन शुल्क अधीक्षक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी आयएएस व आयपीएस अधिकारी बाहेर पडले आहेत. एवढेच नाही, तर या गावातील इतर मुले बँक आणि खासगी कंपन्यांमध्ये अधिकारीपदावर आहेत.

- 'एसपीजी सुरक्षा फक्त पंतप्रधानांनाच; तो स्टेटस सिंबॉल नाही'

1965 मध्ये गावातील के. डी. शिंदे यांना पहिल्यांदा अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला. गावाने दिलेल्या लोकवर्गणीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते राज्याच्या उपसचिवपदावर सेवानिवृत्त झाले. पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून (कै.) छायाताई पडवळ यांनी देखील काम केले होते.

हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किसनराव सैद म्हणाले, ''गावातील उच्चपदावर पोचलेले सर्व अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व श्री. विठ्ठल गबाजी कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे. या पुढील काळातही राजपत्रित अधिकारी वर्गाची संख्या वाढावी म्हणून हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानने विद्यालयामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. उच्चपदावर असलेले अधिकारी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते.''

- अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या धवन यांच्याबाबत घेतला मोठा निर्णय

उच्चपदांवर कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :-

1) वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ 
2) केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे संचालक कर्नल प्रमोद दहितुले 
3) मुंबईचे सहाय्यक आयुक्त अभिजित थोरात 
4) सेवा व कर विभागाचे सहआयुक्त संजीव सैद पाटील 
5) सिडको मुंबईचे उपजिल्हाधिकारी अजिंक्‍य पडवळ 
6) ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश राजन आंबटकर 
7) उत्पादन शुल्क सातारा विभागाचे अधीक्षक अनिल चासकर 
8) कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके 
9) विक्रीकर निरीक्षक शंकर बनकर 
10) समाजकल्याण आयुक्तालयाचे अधीक्षक रमेश सैद 
11) कोकण विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे 
12) सीआयडीचे पोलिस निरीक्षक ताराचंद भालेराव 
13) पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चासकर 
14) पोलिस निरीक्षक अनिल पडवळ 
15) उपवनसंरक्षक जयसिंग पडवळ 
16) तालुका कृषी अधिकारी लीना सैद 
17) लष्करातील अधिकारी प्रतीक दहितुले 
18) लष्करातील अधिकारी प्रशांत चासकर 
19) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर 
20) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे-गावडे.

News Item ID: 

599-news_story-1575386295

Mobile Device Headline: 

#WedensdayMotivation : पुणे जिल्ह्यातील 'अधिकाऱ्यांचं गाव' तुम्हांला माहित आहे का?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

महाळुंगे पडवळ : महाराष्ट्र राज्य हे रत्नांची खाण म्हणून ओळखले जाते. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी याच महाराष्ट्राच्या भूमीतून निर्माण झाले. आणि त्यांच्यामुळे त्यांची गावेही प्रसिद्धीच्या झोतात आली. 

असंच एक गाव त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे सध्या चर्चेत येऊ लागलं आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ हे गाव 'अधिकाऱ्यांचं गाव' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. 

- ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आंबेगाव तालुक्‍यात सर्वाधिक उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळ गावाची ओळख होऊ लागली आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 हून अधिक जण प्रशासकीय सेवेत आहेत.

आपल्याप्रमाणेच गावातील मुले प्रशासकीय सेवेत यावीत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी ते गावात येतात. सर्व अधिकारी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील असल्यामुळे गावावर, शाळेवर त्यांचे विशेष प्रेम आणि आपुलकी आहे.

- भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कळंब (ता. आंबेगाव) येथून दहा किलोमीटर अंतरावर बाबू गेनू यांचे महाळुंगे पडवळ गाव आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोचले. एवढेच नव्हे, तर आता सर्वाधिक अधिकारी तयार करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळचा उल्लेख करावा लागत आहे.

या गावातून आतापर्यंत पोलिस आयुक्त, आयुक्त, सहआयुक्त, उत्पादन शुल्क अधीक्षक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी आयएएस व आयपीएस अधिकारी बाहेर पडले आहेत. एवढेच नाही, तर या गावातील इतर मुले बँक आणि खासगी कंपन्यांमध्ये अधिकारीपदावर आहेत.

- 'एसपीजी सुरक्षा फक्त पंतप्रधानांनाच; तो स्टेटस सिंबॉल नाही'

1965 मध्ये गावातील के. डी. शिंदे यांना पहिल्यांदा अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला. गावाने दिलेल्या लोकवर्गणीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते राज्याच्या उपसचिवपदावर सेवानिवृत्त झाले. पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून (कै.) छायाताई पडवळ यांनी देखील काम केले होते.

हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किसनराव सैद म्हणाले, ''गावातील उच्चपदावर पोचलेले सर्व अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व श्री. विठ्ठल गबाजी कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे. या पुढील काळातही राजपत्रित अधिकारी वर्गाची संख्या वाढावी म्हणून हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानने विद्यालयामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. उच्चपदावर असलेले अधिकारी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते.''

- अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या धवन यांच्याबाबत घेतला मोठा निर्णय

उच्चपदांवर कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :-

1) वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ 
2) केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे संचालक कर्नल प्रमोद दहितुले 
3) मुंबईचे सहाय्यक आयुक्त अभिजित थोरात 
4) सेवा व कर विभागाचे सहआयुक्त संजीव सैद पाटील 
5) सिडको मुंबईचे उपजिल्हाधिकारी अजिंक्‍य पडवळ 
6) ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश राजन आंबटकर 
7) उत्पादन शुल्क सातारा विभागाचे अधीक्षक अनिल चासकर 
8) कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके 
9) विक्रीकर निरीक्षक शंकर बनकर 
10) समाजकल्याण आयुक्तालयाचे अधीक्षक रमेश सैद 
11) कोकण विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे 
12) सीआयडीचे पोलिस निरीक्षक ताराचंद भालेराव 
13) पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चासकर 
14) पोलिस निरीक्षक अनिल पडवळ 
15) उपवनसंरक्षक जयसिंग पडवळ 
16) तालुका कृषी अधिकारी लीना सैद 
17) लष्करातील अधिकारी प्रतीक दहितुले 
18) लष्करातील अधिकारी प्रशांत चासकर 
19) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर 
20) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे-गावडे.

Vertical Image: 

English Headline: 

Mahalunge Padwal village becoming famous for high ranking officials

Author Type: 

External Author

विवेक शिंदे

महाराष्ट्र

पुणे

आंबेगाव

पोलिस

पोलिस आयुक्त

शिक्षण

न्यायाधीश

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

समाजकल्याण

व्यवसाय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, पुणे, आंबेगाव, पोलिस, पोलिस आयुक्त, शिक्षण, न्यायाधीश, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समाजकल्याण, व्यवसाय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Officers: आंबेगाव तालुक्‍यात सर्वाधिक उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळ गावाची ओळख होऊ लागली आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 हून अधिक जण प्रशासकीय सेवेत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#WedensdayMotivation : पुणे जिल्ह्यातील 'अधिकाऱ्यांचं गाव' तुम्हांला माहित आहे का? महाळुंगे पडवळ : महाराष्ट्र राज्य हे रत्नांची खाण म्हणून ओळखले जाते. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी याच महाराष्ट्राच्या भूमीतून निर्माण झाले. आणि त्यांच्यामुळे त्यांची गावेही प्रसिद्धीच्या झोतात आली.  असंच एक गाव त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे सध्या चर्चेत येऊ लागलं आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ हे गाव 'अधिकाऱ्यांचं गाव' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येत आहे.  - ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप आंबेगाव तालुक्‍यात सर्वाधिक उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळ गावाची ओळख होऊ लागली आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 हून अधिक जण प्रशासकीय सेवेत आहेत. आपल्याप्रमाणेच गावातील मुले प्रशासकीय सेवेत यावीत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी ते गावात येतात. सर्व अधिकारी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील असल्यामुळे गावावर, शाळेवर त्यांचे विशेष प्रेम आणि आपुलकी आहे. - भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कळंब (ता. आंबेगाव) येथून दहा किलोमीटर अंतरावर बाबू गेनू यांचे महाळुंगे पडवळ गाव आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोचले. एवढेच नव्हे, तर आता सर्वाधिक अधिकारी तयार करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळचा उल्लेख करावा लागत आहे. या गावातून आतापर्यंत पोलिस आयुक्त, आयुक्त, सहआयुक्त, उत्पादन शुल्क अधीक्षक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी आयएएस व आयपीएस अधिकारी बाहेर पडले आहेत. एवढेच नाही, तर या गावातील इतर मुले बँक आणि खासगी कंपन्यांमध्ये अधिकारीपदावर आहेत. - 'एसपीजी सुरक्षा फक्त पंतप्रधानांनाच; तो स्टेटस सिंबॉल नाही' 1965 मध्ये गावातील के. डी. शिंदे यांना पहिल्यांदा अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला. गावाने दिलेल्या लोकवर्गणीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते राज्याच्या उपसचिवपदावर सेवानिवृत्त झाले. पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून (कै.) छायाताई पडवळ यांनी देखील काम केले होते. हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किसनराव सैद म्हणाले, ''गावातील उच्चपदावर पोचलेले सर्व अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व श्री. विठ्ठल गबाजी कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे. या पुढील काळातही राजपत्रित अधिकारी वर्गाची संख्या वाढावी म्हणून हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानने विद्यालयामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. उच्चपदावर असलेले अधिकारी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते.'' - अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या धवन यांच्याबाबत घेतला मोठा निर्णय उच्चपदांवर कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :- 1) वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ  2) केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे संचालक कर्नल प्रमोद दहितुले  3) मुंबईचे सहाय्यक आयुक्त अभिजित थोरात  4) सेवा व कर विभागाचे सहआयुक्त संजीव सैद पाटील  5) सिडको मुंबईचे उपजिल्हाधिकारी अजिंक्‍य पडवळ  6) ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश राजन आंबटकर  7) उत्पादन शुल्क सातारा विभागाचे अधीक्षक अनिल चासकर  8) कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके  9) विक्रीकर निरीक्षक शंकर बनकर  10) समाजकल्याण आयुक्तालयाचे अधीक्षक रमेश सैद  11) कोकण विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे  12) सीआयडीचे पोलिस निरीक्षक ताराचंद भालेराव  13) पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चासकर  14) पोलिस निरीक्षक अनिल पडवळ  15) उपवनसंरक्षक जयसिंग पडवळ  16) तालुका कृषी अधिकारी लीना सैद  17) लष्करातील अधिकारी प्रतीक दहितुले  18) लष्करातील अधिकारी प्रशांत चासकर  19) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर  20) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे-गावडे. News Item ID:  599-news_story-1575386295 Mobile Device Headline:  #WedensdayMotivation : पुणे जिल्ह्यातील 'अधिकाऱ्यांचं गाव' तुम्हांला माहित आहे का? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  महाळुंगे पडवळ : महाराष्ट्र राज्य हे रत्नांची खाण म्हणून ओळखले जाते. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी याच महाराष्ट्राच्या भूमीतून निर्माण झाले. आणि त्यांच्यामुळे त्यांची गावेही प्रसिद्धीच्या झोतात आली.  असंच एक गाव त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे सध्या चर्चेत येऊ लागलं आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ हे गाव 'अधिकाऱ्यांचं गाव' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येत आहे.  - ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप आंबेगाव तालुक्‍यात सर्वाधिक उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळ गावाची ओळख होऊ लागली आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 हून अधिक जण प्रशासकीय सेवेत आहेत. आपल्याप्रमाणेच गावातील मुले प्रशासकीय सेवेत यावीत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी ते गावात येतात. सर्व अधिकारी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील असल्यामुळे गावावर, शाळेवर त्यांचे विशेष प्रेम आणि आपुलकी आहे. - भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कळंब (ता. आंबेगाव) येथून दहा किलोमीटर अंतरावर बाबू गेनू यांचे महाळुंगे पडवळ गाव आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोचले. एवढेच नव्हे, तर आता सर्वाधिक अधिकारी तयार करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळचा उल्लेख करावा लागत आहे. या गावातून आतापर्यंत पोलिस आयुक्त, आयुक्त, सहआयुक्त, उत्पादन शुल्क अधीक्षक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी आयएएस व आयपीएस अधिकारी बाहेर पडले आहेत. एवढेच नाही, तर या गावातील इतर मुले बँक आणि खासगी कंपन्यांमध्ये अधिकारीपदावर आहेत. - 'एसपीजी सुरक्षा फक्त पंतप्रधानांनाच; तो स्टेटस सिंबॉल नाही' 1965 मध्ये गावातील के. डी. शिंदे यांना पहिल्यांदा अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला. गावाने दिलेल्या लोकवर्गणीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते राज्याच्या उपसचिवपदावर सेवानिवृत्त झाले. पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून (कै.) छायाताई पडवळ यांनी देखील काम केले होते. हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किसनराव सैद म्हणाले, ''गावातील उच्चपदावर पोचलेले सर्व अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व श्री. विठ्ठल गबाजी कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे. या पुढील काळातही राजपत्रित अधिकारी वर्गाची संख्या वाढावी म्हणून हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानने विद्यालयामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. उच्चपदावर असलेले अधिकारी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते.'' - अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या धवन यांच्याबाबत घेतला मोठा निर्णय उच्चपदांवर कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :- 1) वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ  2) केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे संचालक कर्नल प्रमोद दहितुले  3) मुंबईचे सहाय्यक आयुक्त अभिजित थोरात  4) सेवा व कर विभागाचे सहआयुक्त संजीव सैद पाटील  5) सिडको मुंबईचे उपजिल्हाधिकारी अजिंक्‍य पडवळ  6) ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश राजन आंबटकर  7) उत्पादन शुल्क सातारा विभागाचे अधीक्षक अनिल चासकर  8) कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके  9) विक्रीकर निरीक्षक शंकर बनकर  10) समाजकल्याण आयुक्तालयाचे अधीक्षक रमेश सैद  11) कोकण विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे  12) सीआयडीचे पोलिस निरीक्षक ताराचंद भालेराव  13) पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चासकर  14) पोलिस निरीक्षक अनिल पडवळ  15) उपवनसंरक्षक जयसिंग पडवळ  16) तालुका कृषी अधिकारी लीना सैद  17) लष्करातील अधिकारी प्रतीक दहितुले  18) लष्करातील अधिकारी प्रशांत चासकर  19) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर  20) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे-गावडे. Vertical Image:  English Headline:  Mahalunge Padwal village becoming famous for high ranking officials Author Type:  External Author विवेक शिंदे महाराष्ट्र पुणे आंबेगाव पोलिस पोलिस आयुक्त शिक्षण न्यायाधीश स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समाजकल्याण व्यवसाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Search Functional Tags:  महाराष्ट्र, पुणे, आंबेगाव, पोलिस, पोलिस आयुक्त, शिक्षण, न्यायाधीश, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समाजकल्याण, व्यवसाय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Officers: आंबेगाव तालुक्‍यात सर्वाधिक उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करणारे गाव म्हणून महाळुंगे पडवळ गावाची ओळख होऊ लागली आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 हून अधिक जण प्रशासकीय सेवेत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  पुणे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DGSynV
Read More
#AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागानिश्‍चितीसह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, भूसंपादन आणि मोबदल्याच्या पॅकेजवर निर्णय न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी या विमानतळाला सत्तेवर नव्याने आलेले सरकार ‘टेक ऑफ’ देणार का, हा औत्सुक्‍याचा विषय बनला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्‍टर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. विमानतळाच्या विकसनासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. विमानतळ विकासासाठी काही हजार कोटी रुपये लागणार आहेत. हे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाचा विस्तारही मध्यंतरी राज्य सरकारने केला.

हे विमानतळ ‘पीपीपी’ मॉडेलवर विकसित करण्याचा निर्णय ‘एमएडीसी’ने घेतला आहे. मात्र, भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. तो खर्च उभा करण्यासाठी राज्य सरकारकडून विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘एसपीव्ही’चे विस्तारीकरण करण्यात आले.

लोकसभा आणि त्यापाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे हा आदेश रखडला होता. दरम्यान, राज्यात नव्याने सरकार अस्तित्वात आले आहे. भूसंपादनासाठीची हद्दनिश्‍चिती, गावनिहाय तहसीलदारांच्या नेमणुकादेखील करण्यात आल्या आहेत. केवळ भूसंपादनाचा आदेश आणि मोबदल्याचे पॅकेज ठरविण्याचे काम राहिले आहे. हा आदेश काढून पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम नवीन सरकार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आराखड्यांसाठी दोन सल्लागार
या विमानतळाचे ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. विमानतळ आणि त्यालगतच्या ८०० हेक्‍टर जागेचे स्वतंत्र दोन आराखडे तयार करण्यासाठी दोन सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ‘डार्स’ या कंपनीकडून विमानतळाचा, तर विमानतळ सोडून उर्वरित जागेचा आराखडा ‘ली असोसिएट’ या कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाने राज्य करणारे हे सरकार विमातळाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी पुरंदर येथील विमानतळ विकसित होणे आवश्‍यक आहे. विमानतळ झाल्यानंतर या सर्व भागाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे हे सरकार निश्‍चित याचा विचार करेल.
- सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई इंडिया 

News Item ID: 

599-news_story-1575385643

Mobile Device Headline: 

#AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागानिश्‍चितीसह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, भूसंपादन आणि मोबदल्याच्या पॅकेजवर निर्णय न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी या विमानतळाला सत्तेवर नव्याने आलेले सरकार ‘टेक ऑफ’ देणार का, हा औत्सुक्‍याचा विषय बनला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्‍टर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. विमानतळाच्या विकसनासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. विमानतळ विकासासाठी काही हजार कोटी रुपये लागणार आहेत. हे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाचा विस्तारही मध्यंतरी राज्य सरकारने केला.

हे विमानतळ ‘पीपीपी’ मॉडेलवर विकसित करण्याचा निर्णय ‘एमएडीसी’ने घेतला आहे. मात्र, भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. तो खर्च उभा करण्यासाठी राज्य सरकारकडून विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘एसपीव्ही’चे विस्तारीकरण करण्यात आले.

लोकसभा आणि त्यापाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे हा आदेश रखडला होता. दरम्यान, राज्यात नव्याने सरकार अस्तित्वात आले आहे. भूसंपादनासाठीची हद्दनिश्‍चिती, गावनिहाय तहसीलदारांच्या नेमणुकादेखील करण्यात आल्या आहेत. केवळ भूसंपादनाचा आदेश आणि मोबदल्याचे पॅकेज ठरविण्याचे काम राहिले आहे. हा आदेश काढून पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम नवीन सरकार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आराखड्यांसाठी दोन सल्लागार
या विमानतळाचे ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. विमानतळ आणि त्यालगतच्या ८०० हेक्‍टर जागेचे स्वतंत्र दोन आराखडे तयार करण्यासाठी दोन सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ‘डार्स’ या कंपनीकडून विमानतळाचा, तर विमानतळ सोडून उर्वरित जागेचा आराखडा ‘ली असोसिएट’ या कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाने राज्य करणारे हे सरकार विमातळाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी पुरंदर येथील विमानतळ विकसित होणे आवश्‍यक आहे. विमानतळ झाल्यानंतर या सर्व भागाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे हे सरकार निश्‍चित याचा विचार करेल.
- सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई इंडिया 

Vertical Image: 

English Headline: 

purandar Air port Issue

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुरंदर

विमानतळ

airport

government

maharashtra

विकास

company

पीएमआरडीए

पार्किंग

हॉटेल

पुणे

लोकसभा

संभाजीराजे

shivaji maharaj

Search Functional Tags: 

पुरंदर, विमानतळ, Airport, Government, Maharashtra, विकास, Company, पीएमआरडीए, पार्किंग, हॉटेल, पुणे, लोकसभा, संभाजीराजे, Shivaji Maharaj

Twitter Publish: 

Meta Description: 

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागानिश्‍चितीसह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, भूसंपादन आणि मोबदल्याच्या पॅकेजवर निर्णय न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागानिश्‍चितीसह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, भूसंपादन आणि मोबदल्याच्या पॅकेजवर निर्णय न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी या विमानतळाला सत्तेवर नव्याने आलेले सरकार ‘टेक ऑफ’ देणार का, हा औत्सुक्‍याचा विषय बनला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्‍टर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. विमानतळाच्या विकसनासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. विमानतळ विकासासाठी काही हजार कोटी रुपये लागणार आहेत. हे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाचा विस्तारही मध्यंतरी राज्य सरकारने केला. हे विमानतळ ‘पीपीपी’ मॉडेलवर विकसित करण्याचा निर्णय ‘एमएडीसी’ने घेतला आहे. मात्र, भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. तो खर्च उभा करण्यासाठी राज्य सरकारकडून विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘एसपीव्ही’चे विस्तारीकरण करण्यात आले. लोकसभा आणि त्यापाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे हा आदेश रखडला होता. दरम्यान, राज्यात नव्याने सरकार अस्तित्वात आले आहे. भूसंपादनासाठीची हद्दनिश्‍चिती, गावनिहाय तहसीलदारांच्या नेमणुकादेखील करण्यात आल्या आहेत. केवळ भूसंपादनाचा आदेश आणि मोबदल्याचे पॅकेज ठरविण्याचे काम राहिले आहे. हा आदेश काढून पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम नवीन सरकार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आराखड्यांसाठी दोन सल्लागार या विमानतळाचे ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. विमानतळ आणि त्यालगतच्या ८०० हेक्‍टर जागेचे स्वतंत्र दोन आराखडे तयार करण्यासाठी दोन सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ‘डार्स’ या कंपनीकडून विमानतळाचा, तर विमानतळ सोडून उर्वरित जागेचा आराखडा ‘ली असोसिएट’ या कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाने राज्य करणारे हे सरकार विमातळाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी पुरंदर येथील विमानतळ विकसित होणे आवश्‍यक आहे. विमानतळ झाल्यानंतर या सर्व भागाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे हे सरकार निश्‍चित याचा विचार करेल. - सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई इंडिया  News Item ID:  599-news_story-1575385643 Mobile Device Headline:  #AirportIssue आता उत्सुकता ‘टेक ऑफ’ची Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागानिश्‍चितीसह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, भूसंपादन आणि मोबदल्याच्या पॅकेजवर निर्णय न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी या विमानतळाला सत्तेवर नव्याने आलेले सरकार ‘टेक ऑफ’ देणार का, हा औत्सुक्‍याचा विषय बनला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्‍टर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. विमानतळाच्या विकसनासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. विमानतळ विकासासाठी काही हजार कोटी रुपये लागणार आहेत. हे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाचा विस्तारही मध्यंतरी राज्य सरकारने केला. हे विमानतळ ‘पीपीपी’ मॉडेलवर विकसित करण्याचा निर्णय ‘एमएडीसी’ने घेतला आहे. मात्र, भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. तो खर्च उभा करण्यासाठी राज्य सरकारकडून विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘एसपीव्ही’चे विस्तारीकरण करण्यात आले. लोकसभा आणि त्यापाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे हा आदेश रखडला होता. दरम्यान, राज्यात नव्याने सरकार अस्तित्वात आले आहे. भूसंपादनासाठीची हद्दनिश्‍चिती, गावनिहाय तहसीलदारांच्या नेमणुकादेखील करण्यात आल्या आहेत. केवळ भूसंपादनाचा आदेश आणि मोबदल्याचे पॅकेज ठरविण्याचे काम राहिले आहे. हा आदेश काढून पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम नवीन सरकार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आराखड्यांसाठी दोन सल्लागार या विमानतळाचे ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. विमानतळ आणि त्यालगतच्या ८०० हेक्‍टर जागेचे स्वतंत्र दोन आराखडे तयार करण्यासाठी दोन सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ‘डार्स’ या कंपनीकडून विमानतळाचा, तर विमानतळ सोडून उर्वरित जागेचा आराखडा ‘ली असोसिएट’ या कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाने राज्य करणारे हे सरकार विमातळाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी पुरंदर येथील विमानतळ विकसित होणे आवश्‍यक आहे. विमानतळ झाल्यानंतर या सर्व भागाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे हे सरकार निश्‍चित याचा विचार करेल. - सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई इंडिया  Vertical Image:  English Headline:  purandar Air port Issue Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुरंदर विमानतळ airport government maharashtra विकास company पीएमआरडीए पार्किंग हॉटेल पुणे लोकसभा संभाजीराजे shivaji maharaj Search Functional Tags:  पुरंदर, विमानतळ, Airport, Government, Maharashtra, विकास, Company, पीएमआरडीए, पार्किंग, हॉटेल, पुणे, लोकसभा, संभाजीराजे, Shivaji Maharaj Twitter Publish:  Meta Description:  पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागानिश्‍चितीसह आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, भूसंपादन आणि मोबदल्याच्या पॅकेजवर निर्णय न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rVyOtK
Read More
महाभियोग जांच की रिपोर्ट में ट्रंप दोषी, कहा- राष्ट्रहित से किया समझौता https://ift.tt/2DKk4ko
असे काय घडले! भारताची मान शरमेने पुन्हा खाली गेली

पाटणा - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बक्‍सर जिल्ह्यातील कुकुधा या गावात हा प्रकार घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्याच्या घटनेला एक आठवडा होण्यापूर्वीच बिहारमध्येही असा प्रकार घडला आहे. कुकुधामधील या मुलीचा कंबरेच्यावर जळालेला देह इताधी ठाण्याच्या पोलिसांना आज पहाटे एका पडिक शेतात आढळल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सतीश कुमार यांनी दिली. या मुलीवर अत्याचार झाल्याचा आणि ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ही मुलगी अल्पवयीन होती की नाही, याचा उलागडा शवविच्छेदनानंतर होईल, असे ते म्हणाले. 

'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'

या मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि नंतर तिला गोळी घालून ठार केल्याचा आणि नंतर जाळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मुलीच्या कपाळावर गोळी घुसल्याची खूण आहे आणि गोळीचे रिकामे काडतूसही सापडले आहे. या मुलीचा चेहरा पूर्ण जळालेला असल्याने तिची ओळख पटू शकलेली नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी बक्‍सरचे पोलिस अधीक्षक उपेंद्र नाथ वर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

गुलबर्ग्यात अत्याचार करून बालिकेचा खून
गुलबर्गा - गुलबर्गा जिल्ह्यात चिंचोळी तालुक्‍यातील सोलेपेटजवळ दुसरीत शिकणाऱ्या गतिमंद बालिकेवर अत्याचार करून गळा आवळून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

मुलीला फूस लावून हा प्रकार घडला असून, अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव यल्लाप्पा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत त्याने या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित आरोपीने मुलीला गोड बोलून बोलावून घेतले. त्यानंतर येथून गावातील अंगणवाडीकडे नेले. तेथे अत्याचार करून हत्या केल्याचे दिसते. सोलपेटे पोलिसांनी यांची चौकशी सुरू केली आहे.

ही मुलगी सोमवारी शाळेत हजर नव्हती. ती शाळेतून घरी परत आली नाही, तेव्हा पालकांनी तिचा शोध सुरू केला. घरचे लोक यल्लाप्पापर्यंत पोचल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी संशयिताला सोलपेट पोलिसांकडे सोपविले. घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तूंवरून अत्याचार करून खून झाल्याचा प्रकाराला पुष्टी मिळत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

News Item ID: 

599-news_story-1575396595

Mobile Device Headline: 

असे काय घडले! भारताची मान शरमेने पुन्हा खाली गेली

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

पाटणा - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बक्‍सर जिल्ह्यातील कुकुधा या गावात हा प्रकार घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्याच्या घटनेला एक आठवडा होण्यापूर्वीच बिहारमध्येही असा प्रकार घडला आहे. कुकुधामधील या मुलीचा कंबरेच्यावर जळालेला देह इताधी ठाण्याच्या पोलिसांना आज पहाटे एका पडिक शेतात आढळल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सतीश कुमार यांनी दिली. या मुलीवर अत्याचार झाल्याचा आणि ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ही मुलगी अल्पवयीन होती की नाही, याचा उलागडा शवविच्छेदनानंतर होईल, असे ते म्हणाले. 

'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'

या मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि नंतर तिला गोळी घालून ठार केल्याचा आणि नंतर जाळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मुलीच्या कपाळावर गोळी घुसल्याची खूण आहे आणि गोळीचे रिकामे काडतूसही सापडले आहे. या मुलीचा चेहरा पूर्ण जळालेला असल्याने तिची ओळख पटू शकलेली नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी बक्‍सरचे पोलिस अधीक्षक उपेंद्र नाथ वर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

गुलबर्ग्यात अत्याचार करून बालिकेचा खून
गुलबर्गा - गुलबर्गा जिल्ह्यात चिंचोळी तालुक्‍यातील सोलेपेटजवळ दुसरीत शिकणाऱ्या गतिमंद बालिकेवर अत्याचार करून गळा आवळून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

मुलीला फूस लावून हा प्रकार घडला असून, अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव यल्लाप्पा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत त्याने या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित आरोपीने मुलीला गोड बोलून बोलावून घेतले. त्यानंतर येथून गावातील अंगणवाडीकडे नेले. तेथे अत्याचार करून हत्या केल्याचे दिसते. सोलपेटे पोलिसांनी यांची चौकशी सुरू केली आहे.

ही मुलगी सोमवारी शाळेत हजर नव्हती. ती शाळेतून घरी परत आली नाही, तेव्हा पालकांनी तिचा शोध सुरू केला. घरचे लोक यल्लाप्पापर्यंत पोचल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी संशयिताला सोलपेट पोलिसांकडे सोपविले. घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तूंवरून अत्याचार करून खून झाल्याचा प्रकाराला पुष्टी मिळत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Vertical Image: 

English Headline: 

Indias shame is down again

Author Type: 

External Author

उज्ज्वलकुमार

बलात्कार

राजस्थान

अत्याचार

गुन्हेगार

incidents

महिला

women

सामूहिक बलात्कार

पोलिस

अपहरण

kidnapping

खून

व्यसन

Search Functional Tags: 

बलात्कार, राजस्थान, अत्याचार, गुन्हेगार, Incidents, महिला, women, सामूहिक बलात्कार, पोलिस, अपहरण, Kidnapping, खून, व्यसन

Twitter Publish: 

Meta Description: 

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

असे काय घडले! भारताची मान शरमेने पुन्हा खाली गेली पाटणा - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बक्‍सर जिल्ह्यातील कुकुधा या गावात हा प्रकार घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्याच्या घटनेला एक आठवडा होण्यापूर्वीच बिहारमध्येही असा प्रकार घडला आहे. कुकुधामधील या मुलीचा कंबरेच्यावर जळालेला देह इताधी ठाण्याच्या पोलिसांना आज पहाटे एका पडिक शेतात आढळल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सतीश कुमार यांनी दिली. या मुलीवर अत्याचार झाल्याचा आणि ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ही मुलगी अल्पवयीन होती की नाही, याचा उलागडा शवविच्छेदनानंतर होईल, असे ते म्हणाले.  'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही' या मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि नंतर तिला गोळी घालून ठार केल्याचा आणि नंतर जाळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मुलीच्या कपाळावर गोळी घुसल्याची खूण आहे आणि गोळीचे रिकामे काडतूसही सापडले आहे. या मुलीचा चेहरा पूर्ण जळालेला असल्याने तिची ओळख पटू शकलेली नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी बक्‍सरचे पोलिस अधीक्षक उपेंद्र नाथ वर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा गुलबर्ग्यात अत्याचार करून बालिकेचा खून गुलबर्गा - गुलबर्गा जिल्ह्यात चिंचोळी तालुक्‍यातील सोलेपेटजवळ दुसरीत शिकणाऱ्या गतिमंद बालिकेवर अत्याचार करून गळा आवळून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! मुलीला फूस लावून हा प्रकार घडला असून, अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव यल्लाप्पा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत त्याने या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित आरोपीने मुलीला गोड बोलून बोलावून घेतले. त्यानंतर येथून गावातील अंगणवाडीकडे नेले. तेथे अत्याचार करून हत्या केल्याचे दिसते. सोलपेटे पोलिसांनी यांची चौकशी सुरू केली आहे. ही मुलगी सोमवारी शाळेत हजर नव्हती. ती शाळेतून घरी परत आली नाही, तेव्हा पालकांनी तिचा शोध सुरू केला. घरचे लोक यल्लाप्पापर्यंत पोचल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी संशयिताला सोलपेट पोलिसांकडे सोपविले. घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तूंवरून अत्याचार करून खून झाल्याचा प्रकाराला पुष्टी मिळत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. News Item ID:  599-news_story-1575396595 Mobile Device Headline:  असे काय घडले! भारताची मान शरमेने पुन्हा खाली गेली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  पाटणा - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बक्‍सर जिल्ह्यातील कुकुधा या गावात हा प्रकार घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्याच्या घटनेला एक आठवडा होण्यापूर्वीच बिहारमध्येही असा प्रकार घडला आहे. कुकुधामधील या मुलीचा कंबरेच्यावर जळालेला देह इताधी ठाण्याच्या पोलिसांना आज पहाटे एका पडिक शेतात आढळल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सतीश कुमार यांनी दिली. या मुलीवर अत्याचार झाल्याचा आणि ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ही मुलगी अल्पवयीन होती की नाही, याचा उलागडा शवविच्छेदनानंतर होईल, असे ते म्हणाले.  'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही' या मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि नंतर तिला गोळी घालून ठार केल्याचा आणि नंतर जाळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मुलीच्या कपाळावर गोळी घुसल्याची खूण आहे आणि गोळीचे रिकामे काडतूसही सापडले आहे. या मुलीचा चेहरा पूर्ण जळालेला असल्याने तिची ओळख पटू शकलेली नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी बक्‍सरचे पोलिस अधीक्षक उपेंद्र नाथ वर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा गुलबर्ग्यात अत्याचार करून बालिकेचा खून गुलबर्गा - गुलबर्गा जिल्ह्यात चिंचोळी तालुक्‍यातील सोलेपेटजवळ दुसरीत शिकणाऱ्या गतिमंद बालिकेवर अत्याचार करून गळा आवळून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी! मुलीला फूस लावून हा प्रकार घडला असून, अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव यल्लाप्पा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत त्याने या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित आरोपीने मुलीला गोड बोलून बोलावून घेतले. त्यानंतर येथून गावातील अंगणवाडीकडे नेले. तेथे अत्याचार करून हत्या केल्याचे दिसते. सोलपेटे पोलिसांनी यांची चौकशी सुरू केली आहे. ही मुलगी सोमवारी शाळेत हजर नव्हती. ती शाळेतून घरी परत आली नाही, तेव्हा पालकांनी तिचा शोध सुरू केला. घरचे लोक यल्लाप्पापर्यंत पोचल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी संशयिताला सोलपेट पोलिसांकडे सोपविले. घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तूंवरून अत्याचार करून खून झाल्याचा प्रकाराला पुष्टी मिळत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. Vertical Image:  English Headline:  Indias shame is down again Author Type:  External Author उज्ज्वलकुमार बलात्कार राजस्थान अत्याचार गुन्हेगार incidents महिला women सामूहिक बलात्कार पोलिस अपहरण kidnapping खून व्यसन Search Functional Tags:  बलात्कार, राजस्थान, अत्याचार, गुन्हेगार, Incidents, महिला, women, सामूहिक बलात्कार, पोलिस, अपहरण, Kidnapping, खून, व्यसन Twitter Publish:  Meta Description:  महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RrWlO3
Read More
शस्त्रक्रियेसाठी ठेवलेले पैसे खाक (व्हिडिओ)

पुणे - मला पायाच्या दुखण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवत होते. मात्र, कालच्या अग्नितांडवात जमविलेल्या ३५ हजार रुपयांची माझ्या डोळ्यांसमोर राखरांगोळी झाली. आता मी काय करू, अशी कैफियत मांडताना ताराबाई लंगर यांना अश्रू अनावर झाले.

पायाच्या दुखण्यामुळे घरात झोपून होते, शेजारील गोदामात आग लागली, लोकांचा आरडाओरडा सुरू होता, कोणालाही माहीत नव्हते मी घरात झोपलेली आहे. तेवढ्यात माझा मुलगा आला आणि त्याने मला घरातून बाहेर आणले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले, असेही त्या म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अप्पर शिवरायनगरमधील गल्ली (क्र. २२) मध्ये रविवारी (ता. १) केटरिंगचा व्यवसाय असणाऱ्या गोदामास लागलेल्या आगीत आसपासच्या अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. ताराबाई या धुण्याभांड्यांची कामे करतात; तर पती भीमराव हे बिगारी काम करतात. त्यांचा मुलगा दूध टाकण्याचे काम करतो. ताराबाई या गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायाच्या दुखण्यामुळे आजारी आहेत. पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्यांना डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी लंगर कुटुंबीयांनी तीस ते पस्तीस हजार रुपये गोळा केलेले होते. तेसुद्धा आगीमध्ये जळून खाक झाले. त्यामुळे ताराबाईंच्या शस्त्रक्रियेबाबत कुटुंबीयांना चिंता लागलेली असून, पैशाविना शस्त्रक्रिया कशी करायची, असा यक्ष प्रश्‍न या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे.

News Item ID: 

599-news_story-1575391604

Mobile Device Headline: 

शस्त्रक्रियेसाठी ठेवलेले पैसे खाक (व्हिडिओ)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - मला पायाच्या दुखण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवत होते. मात्र, कालच्या अग्नितांडवात जमविलेल्या ३५ हजार रुपयांची माझ्या डोळ्यांसमोर राखरांगोळी झाली. आता मी काय करू, अशी कैफियत मांडताना ताराबाई लंगर यांना अश्रू अनावर झाले.

पायाच्या दुखण्यामुळे घरात झोपून होते, शेजारील गोदामात आग लागली, लोकांचा आरडाओरडा सुरू होता, कोणालाही माहीत नव्हते मी घरात झोपलेली आहे. तेवढ्यात माझा मुलगा आला आणि त्याने मला घरातून बाहेर आणले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले, असेही त्या म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अप्पर शिवरायनगरमधील गल्ली (क्र. २२) मध्ये रविवारी (ता. १) केटरिंगचा व्यवसाय असणाऱ्या गोदामास लागलेल्या आगीत आसपासच्या अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. ताराबाई या धुण्याभांड्यांची कामे करतात; तर पती भीमराव हे बिगारी काम करतात. त्यांचा मुलगा दूध टाकण्याचे काम करतो. ताराबाई या गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायाच्या दुखण्यामुळे आजारी आहेत. पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्यांना डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी लंगर कुटुंबीयांनी तीस ते पस्तीस हजार रुपये गोळा केलेले होते. तेसुद्धा आगीमध्ये जळून खाक झाले. त्यामुळे ताराबाईंच्या शस्त्रक्रियेबाबत कुटुंबीयांना चिंता लागलेली असून, पैशाविना शस्त्रक्रिया कशी करायची, असा यक्ष प्रश्‍न या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे.

Vertical Image: 

English Headline: 

burn money for surgery

Author Type: 

External Author

नितीन बिबवे

आग

पुणे

profession

दूध

Search Functional Tags: 

आग, पुणे, Profession, दूध

Twitter Publish: 

Meta Description: 

मला पायाच्या दुखण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवत होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शस्त्रक्रियेसाठी ठेवलेले पैसे खाक (व्हिडिओ) पुणे - मला पायाच्या दुखण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवत होते. मात्र, कालच्या अग्नितांडवात जमविलेल्या ३५ हजार रुपयांची माझ्या डोळ्यांसमोर राखरांगोळी झाली. आता मी काय करू, अशी कैफियत मांडताना ताराबाई लंगर यांना अश्रू अनावर झाले. पायाच्या दुखण्यामुळे घरात झोपून होते, शेजारील गोदामात आग लागली, लोकांचा आरडाओरडा सुरू होता, कोणालाही माहीत नव्हते मी घरात झोपलेली आहे. तेवढ्यात माझा मुलगा आला आणि त्याने मला घरातून बाहेर आणले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले, असेही त्या म्हणाल्या.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अप्पर शिवरायनगरमधील गल्ली (क्र. २२) मध्ये रविवारी (ता. १) केटरिंगचा व्यवसाय असणाऱ्या गोदामास लागलेल्या आगीत आसपासच्या अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. ताराबाई या धुण्याभांड्यांची कामे करतात; तर पती भीमराव हे बिगारी काम करतात. त्यांचा मुलगा दूध टाकण्याचे काम करतो. ताराबाई या गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायाच्या दुखण्यामुळे आजारी आहेत. पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्यांना डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी लंगर कुटुंबीयांनी तीस ते पस्तीस हजार रुपये गोळा केलेले होते. तेसुद्धा आगीमध्ये जळून खाक झाले. त्यामुळे ताराबाईंच्या शस्त्रक्रियेबाबत कुटुंबीयांना चिंता लागलेली असून, पैशाविना शस्त्रक्रिया कशी करायची, असा यक्ष प्रश्‍न या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे. News Item ID:  599-news_story-1575391604 Mobile Device Headline:  शस्त्रक्रियेसाठी ठेवलेले पैसे खाक (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मला पायाच्या दुखण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवत होते. मात्र, कालच्या अग्नितांडवात जमविलेल्या ३५ हजार रुपयांची माझ्या डोळ्यांसमोर राखरांगोळी झाली. आता मी काय करू, अशी कैफियत मांडताना ताराबाई लंगर यांना अश्रू अनावर झाले. पायाच्या दुखण्यामुळे घरात झोपून होते, शेजारील गोदामात आग लागली, लोकांचा आरडाओरडा सुरू होता, कोणालाही माहीत नव्हते मी घरात झोपलेली आहे. तेवढ्यात माझा मुलगा आला आणि त्याने मला घरातून बाहेर आणले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले, असेही त्या म्हणाल्या.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अप्पर शिवरायनगरमधील गल्ली (क्र. २२) मध्ये रविवारी (ता. १) केटरिंगचा व्यवसाय असणाऱ्या गोदामास लागलेल्या आगीत आसपासच्या अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. ताराबाई या धुण्याभांड्यांची कामे करतात; तर पती भीमराव हे बिगारी काम करतात. त्यांचा मुलगा दूध टाकण्याचे काम करतो. ताराबाई या गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायाच्या दुखण्यामुळे आजारी आहेत. पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्यांना डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी लंगर कुटुंबीयांनी तीस ते पस्तीस हजार रुपये गोळा केलेले होते. तेसुद्धा आगीमध्ये जळून खाक झाले. त्यामुळे ताराबाईंच्या शस्त्रक्रियेबाबत कुटुंबीयांना चिंता लागलेली असून, पैशाविना शस्त्रक्रिया कशी करायची, असा यक्ष प्रश्‍न या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे. Vertical Image:  English Headline:  burn money for surgery Author Type:  External Author नितीन बिबवे आग पुणे profession दूध Search Functional Tags:  आग, पुणे, Profession, दूध Twitter Publish:  Meta Description:  मला पायाच्या दुखण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने गेल्या काही महिन्यांपासून पैसे साठवत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Riy5O0
Read More
आमचं ठरलयं ! गावाचा विकास 'असा' करायचा; कसा ते जरूर वाचा

रत्नागिरी :  येथील नाचणे ग्रामपंचायतीने राज्यात वेगळा आदर्श ठेवला आहे. पंचायतीचे काम पायाभूत सुविधांपुरते मर्यादित न ठेवता "स्पर्धा परीक्षेचे गाव' म्हणून नवी ओळख निर्माण करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांवर असलेली खासगी क्‍लासेसची मक्तेदारी मोडित काढत रत्नागिरीतील हुशार मुलांना उच्चपदस्थ ठिकाणी जाण्याची संधी निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशात हे गाव एक रोल मॉडेल ठरेल, अशी ग्वाही नाचणे ग्रामपंचायतीच्या सरपंच जयाली घोसाळे यांनी दिली. 

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 

ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयात पत्रकार परिषदेत झाली. यावेळी त्या म्हणाल्या , मुंबई , पुणे आदी शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे खासगी क्‍लासेस जोरात चालतात . त्या तुलनेत कोकणातून या स्पर्धा परीक्षांमध्ये कमी मुले असल्याचा वारंवार आरोप होतो. जिल्ह्यातील मुलांना या परीक्षांसाठी बसायचे असेल तर मोठ्या शहरांमध्ये क्‍लासेस त्यांची फी, राहणे, जेवण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे हुशार असूनही मुलांना संधी मिळत नाही .

पुस्तकांचे गाव असू शकते तर...

नंदकुमार परब हे स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस घेतात. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही नवी संकल्पना आमच्यासमोर ठेवली . पुस्तकांचे गाव असू शकते . मग नाचणे हे स्पर्धा परीक्षेचे गाव का बनू शकत नाही . म्हणून त्यांच्या पुढाकारातून आम्ही नाचणे गावातून स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी घेण्याचा उपक्रम हाती घेतला, असे सरपंच घोसाळे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच प्रशांत रसाळ, ग्रामविकास अधिकारी सावके, आबा घोसाळे, संदीप सावंत आदी सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ? 
 
शैक्षणिक पर्यटन शक्‍य 

शैक्षणिक पर्यटन गावी आणण्याचा यातून दुसरा उपक्रम राबविला जाणार आहे. रत्नागिरीत इंजिनिअर, आयटीआयमध्ये बहुतांशी बाहेरची मुले शिकण्यासाठी येतात. ते विद्यार्थी तेथेच पेंइंगगेस्ट म्हणून राहातात, तेथे पर्यटन करतात. स्पर्धा परीक्षेचे गाव म्हणून नाचणे विकसित झाल्यास येथे शैक्षणिक पर्यटन शक्‍य होईल, असे नंदकुमार परब यांनी स्पष्ट केले. 
 
मुलगा हुशार आहे, परंतु .. 

बारावी आणि पदवीधर असलेली 100 मुले निवडून त्यांची चाळणी परीक्षा घेतली जाईल. ज्या क्षेत्रात मुलांचा कल आहे, ते क्षेत्र निवडून त्यावर त्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे. मुलगा हुशार आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती नाही, असे असेल तर ग्रामपंचायत त्याचा खर्च उचलण्यास तयार आहे. ग्रामपंचायत हॉलमध्ये क्‍लासेस घेतले जातील. 

News Item ID: 

599-news_story-1575383314

Mobile Device Headline: 

आमचं ठरलयं ! गावाचा विकास 'असा' करायचा; कसा ते जरूर वाचा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Mobile Body: 

रत्नागिरी :  येथील नाचणे ग्रामपंचायतीने राज्यात वेगळा आदर्श ठेवला आहे. पंचायतीचे काम पायाभूत सुविधांपुरते मर्यादित न ठेवता "स्पर्धा परीक्षेचे गाव' म्हणून नवी ओळख निर्माण करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांवर असलेली खासगी क्‍लासेसची मक्तेदारी मोडित काढत रत्नागिरीतील हुशार मुलांना उच्चपदस्थ ठिकाणी जाण्याची संधी निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशात हे गाव एक रोल मॉडेल ठरेल, अशी ग्वाही नाचणे ग्रामपंचायतीच्या सरपंच जयाली घोसाळे यांनी दिली. 

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 

ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयात पत्रकार परिषदेत झाली. यावेळी त्या म्हणाल्या , मुंबई , पुणे आदी शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे खासगी क्‍लासेस जोरात चालतात . त्या तुलनेत कोकणातून या स्पर्धा परीक्षांमध्ये कमी मुले असल्याचा वारंवार आरोप होतो. जिल्ह्यातील मुलांना या परीक्षांसाठी बसायचे असेल तर मोठ्या शहरांमध्ये क्‍लासेस त्यांची फी, राहणे, जेवण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे हुशार असूनही मुलांना संधी मिळत नाही .

पुस्तकांचे गाव असू शकते तर...

नंदकुमार परब हे स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस घेतात. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही नवी संकल्पना आमच्यासमोर ठेवली . पुस्तकांचे गाव असू शकते . मग नाचणे हे स्पर्धा परीक्षेचे गाव का बनू शकत नाही . म्हणून त्यांच्या पुढाकारातून आम्ही नाचणे गावातून स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी घेण्याचा उपक्रम हाती घेतला, असे सरपंच घोसाळे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच प्रशांत रसाळ, ग्रामविकास अधिकारी सावके, आबा घोसाळे, संदीप सावंत आदी सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ? 
 
शैक्षणिक पर्यटन शक्‍य 

शैक्षणिक पर्यटन गावी आणण्याचा यातून दुसरा उपक्रम राबविला जाणार आहे. रत्नागिरीत इंजिनिअर, आयटीआयमध्ये बहुतांशी बाहेरची मुले शिकण्यासाठी येतात. ते विद्यार्थी तेथेच पेंइंगगेस्ट म्हणून राहातात, तेथे पर्यटन करतात. स्पर्धा परीक्षेचे गाव म्हणून नाचणे विकसित झाल्यास येथे शैक्षणिक पर्यटन शक्‍य होईल, असे नंदकुमार परब यांनी स्पष्ट केले. 
 
मुलगा हुशार आहे, परंतु .. 

बारावी आणि पदवीधर असलेली 100 मुले निवडून त्यांची चाळणी परीक्षा घेतली जाईल. ज्या क्षेत्रात मुलांचा कल आहे, ते क्षेत्र निवडून त्यावर त्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे. मुलगा हुशार आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती नाही, असे असेल तर ग्रामपंचायत त्याचा खर्च उचलण्यास तयार आहे. ग्रामपंचायत हॉलमध्ये क्‍लासेस घेतले जातील. 

Vertical Image: 

English Headline: 

Nachane In Ratnagiri As Competitive Examination Village

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी

infrastructure

स्पर्धा

स्पर्धा परीक्षा

सरपंच

कोकण

konkan

मुंबई

mumbai

पुणे

पुढाकार

उपक्रम

rural development

पर्यटन

Search Functional Tags: 

रत्नागिरी, Infrastructure, स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, सरपंच, कोकण, Konkan, मुंबई, Mumbai, पुणे, पुढाकार, उपक्रम, Rural Development, पर्यटन

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Kokan Ratnagiri village Competition News

Meta Description: 

Ratnagiri Nachne To Ve village Of Competition Test : नाचणे बनवणार 'स्पर्धा परीक्षेचे गाव'  आगळा उपक्रम ; खासगी क्‍लासेसची मक्तेदारी मोडणार , गाव रोल मॉडेल बनवणार : सरपंच घोसाळे 

Send as Notification: 

Topic Tags: 

रत्नागिरी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आमचं ठरलयं ! गावाचा विकास 'असा' करायचा; कसा ते जरूर वाचा रत्नागिरी :  येथील नाचणे ग्रामपंचायतीने राज्यात वेगळा आदर्श ठेवला आहे. पंचायतीचे काम पायाभूत सुविधांपुरते मर्यादित न ठेवता "स्पर्धा परीक्षेचे गाव' म्हणून नवी ओळख निर्माण करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांवर असलेली खासगी क्‍लासेसची मक्तेदारी मोडित काढत रत्नागिरीतील हुशार मुलांना उच्चपदस्थ ठिकाणी जाण्याची संधी निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशात हे गाव एक रोल मॉडेल ठरेल, अशी ग्वाही नाचणे ग्रामपंचायतीच्या सरपंच जयाली घोसाळे यांनी दिली.  हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा  ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयात पत्रकार परिषदेत झाली. यावेळी त्या म्हणाल्या , मुंबई , पुणे आदी शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे खासगी क्‍लासेस जोरात चालतात . त्या तुलनेत कोकणातून या स्पर्धा परीक्षांमध्ये कमी मुले असल्याचा वारंवार आरोप होतो. जिल्ह्यातील मुलांना या परीक्षांसाठी बसायचे असेल तर मोठ्या शहरांमध्ये क्‍लासेस त्यांची फी, राहणे, जेवण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे हुशार असूनही मुलांना संधी मिळत नाही . पुस्तकांचे गाव असू शकते तर... नंदकुमार परब हे स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस घेतात. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही नवी संकल्पना आमच्यासमोर ठेवली . पुस्तकांचे गाव असू शकते . मग नाचणे हे स्पर्धा परीक्षेचे गाव का बनू शकत नाही . म्हणून त्यांच्या पुढाकारातून आम्ही नाचणे गावातून स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी घेण्याचा उपक्रम हाती घेतला, असे सरपंच घोसाळे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच प्रशांत रसाळ, ग्रामविकास अधिकारी सावके, आबा घोसाळे, संदीप सावंत आदी सदस्य उपस्थित होते. हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ?    शैक्षणिक पर्यटन शक्‍य  शैक्षणिक पर्यटन गावी आणण्याचा यातून दुसरा उपक्रम राबविला जाणार आहे. रत्नागिरीत इंजिनिअर, आयटीआयमध्ये बहुतांशी बाहेरची मुले शिकण्यासाठी येतात. ते विद्यार्थी तेथेच पेंइंगगेस्ट म्हणून राहातात, तेथे पर्यटन करतात. स्पर्धा परीक्षेचे गाव म्हणून नाचणे विकसित झाल्यास येथे शैक्षणिक पर्यटन शक्‍य होईल, असे नंदकुमार परब यांनी स्पष्ट केले.    मुलगा हुशार आहे, परंतु ..  बारावी आणि पदवीधर असलेली 100 मुले निवडून त्यांची चाळणी परीक्षा घेतली जाईल. ज्या क्षेत्रात मुलांचा कल आहे, ते क्षेत्र निवडून त्यावर त्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे. मुलगा हुशार आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती नाही, असे असेल तर ग्रामपंचायत त्याचा खर्च उचलण्यास तयार आहे. ग्रामपंचायत हॉलमध्ये क्‍लासेस घेतले जातील.  News Item ID:  599-news_story-1575383314 Mobile Device Headline:  आमचं ठरलयं ! गावाचा विकास 'असा' करायचा; कसा ते जरूर वाचा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  रत्नागिरी :  येथील नाचणे ग्रामपंचायतीने राज्यात वेगळा आदर्श ठेवला आहे. पंचायतीचे काम पायाभूत सुविधांपुरते मर्यादित न ठेवता "स्पर्धा परीक्षेचे गाव' म्हणून नवी ओळख निर्माण करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांवर असलेली खासगी क्‍लासेसची मक्तेदारी मोडित काढत रत्नागिरीतील हुशार मुलांना उच्चपदस्थ ठिकाणी जाण्याची संधी निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशात हे गाव एक रोल मॉडेल ठरेल, अशी ग्वाही नाचणे ग्रामपंचायतीच्या सरपंच जयाली घोसाळे यांनी दिली.  हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा  ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयात पत्रकार परिषदेत झाली. यावेळी त्या म्हणाल्या , मुंबई , पुणे आदी शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे खासगी क्‍लासेस जोरात चालतात . त्या तुलनेत कोकणातून या स्पर्धा परीक्षांमध्ये कमी मुले असल्याचा वारंवार आरोप होतो. जिल्ह्यातील मुलांना या परीक्षांसाठी बसायचे असेल तर मोठ्या शहरांमध्ये क्‍लासेस त्यांची फी, राहणे, जेवण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे हुशार असूनही मुलांना संधी मिळत नाही . पुस्तकांचे गाव असू शकते तर... नंदकुमार परब हे स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस घेतात. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही नवी संकल्पना आमच्यासमोर ठेवली . पुस्तकांचे गाव असू शकते . मग नाचणे हे स्पर्धा परीक्षेचे गाव का बनू शकत नाही . म्हणून त्यांच्या पुढाकारातून आम्ही नाचणे गावातून स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी घेण्याचा उपक्रम हाती घेतला, असे सरपंच घोसाळे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच प्रशांत रसाळ, ग्रामविकास अधिकारी सावके, आबा घोसाळे, संदीप सावंत आदी सदस्य उपस्थित होते. हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ?    शैक्षणिक पर्यटन शक्‍य  शैक्षणिक पर्यटन गावी आणण्याचा यातून दुसरा उपक्रम राबविला जाणार आहे. रत्नागिरीत इंजिनिअर, आयटीआयमध्ये बहुतांशी बाहेरची मुले शिकण्यासाठी येतात. ते विद्यार्थी तेथेच पेंइंगगेस्ट म्हणून राहातात, तेथे पर्यटन करतात. स्पर्धा परीक्षेचे गाव म्हणून नाचणे विकसित झाल्यास येथे शैक्षणिक पर्यटन शक्‍य होईल, असे नंदकुमार परब यांनी स्पष्ट केले.    मुलगा हुशार आहे, परंतु ..  बारावी आणि पदवीधर असलेली 100 मुले निवडून त्यांची चाळणी परीक्षा घेतली जाईल. ज्या क्षेत्रात मुलांचा कल आहे, ते क्षेत्र निवडून त्यावर त्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे. मुलगा हुशार आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती नाही, असे असेल तर ग्रामपंचायत त्याचा खर्च उचलण्यास तयार आहे. ग्रामपंचायत हॉलमध्ये क्‍लासेस घेतले जातील.  Vertical Image:  English Headline:  Nachane In Ratnagiri As Competitive Examination Village Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा रत्नागिरी infrastructure स्पर्धा स्पर्धा परीक्षा सरपंच कोकण konkan मुंबई mumbai पुणे पुढाकार उपक्रम rural development पर्यटन Search Functional Tags:  रत्नागिरी, Infrastructure, स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, सरपंच, कोकण, Konkan, मुंबई, Mumbai, पुणे, पुढाकार, उपक्रम, Rural Development, पर्यटन Twitter Publish:  Meta Keyword:  Kokan Ratnagiri village Competition News Meta Description:  Ratnagiri Nachne To Ve village Of Competition Test : नाचणे बनवणार 'स्पर्धा परीक्षेचे गाव'  आगळा उपक्रम ; खासगी क्‍लासेसची मक्तेदारी मोडणार , गाव रोल मॉडेल बनवणार : सरपंच घोसाळे  Send as Notification:  Topic Tags:  रत्नागिरी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OKe1Cs
Read More
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीसाठी 'खलबते' 

कोल्हापूर  : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. महिनाभरानंतर जिल्ह्यात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्या इच्छुकांकडून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत; तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी भाजपचे इच्छुक संपर्क साधून आहेत. या आठवड्यात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते व सदस्यांत जिल्हा परिषद निवडणुकीबाबत खलबते सुरू झाली आहेत. 

जिल्हा परिषदेत भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल दोन महिन्यांपूर्वीच संपला आहे ; मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या निवडी पुढे ढकलल्या होत्या . साधारणपणे वेळापत्रकात बदल झाला नाही , तर येत्या 23 डिसेंबरला नूतन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्‍यता आहे . तसेच मंत्रिमंडळ विस्तार व नागपूर अधिवेशन याचा विचार करून या निवडी पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्याबाबतही चर्चा आहे ; मात्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम दिसू लागले आहेत. जिल्हा परिषदेत राज्याप्रमाणेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाच्या हालचाली वाढल्या आहेत. 

अध्यक्षपदासाठी हे आहेत प्रमुख दावेदार

यावेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा ओबीसींचा होणार आहे . कॉंग्रेसकडे चार-पाच इच्छुक उमेदवार आहेत. यांत पांडुरंग भांदिगरे , अरुण सुतार , शिल्पा खोत हे प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादीकडून सतीश पाटील , जयवंतराव शिंपी , युवराज पाटील प्रमुख दावेदार आहेत . यांतील सतीश पाटील अध्यक्षपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार असून , त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मुश्रीफ यांना गळ घातली आहे. गडहिंग्लजला कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही . त्यामुळे काहीही करून सतीश पाटील यांच्या माध्यमातून तालुक्‍याला न्याय देण्याची मागणी केली आहे . भाजपकडून अरुण इंगवले , प्रसाद खोबरे; तर जनसुराज्यकडून शंकर पाटील , शिवाजी मोरे , मनीषा माने दावेदार आहेत . 

आमदार कोरेंना सोबत घेण्याची तयारी 

जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे भाजपसोबत आहेत ; मात्र राज्यात आता आघाडीचे सरकार असल्याने आमदार कोरे यांची भूमिका काय राहणार , याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . कोरे हे भाजपचे सहयोगी सदस्य असले , तरी जिल्ह्यात त्यांची शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक , राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत . त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोरे यांनी आघाडीसोबत राहावे , याबाबत प्रयत्न सुरू आहेत . असे झाले तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून बाहेर जावे लागणार आहे. 

शिवसेना सदस्यांनी घेतली सतेज पाटील यांची भेट 

भाजप आघाडीत असलेल्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली . वैयक्‍तिक कारणास्तव जरी ही भेट झाली असली , तरी अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी आमदार पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे . या दोन सदस्यांना जय महाराष्ट्र करण्याच्या सूचना दिल्याचे समजते . पुढील दोन-तीन दिवसांत बऱ्यापैकी नेत्यांची व सदस्यांची भूमिका स्पष्ट होईल. 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निरोपाकडे लक्ष 

भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आहेत . नूतन नगरपंचायत निवडणुकीचा ते आढावा घेत आहेत. याचबरोबर आमदार पाटील जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी कधी बोलावतात, याकडे भाजप सदस्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी रात्री याबाबत आमदार पाटील काही भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर बैठकीचे नियोजन केले जाणार आहे. 

News Item ID: 

599-news_story-1575382242

Mobile Device Headline: 

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीसाठी 'खलबते' 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर  : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. महिनाभरानंतर जिल्ह्यात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्या इच्छुकांकडून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत; तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी भाजपचे इच्छुक संपर्क साधून आहेत. या आठवड्यात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते व सदस्यांत जिल्हा परिषद निवडणुकीबाबत खलबते सुरू झाली आहेत. 

जिल्हा परिषदेत भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल दोन महिन्यांपूर्वीच संपला आहे ; मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या निवडी पुढे ढकलल्या होत्या . साधारणपणे वेळापत्रकात बदल झाला नाही , तर येत्या 23 डिसेंबरला नूतन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्‍यता आहे . तसेच मंत्रिमंडळ विस्तार व नागपूर अधिवेशन याचा विचार करून या निवडी पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्याबाबतही चर्चा आहे ; मात्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम दिसू लागले आहेत. जिल्हा परिषदेत राज्याप्रमाणेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाच्या हालचाली वाढल्या आहेत. 

अध्यक्षपदासाठी हे आहेत प्रमुख दावेदार

यावेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा ओबीसींचा होणार आहे . कॉंग्रेसकडे चार-पाच इच्छुक उमेदवार आहेत. यांत पांडुरंग भांदिगरे , अरुण सुतार , शिल्पा खोत हे प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादीकडून सतीश पाटील , जयवंतराव शिंपी , युवराज पाटील प्रमुख दावेदार आहेत . यांतील सतीश पाटील अध्यक्षपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार असून , त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मुश्रीफ यांना गळ घातली आहे. गडहिंग्लजला कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही . त्यामुळे काहीही करून सतीश पाटील यांच्या माध्यमातून तालुक्‍याला न्याय देण्याची मागणी केली आहे . भाजपकडून अरुण इंगवले , प्रसाद खोबरे; तर जनसुराज्यकडून शंकर पाटील , शिवाजी मोरे , मनीषा माने दावेदार आहेत . 

आमदार कोरेंना सोबत घेण्याची तयारी 

जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे भाजपसोबत आहेत ; मात्र राज्यात आता आघाडीचे सरकार असल्याने आमदार कोरे यांची भूमिका काय राहणार , याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . कोरे हे भाजपचे सहयोगी सदस्य असले , तरी जिल्ह्यात त्यांची शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक , राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत . त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोरे यांनी आघाडीसोबत राहावे , याबाबत प्रयत्न सुरू आहेत . असे झाले तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून बाहेर जावे लागणार आहे. 

शिवसेना सदस्यांनी घेतली सतेज पाटील यांची भेट 

भाजप आघाडीत असलेल्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली . वैयक्‍तिक कारणास्तव जरी ही भेट झाली असली , तरी अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी आमदार पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे . या दोन सदस्यांना जय महाराष्ट्र करण्याच्या सूचना दिल्याचे समजते . पुढील दोन-तीन दिवसांत बऱ्यापैकी नेत्यांची व सदस्यांची भूमिका स्पष्ट होईल. 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निरोपाकडे लक्ष 

भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आहेत . नूतन नगरपंचायत निवडणुकीचा ते आढावा घेत आहेत. याचबरोबर आमदार पाटील जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी कधी बोलावतात, याकडे भाजप सदस्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी रात्री याबाबत आमदार पाटील काही भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर बैठकीचे नियोजन केले जाणार आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

Kolhapur Zilha Parishad President Election In Picture

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर

आमदार

हसन मुश्रीफ

सतेज पाटील

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

विकास

मंत्रिमंडळ

विनय कोरे

सरकार

महाराष्ट्र

Search Functional Tags: 

कोल्हापूर, आमदार, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, विकास, मंत्रिमंडळ, विनय कोरे, सरकार, महाराष्ट्र

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Kolhapur News Zilla Parishad News

Meta Description: 

Zilla Parishad Elected President जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीसाठी "खलबते'  महाविकास आघाडी सत्ताबदलासाठी सक्रिय; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष 

Send as Notification: 

Topic Tags: 

चंद्रकांत पाटील

भाजप

कोल्हापूर

राष्ट्रवादी

शिवसेना

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीसाठी 'खलबते'  कोल्हापूर  : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. महिनाभरानंतर जिल्ह्यात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्या इच्छुकांकडून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत; तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी भाजपचे इच्छुक संपर्क साधून आहेत. या आठवड्यात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते व सदस्यांत जिल्हा परिषद निवडणुकीबाबत खलबते सुरू झाली आहेत.  जिल्हा परिषदेत भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल दोन महिन्यांपूर्वीच संपला आहे ; मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या निवडी पुढे ढकलल्या होत्या . साधारणपणे वेळापत्रकात बदल झाला नाही , तर येत्या 23 डिसेंबरला नूतन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्‍यता आहे . तसेच मंत्रिमंडळ विस्तार व नागपूर अधिवेशन याचा विचार करून या निवडी पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्याबाबतही चर्चा आहे ; मात्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम दिसू लागले आहेत. जिल्हा परिषदेत राज्याप्रमाणेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाच्या हालचाली वाढल्या आहेत.  अध्यक्षपदासाठी हे आहेत प्रमुख दावेदार यावेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा ओबीसींचा होणार आहे . कॉंग्रेसकडे चार-पाच इच्छुक उमेदवार आहेत. यांत पांडुरंग भांदिगरे , अरुण सुतार , शिल्पा खोत हे प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादीकडून सतीश पाटील , जयवंतराव शिंपी , युवराज पाटील प्रमुख दावेदार आहेत . यांतील सतीश पाटील अध्यक्षपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार असून , त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मुश्रीफ यांना गळ घातली आहे. गडहिंग्लजला कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही . त्यामुळे काहीही करून सतीश पाटील यांच्या माध्यमातून तालुक्‍याला न्याय देण्याची मागणी केली आहे . भाजपकडून अरुण इंगवले , प्रसाद खोबरे; तर जनसुराज्यकडून शंकर पाटील , शिवाजी मोरे , मनीषा माने दावेदार आहेत .  आमदार कोरेंना सोबत घेण्याची तयारी  जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे भाजपसोबत आहेत ; मात्र राज्यात आता आघाडीचे सरकार असल्याने आमदार कोरे यांची भूमिका काय राहणार , याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . कोरे हे भाजपचे सहयोगी सदस्य असले , तरी जिल्ह्यात त्यांची शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक , राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत . त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोरे यांनी आघाडीसोबत राहावे , याबाबत प्रयत्न सुरू आहेत . असे झाले तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून बाहेर जावे लागणार आहे.  शिवसेना सदस्यांनी घेतली सतेज पाटील यांची भेट  भाजप आघाडीत असलेल्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली . वैयक्‍तिक कारणास्तव जरी ही भेट झाली असली , तरी अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी आमदार पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे . या दोन सदस्यांना जय महाराष्ट्र करण्याच्या सूचना दिल्याचे समजते . पुढील दोन-तीन दिवसांत बऱ्यापैकी नेत्यांची व सदस्यांची भूमिका स्पष्ट होईल.  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निरोपाकडे लक्ष  भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आहेत . नूतन नगरपंचायत निवडणुकीचा ते आढावा घेत आहेत. याचबरोबर आमदार पाटील जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी कधी बोलावतात, याकडे भाजप सदस्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी रात्री याबाबत आमदार पाटील काही भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर बैठकीचे नियोजन केले जाणार आहे.  News Item ID:  599-news_story-1575382242 Mobile Device Headline:  कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीसाठी 'खलबते'  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर  : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. महिनाभरानंतर जिल्ह्यात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्या इच्छुकांकडून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत; तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी भाजपचे इच्छुक संपर्क साधून आहेत. या आठवड्यात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते व सदस्यांत जिल्हा परिषद निवडणुकीबाबत खलबते सुरू झाली आहेत.  जिल्हा परिषदेत भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल दोन महिन्यांपूर्वीच संपला आहे ; मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या निवडी पुढे ढकलल्या होत्या . साधारणपणे वेळापत्रकात बदल झाला नाही , तर येत्या 23 डिसेंबरला नूतन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्‍यता आहे . तसेच मंत्रिमंडळ विस्तार व नागपूर अधिवेशन याचा विचार करून या निवडी पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्याबाबतही चर्चा आहे ; मात्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम दिसू लागले आहेत. जिल्हा परिषदेत राज्याप्रमाणेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाच्या हालचाली वाढल्या आहेत.  अध्यक्षपदासाठी हे आहेत प्रमुख दावेदार यावेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा ओबीसींचा होणार आहे . कॉंग्रेसकडे चार-पाच इच्छुक उमेदवार आहेत. यांत पांडुरंग भांदिगरे , अरुण सुतार , शिल्पा खोत हे प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादीकडून सतीश पाटील , जयवंतराव शिंपी , युवराज पाटील प्रमुख दावेदार आहेत . यांतील सतीश पाटील अध्यक्षपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार असून , त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मुश्रीफ यांना गळ घातली आहे. गडहिंग्लजला कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही . त्यामुळे काहीही करून सतीश पाटील यांच्या माध्यमातून तालुक्‍याला न्याय देण्याची मागणी केली आहे . भाजपकडून अरुण इंगवले , प्रसाद खोबरे; तर जनसुराज्यकडून शंकर पाटील , शिवाजी मोरे , मनीषा माने दावेदार आहेत .  आमदार कोरेंना सोबत घेण्याची तयारी  जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे भाजपसोबत आहेत ; मात्र राज्यात आता आघाडीचे सरकार असल्याने आमदार कोरे यांची भूमिका काय राहणार , याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . कोरे हे भाजपचे सहयोगी सदस्य असले , तरी जिल्ह्यात त्यांची शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक , राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत . त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोरे यांनी आघाडीसोबत राहावे , याबाबत प्रयत्न सुरू आहेत . असे झाले तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून बाहेर जावे लागणार आहे.  शिवसेना सदस्यांनी घेतली सतेज पाटील यांची भेट  भाजप आघाडीत असलेल्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली . वैयक्‍तिक कारणास्तव जरी ही भेट झाली असली , तरी अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी आमदार पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे . या दोन सदस्यांना जय महाराष्ट्र करण्याच्या सूचना दिल्याचे समजते . पुढील दोन-तीन दिवसांत बऱ्यापैकी नेत्यांची व सदस्यांची भूमिका स्पष्ट होईल.  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निरोपाकडे लक्ष  भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आहेत . नूतन नगरपंचायत निवडणुकीचा ते आढावा घेत आहेत. याचबरोबर आमदार पाटील जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी कधी बोलावतात, याकडे भाजप सदस्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी रात्री याबाबत आमदार पाटील काही भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर बैठकीचे नियोजन केले जाणार आहे.  Vertical Image:  English Headline:  Kolhapur Zilha Parishad President Election In Picture Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर आमदार हसन मुश्रीफ सतेज पाटील चंद्रकांत पाटील chandrakant patil विकास मंत्रिमंडळ विनय कोरे सरकार महाराष्ट्र Search Functional Tags:  कोल्हापूर, आमदार, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, विकास, मंत्रिमंडळ, विनय कोरे, सरकार, महाराष्ट्र Twitter Publish:  Meta Keyword:  Kolhapur News Zilla Parishad News Meta Description:  Zilla Parishad Elected President जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीसाठी "खलबते'  महाविकास आघाडी सत्ताबदलासाठी सक्रिय; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष  Send as Notification:  Topic Tags:  चंद्रकांत पाटील भाजप कोल्हापूर राष्ट्रवादी शिवसेना महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OJyRC6
Read More
सिंधुदुर्गातील 'या' किनाऱ्याला "ब्लू फ्लॅग' मानांकन

कुडाळ  ( सिंधुदुर्ग ) :  भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला नवी झळाळी मिळाली आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला.

एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33 घटकांच्या आधारे ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ? 

भोगवे समुद्र किनारा यात ठरला उत्कृष्ट

भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढऱ्या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड , पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते. याच समुद्र किनाऱ्याची पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्कने ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली. पर्यावरण शिक्षण आणि माहिती , आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता , पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 

पर्यटनाला चालना

सिंधुदुर्गातील वेगाने पर्यटन वाढणाऱ्या किनाऱ्यांमध्ये भोगवेचा समावेश होतो. याच्या बाजूला निवती, खवणे येथील किनारेही पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. यामुळे या भागात पर्यटनाच्या अनुषंगाने विविध व्यवसायही वाढू लागले आहेत.
कोकण

News Item ID: 

599-news_story-1575367671

Mobile Device Headline: 

सिंधुदुर्गातील 'या' किनाऱ्याला "ब्लू फ्लॅग' मानांकन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Mobile Body: 

कुडाळ  ( सिंधुदुर्ग ) :  भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला नवी झळाळी मिळाली आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला.

एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33 घटकांच्या आधारे ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ? 

भोगवे समुद्र किनारा यात ठरला उत्कृष्ट

भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढऱ्या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड , पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते. याच समुद्र किनाऱ्याची पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्कने ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली. पर्यावरण शिक्षण आणि माहिती , आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता , पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 

पर्यटनाला चालना

सिंधुदुर्गातील वेगाने पर्यटन वाढणाऱ्या किनाऱ्यांमध्ये भोगवेचा समावेश होतो. याच्या बाजूला निवती, खवणे येथील किनारेही पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. यामुळे या भागात पर्यटनाच्या अनुषंगाने विविध व्यवसायही वाढू लागले आहेत.
कोकण

Vertical Image: 

English Headline: 

Sindhudurg Tourism Bhogave Shore Blue Flag Rating

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग

sindhudurg

पर्यटन

tourism

पर्यटक

कुडाळ

समुद्र

पर्यावरण

हवामान

Search Functional Tags: 

सिंधुदुर्ग, Sindhudurg, पर्यटन, tourism, पर्यटक, कुडाळ, समुद्र, पर्यावरण, हवामान

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Kokan ,Sindudurg Tourism News

Meta Description: 

Sindhudurg Bhogave Shore Blue Flag Rating : भोगवे किनाऱ्याला "ब्लू फ्लॅग' मानांकन केंद्राकडून निवड : सर्वोत्कृष्ट 13 किनाऱ्यांमध्ये समावेश

Send as Notification: 

Topic Tags: 

सिंधुदुर्ग

कोकण

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सिंधुदुर्गातील 'या' किनाऱ्याला "ब्लू फ्लॅग' मानांकन कुडाळ  ( सिंधुदुर्ग ) :  भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला नवी झळाळी मिळाली आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33 घटकांच्या आधारे ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे. हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ?  भोगवे समुद्र किनारा यात ठरला उत्कृष्ट भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढऱ्या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड , पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते. याच समुद्र किनाऱ्याची पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्कने ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली. पर्यावरण शिक्षण आणि माहिती , आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता , पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा  पर्यटनाला चालना सिंधुदुर्गातील वेगाने पर्यटन वाढणाऱ्या किनाऱ्यांमध्ये भोगवेचा समावेश होतो. याच्या बाजूला निवती, खवणे येथील किनारेही पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. यामुळे या भागात पर्यटनाच्या अनुषंगाने विविध व्यवसायही वाढू लागले आहेत. कोकण News Item ID:  599-news_story-1575367671 Mobile Device Headline:  सिंधुदुर्गातील 'या' किनाऱ्याला "ब्लू फ्लॅग' मानांकन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  कुडाळ  ( सिंधुदुर्ग ) :  भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला नवी झळाळी मिळाली आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33 घटकांच्या आधारे ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे. हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ?  भोगवे समुद्र किनारा यात ठरला उत्कृष्ट भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढऱ्या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड , पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते. याच समुद्र किनाऱ्याची पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्कने ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली. पर्यावरण शिक्षण आणि माहिती , आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता , पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा  पर्यटनाला चालना सिंधुदुर्गातील वेगाने पर्यटन वाढणाऱ्या किनाऱ्यांमध्ये भोगवेचा समावेश होतो. याच्या बाजूला निवती, खवणे येथील किनारेही पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. यामुळे या भागात पर्यटनाच्या अनुषंगाने विविध व्यवसायही वाढू लागले आहेत. कोकण Vertical Image:  English Headline:  Sindhudurg Tourism Bhogave Shore Blue Flag Rating Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सिंधुदुर्ग sindhudurg पर्यटन tourism पर्यटक कुडाळ समुद्र पर्यावरण हवामान Search Functional Tags:  सिंधुदुर्ग, Sindhudurg, पर्यटन, tourism, पर्यटक, कुडाळ, समुद्र, पर्यावरण, हवामान Twitter Publish:  Meta Keyword:  Kokan ,Sindudurg Tourism News Meta Description:  Sindhudurg Bhogave Shore Blue Flag Rating : भोगवे किनाऱ्याला "ब्लू फ्लॅग' मानांकन केंद्राकडून निवड : सर्वोत्कृष्ट 13 किनाऱ्यांमध्ये समावेश Send as Notification:  Topic Tags:  सिंधुदुर्ग कोकण News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DEBdf8
Read More
बापरे! किती कोटींचे येणे पुणे ‘झेडपी’ला राज्य सरकारकडून

पुणे - राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेचे सुमारे ३५५ कोटी रुपयांचे येणे अद्याप बाकी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क, पाणीपट्टी आणि सापेक्ष अनुदानाचा समावेश आहे. सरकारने ही थकबाकी त्वरित अदा करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

या थकबाकीमुळे पुणे जिल्ह्यातील विकासकामांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे या मागणीसाठी जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले असल्याचेही देवकाते यांनी सोमवारी (ता. २) सांगितले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ६) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर देवकाते यांनी सोमवारी जिल्हा परिषदेची प्रलंबित विकासकामे, राज्य सरकारकडील थकबाकी आणि अन्य बाबींचा आढावा आज घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे आणि सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. 

देवकाते म्हणाले, ‘‘राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेची थकीत रक्कम मोठी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्काचा वाटा अधिक आहे. ही एकूण रक्कम सव्वाचारशे कोटींच्या घरात होती. परंतु त्यापैकी सुमारे १४७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आजमितीला राज्य सरकारकडून मुद्रांकासह पाणीपट्टी, सापेक्ष अनुदान आदी बाबींची ३५५  कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २८६ ग्रामपंचायतींना मुद्रांक शुल्क अनुदानाची सुमारे ९० कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे.’

News Item ID: 

599-news_story-1575384256

Mobile Device Headline: 

बापरे! किती कोटींचे येणे पुणे ‘झेडपी’ला राज्य सरकारकडून

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेचे सुमारे ३५५ कोटी रुपयांचे येणे अद्याप बाकी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क, पाणीपट्टी आणि सापेक्ष अनुदानाचा समावेश आहे. सरकारने ही थकबाकी त्वरित अदा करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

या थकबाकीमुळे पुणे जिल्ह्यातील विकासकामांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे या मागणीसाठी जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले असल्याचेही देवकाते यांनी सोमवारी (ता. २) सांगितले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ६) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर देवकाते यांनी सोमवारी जिल्हा परिषदेची प्रलंबित विकासकामे, राज्य सरकारकडील थकबाकी आणि अन्य बाबींचा आढावा आज घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे आणि सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. 

देवकाते म्हणाले, ‘‘राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेची थकीत रक्कम मोठी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्काचा वाटा अधिक आहे. ही एकूण रक्कम सव्वाचारशे कोटींच्या घरात होती. परंतु त्यापैकी सुमारे १४७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आजमितीला राज्य सरकारकडून मुद्रांकासह पाणीपट्टी, सापेक्ष अनुदान आदी बाबींची ३५५  कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २८६ ग्रामपंचायतींना मुद्रांक शुल्क अनुदानाची सुमारे ९० कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे.’

Vertical Image: 

English Headline: 

How many crores will come to Pune ZP from the state government

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

जिल्हाधिकारी कार्यालय

uddhav thakare

ग्रामपंचायत

पुणे

water

मुख्यमंत्री

भारत

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, Uddhav Thakare, ग्रामपंचायत, पुणे, Water, मुख्यमंत्री, भारत

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेचे सुमारे ३५५ कोटी रुपयांचे येणे अद्याप बाकी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क, पाणीपट्टी आणि सापेक्ष अनुदानाचा समावेश आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

बापरे! किती कोटींचे येणे पुणे ‘झेडपी’ला राज्य सरकारकडून पुणे - राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेचे सुमारे ३५५ कोटी रुपयांचे येणे अद्याप बाकी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क, पाणीपट्टी आणि सापेक्ष अनुदानाचा समावेश आहे. सरकारने ही थकबाकी त्वरित अदा करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  या थकबाकीमुळे पुणे जिल्ह्यातील विकासकामांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे या मागणीसाठी जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले असल्याचेही देवकाते यांनी सोमवारी (ता. २) सांगितले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ६) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर देवकाते यांनी सोमवारी जिल्हा परिषदेची प्रलंबित विकासकामे, राज्य सरकारकडील थकबाकी आणि अन्य बाबींचा आढावा आज घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे आणि सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.  देवकाते म्हणाले, ‘‘राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेची थकीत रक्कम मोठी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्काचा वाटा अधिक आहे. ही एकूण रक्कम सव्वाचारशे कोटींच्या घरात होती. परंतु त्यापैकी सुमारे १४७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आजमितीला राज्य सरकारकडून मुद्रांकासह पाणीपट्टी, सापेक्ष अनुदान आदी बाबींची ३५५  कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २८६ ग्रामपंचायतींना मुद्रांक शुल्क अनुदानाची सुमारे ९० कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1575384256 Mobile Device Headline:  बापरे! किती कोटींचे येणे पुणे ‘झेडपी’ला राज्य सरकारकडून Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेचे सुमारे ३५५ कोटी रुपयांचे येणे अद्याप बाकी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क, पाणीपट्टी आणि सापेक्ष अनुदानाचा समावेश आहे. सरकारने ही थकबाकी त्वरित अदा करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  या थकबाकीमुळे पुणे जिल्ह्यातील विकासकामांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे या मागणीसाठी जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले असल्याचेही देवकाते यांनी सोमवारी (ता. २) सांगितले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ६) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर देवकाते यांनी सोमवारी जिल्हा परिषदेची प्रलंबित विकासकामे, राज्य सरकारकडील थकबाकी आणि अन्य बाबींचा आढावा आज घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे आणि सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.  देवकाते म्हणाले, ‘‘राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेची थकीत रक्कम मोठी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्काचा वाटा अधिक आहे. ही एकूण रक्कम सव्वाचारशे कोटींच्या घरात होती. परंतु त्यापैकी सुमारे १४७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आजमितीला राज्य सरकारकडून मुद्रांकासह पाणीपट्टी, सापेक्ष अनुदान आदी बाबींची ३५५  कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २८६ ग्रामपंचायतींना मुद्रांक शुल्क अनुदानाची सुमारे ९० कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  How many crores will come to Pune ZP from the state government Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय uddhav thakare ग्रामपंचायत पुणे water मुख्यमंत्री भारत Search Functional Tags:  जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, Uddhav Thakare, ग्रामपंचायत, पुणे, Water, मुख्यमंत्री, भारत Twitter Publish:  Meta Description:  राज्य सरकारकडे पुणे जिल्हा परिषदेचे सुमारे ३५५ कोटी रुपयांचे येणे अद्याप बाकी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क, पाणीपट्टी आणि सापेक्ष अनुदानाचा समावेश आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DEvmXl
Read More