Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 8, 2019

अयोध्या फैसले से पहले PM मोदी की अपील, शांति-सौहार्द बनाए रखें https://ift.tt/2rktdgm
अयोध्या पर सबसे बड़ा फैसलाः जानें रामनगरी में कैसे हैं हालात? https://ift.tt/32tSvFY
तीन लेयर में SC की सुरक्षा, 500 पुलिसकर्मी और तीन कंपनी CRPF तैनात https://ift.tt/2p0MJ0F
अयोध्या मामले की सुनवाई के दौरान जानें क्या थे दोनों पक्षों के तर्क https://ift.tt/34EZBso
अयोध्या प्रकरणावर निकाल सुनावणाऱ्या खंडपीठातले न्यायमूर्ती कोण आहेत?
दुनिया में अनोखा केस, जहां कोर्ट के सामने खुद फरियादी हैं भगवान https://ift.tt/2CpqXqn
बर्लिनची भिंत: स्थलांतरितांबाबत युरोपियन महासंघाचा दृष्टिकोन कसा बदलला?
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 नोव्हेंबर

दिनमान 9 नोव्हेबर 2019 : वार : शनिवार 

मेष : प्रतिकूलता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत. 

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. 

मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. महत्त्वाच्या गाठीभेटींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. 

कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. प्रवास होणार आहेत. अस्वस्थता संपेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

सिंह : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी चिंता सतावेल. 

कन्या : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. 

तूळ : विरोधक व हितशत्रुंवर मात करू शकणार आहात. नोकरीतील अडचणी कमी होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. 

धनू : जिद्दीने व चिकाटीनी कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

मकर : स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावाल. प्रवासाचे योग येणार आहेत. 

कुंभ : कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. व्यवसायातील उधारी, उसनवारीची कामे होतील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. 

मीन : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील. सुयश लाभेल. 

पंचांग 9 नोव्हेंबर 2019 
शनिवार : कार्तिक शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.09, चंद्रास्त पहाटे 3.50, शनिप्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 18, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1573222769

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 नोव्हेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 9 नोव्हेबर 2019 : वार : शनिवार 

मेष : प्रतिकूलता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत. 

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. 

मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. महत्त्वाच्या गाठीभेटींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. 

कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. प्रवास होणार आहेत. अस्वस्थता संपेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

सिंह : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी चिंता सतावेल. 

कन्या : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. 

तूळ : विरोधक व हितशत्रुंवर मात करू शकणार आहात. नोकरीतील अडचणी कमी होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. 

धनू : जिद्दीने व चिकाटीनी कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

मकर : स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावाल. प्रवासाचे योग येणार आहेत. 

कुंभ : कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. व्यवसायातील उधारी, उसनवारीची कामे होतील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. 

मीन : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील. सुयश लाभेल. 

पंचांग 9 नोव्हेंबर 2019 
शनिवार : कार्तिक शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.09, चंद्रास्त पहाटे 3.50, शनिप्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 18, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 9 November 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 9 नोव्हेंबर 2019  शनिवार : कार्तिक शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.09, चंद्रास्त पहाटे 3.50, शनिप्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 18, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 नोव्हेंबर दिनमान 9 नोव्हेबर 2019 : वार : शनिवार  मेष : प्रतिकूलता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत.  वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील.  मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. महत्त्वाच्या गाठीभेटींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.  कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. प्रवास होणार आहेत. अस्वस्थता संपेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.  सिंह : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी चिंता सतावेल.  कन्या : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील.  तूळ : विरोधक व हितशत्रुंवर मात करू शकणार आहात. नोकरीतील अडचणी कमी होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.  वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील.  धनू : जिद्दीने व चिकाटीनी कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.  मकर : स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावाल. प्रवासाचे योग येणार आहेत.  कुंभ : कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. व्यवसायातील उधारी, उसनवारीची कामे होतील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे.  मीन : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील. सुयश लाभेल.  पंचांग 9 नोव्हेंबर 2019  शनिवार : कार्तिक शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.09, चंद्रास्त पहाटे 3.50, शनिप्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 18, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1573222769 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 नोव्हेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 9 नोव्हेबर 2019 : वार : शनिवार  मेष : प्रतिकूलता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत.  वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील.  मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. महत्त्वाच्या गाठीभेटींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.  कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. प्रवास होणार आहेत. अस्वस्थता संपेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.  सिंह : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी चिंता सतावेल.  कन्या : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील.  तूळ : विरोधक व हितशत्रुंवर मात करू शकणार आहात. नोकरीतील अडचणी कमी होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.  वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील.  धनू : जिद्दीने व चिकाटीनी कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.  मकर : स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावाल. प्रवासाचे योग येणार आहेत.  कुंभ : कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. व्यवसायातील उधारी, उसनवारीची कामे होतील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे.  मीन : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील. सुयश लाभेल.  पंचांग 9 नोव्हेंबर 2019  शनिवार : कार्तिक शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.09, चंद्रास्त पहाटे 3.50, शनिप्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 18, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 9 November 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 9 नोव्हेंबर 2019  शनिवार : कार्तिक शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.09, चंद्रास्त पहाटे 3.50, शनिप्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 18, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q07jcB
Read More
खासदार इम्तियाज म्हणतात, लागेल तेवढा निधी आणीन

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यातील बांधकामाच्या कामांचा आढावा घेतला. विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशांवर कारवाई करण्याच्या सुचना देत लागेल तेवढा निधी शासनाकडून आणण्याची ग्वाही त्यांनी बैठकीत दिली. 

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अधिकारी.

बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पिय कामे आणि अर्थसंकल्पिय इमारती या योजनांतर्गत येणाऱ्या रस्ते, पुल व इमारती विषयी तसेच तसेच व्दिवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कामे, रस्ते व पुल परिक्षण दुरुस्ती विषयी व शासकीय निवासी आणि अनिवासी इमारती दुरुस्ती संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील आणि वैजापूर, कन्नड, गंगापूर व खुलताबाद येथील रस्त्याविषयी खासदार इम्तियाज जलील यांनी चर्चा करत दुरावस्था झालेल्या रस्तांची तात्काळ दुरुस्तीच्या सुचना त्यांनी दिल्या. 

शासकीय कार्यालय, कोर्ट व इमारतींच्या अवस्थेबाबत चर्चा केली आणि ज्या इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम आहे ते लवकरात लवकर करावे आणि नविन इमारतीच्या प्रस्तावा विषयी चर्चा झाली. 

घाटीतील डॉक्‍टर रुग्णांची गैरसोय टाळा 

घाटीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या दुरुस्तीची कामे तात्काळ करण्यात यावी जेणे करुन तेथे येणाऱ्या रुग्णांची व तेथे असलेल्या डॉक्‍टर, अधिकाऱ्यांची होणारी गैरसोय टाळता येईल आणि तेथील रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी. अधीक्षक अभियंता सु.गो.देशपांडे, कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, वाय. बी. कुलकर्णी, एन.बी.भंडे, ए. वाय. येरेकर, कदिर अहेमद, एस. बी. बिरारे आदींची यावेळी उपस्थिीती होती.

News Item ID: 

599-news_story-1573227416

Mobile Device Headline: 

खासदार इम्तियाज म्हणतात, लागेल तेवढा निधी आणीन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यातील बांधकामाच्या कामांचा आढावा घेतला. विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशांवर कारवाई करण्याच्या सुचना देत लागेल तेवढा निधी शासनाकडून आणण्याची ग्वाही त्यांनी बैठकीत दिली. 

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अधिकारी.

बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पिय कामे आणि अर्थसंकल्पिय इमारती या योजनांतर्गत येणाऱ्या रस्ते, पुल व इमारती विषयी तसेच तसेच व्दिवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कामे, रस्ते व पुल परिक्षण दुरुस्ती विषयी व शासकीय निवासी आणि अनिवासी इमारती दुरुस्ती संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील आणि वैजापूर, कन्नड, गंगापूर व खुलताबाद येथील रस्त्याविषयी खासदार इम्तियाज जलील यांनी चर्चा करत दुरावस्था झालेल्या रस्तांची तात्काळ दुरुस्तीच्या सुचना त्यांनी दिल्या. 

शासकीय कार्यालय, कोर्ट व इमारतींच्या अवस्थेबाबत चर्चा केली आणि ज्या इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम आहे ते लवकरात लवकर करावे आणि नविन इमारतीच्या प्रस्तावा विषयी चर्चा झाली. 

घाटीतील डॉक्‍टर रुग्णांची गैरसोय टाळा 

घाटीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या दुरुस्तीची कामे तात्काळ करण्यात यावी जेणे करुन तेथे येणाऱ्या रुग्णांची व तेथे असलेल्या डॉक्‍टर, अधिकाऱ्यांची होणारी गैरसोय टाळता येईल आणि तेथील रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी. अधीक्षक अभियंता सु.गो.देशपांडे, कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, वाय. बी. कुलकर्णी, एन.बी.भंडे, ए. वाय. येरेकर, कदिर अहेमद, एस. बी. बिरारे आदींची यावेळी उपस्थिीती होती.

Vertical Image: 

English Headline: 

Imtiyaz Jaleel reviewed PWD works in Aurangabad

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद

aurangabad

सार्वजनिक बांधकाम विभाग

विभाग

sections

खासदार

इम्तियाज जलील

imtiaz jaleel

विकास

नाबार्ड

nabard

अर्थसंकल्प

union budget

विषय

topics

पूर

floods

गंगा

ganga river

रस्ता

डॉक्‍टर

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग, Sections, खासदार, इम्तियाज जलील, Imtiaz Jaleel, विकास, नाबार्ड, NABARD, अर्थसंकल्प, Union Budget, विषय, Topics, पूर, Floods, गंगा, Ganga River, रस्ता, डॉक्‍टर

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Imtiyaz Jaleel reviewed PWD works in Aurangabad

Meta Description: 

Imtiyaz Jaleel reviewed PWD works in Aurangabad

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2CpnF6v

खासदार इम्तियाज म्हणतात, लागेल तेवढा निधी आणीन औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यातील बांधकामाच्या कामांचा आढावा घेतला. विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशांवर कारवाई करण्याच्या सुचना देत लागेल तेवढा निधी शासनाकडून आणण्याची ग्वाही त्यांनी बैठकीत दिली.  औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अधिकारी. बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पिय कामे आणि अर्थसंकल्पिय इमारती या योजनांतर्गत येणाऱ्या रस्ते, पुल व इमारती विषयी तसेच तसेच व्दिवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कामे, रस्ते व पुल परिक्षण दुरुस्ती विषयी व शासकीय निवासी आणि अनिवासी इमारती दुरुस्ती संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील आणि वैजापूर, कन्नड, गंगापूर व खुलताबाद येथील रस्त्याविषयी खासदार इम्तियाज जलील यांनी चर्चा करत दुरावस्था झालेल्या रस्तांची तात्काळ दुरुस्तीच्या सुचना त्यांनी दिल्या.  शासकीय कार्यालय, कोर्ट व इमारतींच्या अवस्थेबाबत चर्चा केली आणि ज्या इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम आहे ते लवकरात लवकर करावे आणि नविन इमारतीच्या प्रस्तावा विषयी चर्चा झाली.  घाटीतील डॉक्‍टर रुग्णांची गैरसोय टाळा  घाटीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या दुरुस्तीची कामे तात्काळ करण्यात यावी जेणे करुन तेथे येणाऱ्या रुग्णांची व तेथे असलेल्या डॉक्‍टर, अधिकाऱ्यांची होणारी गैरसोय टाळता येईल आणि तेथील रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी. अधीक्षक अभियंता सु.गो.देशपांडे, कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, वाय. बी. कुलकर्णी, एन.बी.भंडे, ए. वाय. येरेकर, कदिर अहेमद, एस. बी. बिरारे आदींची यावेळी उपस्थिीती होती. News Item ID:  599-news_story-1573227416 Mobile Device Headline:  खासदार इम्तियाज म्हणतात, लागेल तेवढा निधी आणीन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यातील बांधकामाच्या कामांचा आढावा घेतला. विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशांवर कारवाई करण्याच्या सुचना देत लागेल तेवढा निधी शासनाकडून आणण्याची ग्वाही त्यांनी बैठकीत दिली.  औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अधिकारी. बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पिय कामे आणि अर्थसंकल्पिय इमारती या योजनांतर्गत येणाऱ्या रस्ते, पुल व इमारती विषयी तसेच तसेच व्दिवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कामे, रस्ते व पुल परिक्षण दुरुस्ती विषयी व शासकीय निवासी आणि अनिवासी इमारती दुरुस्ती संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील आणि वैजापूर, कन्नड, गंगापूर व खुलताबाद येथील रस्त्याविषयी खासदार इम्तियाज जलील यांनी चर्चा करत दुरावस्था झालेल्या रस्तांची तात्काळ दुरुस्तीच्या सुचना त्यांनी दिल्या.  शासकीय कार्यालय, कोर्ट व इमारतींच्या अवस्थेबाबत चर्चा केली आणि ज्या इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम आहे ते लवकरात लवकर करावे आणि नविन इमारतीच्या प्रस्तावा विषयी चर्चा झाली.  घाटीतील डॉक्‍टर रुग्णांची गैरसोय टाळा  घाटीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या दुरुस्तीची कामे तात्काळ करण्यात यावी जेणे करुन तेथे येणाऱ्या रुग्णांची व तेथे असलेल्या डॉक्‍टर, अधिकाऱ्यांची होणारी गैरसोय टाळता येईल आणि तेथील रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी. अधीक्षक अभियंता सु.गो.देशपांडे, कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, वाय. बी. कुलकर्णी, एन.बी.भंडे, ए. वाय. येरेकर, कदिर अहेमद, एस. बी. बिरारे आदींची यावेळी उपस्थिीती होती. Vertical Image:  English Headline:  Imtiyaz Jaleel reviewed PWD works in Aurangabad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग sections खासदार इम्तियाज जलील imtiaz jaleel विकास नाबार्ड nabard अर्थसंकल्प union budget विषय topics पूर floods गंगा ganga river रस्ता डॉक्‍टर Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग, Sections, खासदार, इम्तियाज जलील, Imtiaz Jaleel, विकास, नाबार्ड, NABARD, अर्थसंकल्प, Union Budget, विषय, Topics, पूर, Floods, गंगा, Ganga River, रस्ता, डॉक्‍टर Twitter Publish:  Meta Keyword:  Imtiyaz Jaleel reviewed PWD works in Aurangabad Meta Description:  Imtiyaz Jaleel reviewed PWD works in Aurangabad Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2CpnF6v

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q7ipwm
Read More
शिवसेनामुक्‍त भारतीय जनता पक्ष?

भाजप- शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले आहे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल.

महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे भांड्याला भांडी लागायची, वस्तू परस्परांना फेकून मारण्यापर्यंत परिस्थिती जायची; पण भांडून झाले की सत्तेसाठी दोघेही एकत्र यायचे. ‘कमळाबाई’ म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिणवायचे. त्यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे हे सहन करावे लागे, असे भाजप नेते म्हणायचे. बाळासाहेबांचे हे बोल खरे तर स्वाभिमानाला धक्का पोहोचविणारे; पण महाराष्ट्रासारख्या प्रतिकूल राज्यात थोडी तरी राजकीय जागा मिळावी म्हणून ते बोल गिळले जायचे.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यासारखे बडे नेतेही हा विषय सोडून द्यायचे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’ला पाठिंबा न देता कधी मराठी उमेदवाराचा मुद्दा पुढे नेत, तर कधी प्रणव मुखर्जी यांच्या विद्वत्तेचा मान राखत शिवसेना थेट विरोधी बाजूला मतदान करायची.

‘सत्तातुराणाम न भयं न अभिमान’ या न्यायाने हे सारे निभावून नेले जायचे. भाजपच्या या पडत्या घेण्याला शिवसेना इतकी सरावली होती, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच भाषा कायम ठेवली गेली. अतिआक्रमक, काँग्रेसमुक्‍तीचा बेलगाम नारा देणारे मोदी-शहांचे पर्व भाजपमध्ये सुरू झाले, याची दखल शिवसेनेने पूर्वानुभवामुळे घेतली नाहीच. लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये पराभव झाल्याने गोंधळलेल्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेना बरोबर यावी म्हणून पडती बाजू घेतली. पंढरपूरच्या सभेत शिवसेनेचे नवे कर्तेधर्ते उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी जाहीर टीका केली होती. सत्तासुंदरी दूर पळू नये, या एकमेव भावनेने मोदी- शहांनीही या विरोधाला नजरेआड केले. या प्रकारामुळे शिवसेना सोकावली. सत्तेची पदे पन्नास- पन्नास टक्‍के वाटून घेण्याचे भाजपचे धोरण हाच परवलीचा शब्द मानला गेला. ‘युतीचा धर्म’ हा केवळ बोलण्याच्या बाता आहेत, अशी सोयीस्कर समजूत करून घेत विधानसभेच्या जागावाटपात एकीकडे कमी जागा स्वीकारल्या; पण कणकवली, माण या दोन मतदारसंघांत ‘एबी’ फॉर्म दिले गेले.
भाजपही लोकसभा निवडणुकीचे निकाल अन्‌ काश्‍मीरबाबतचे ३७०वे कलम रद्द झाल्याच्या हवेत होता, त्यामुळे आपण सहज १३०चा टप्पा गाठू, असा फाजील आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. निकालाने १०५ वर भाजपला आणून ठेवले आणि शिवसेनेचा स्वाभिमान पुन्हा फणा काढून वर आला. उद्धव ठाकरे हे धोरणी नेते, प्रतिकूलतेत पक्ष पुढे नेणारे; पण खासदार व संपादक संजय राऊत सकाळ- संध्याकाळ बोलत राहिले. भाजपऐवजी अन्य पक्षांशी चर्चा करता येईल, असे खुद्द पक्षप्रमुख सांगू लागले. युतीधर्म असा असतो काय, याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांना तर पडला असणारच; पण तो भाजपच्या दिल्लीकर नेत्यांना भेडसावू लागला. कदाचित प्रथमच. समसमान जागा म्हणजे मुख्यमंत्रिपद असा अर्थ लावणाऱ्या शिवसेनेला आपण केवळ ५७ जागा जिंकू शकलो आहोत, भाजपच्या जागा त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत याचा सोयीस्कर विसर पडला. समसमान मतदारसंघ मागितले गेले का नाहीत, ‘मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याच्या भाजपच्या प्रचारावर आक्षेप का घेतला नाही, असे प्रश्‍न राऊतांना विचारताच येणार नाहीत, असा त्यांचा आविर्भाव असे. आता भाजपने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. खरे तर समवेत असलेल्या सहकाऱ्यांना, वाटचालीत साथ देणाऱ्या पक्षांना मागे टाकून पुढे जाण्याचा स्वभाव आता भाजपने आक्रमकपणे स्वीकारला आहे. वाद घालत भांडत-तंटत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अचानक झालेली युती जशी मतदारांनी डोक्‍यावर घेतली नाही, तशी युतीतील कलागत कार्यकर्त्यांनी घृणास्पद मानली. निकालानंतरही ‘महाराष्ट्र उपऱ्यांना स्वीकारत नसतो’ असा सूर मुखपत्रातून लावला गेला. ही औद्धत्याची परिसीमा आहे, असा निवाडा देत श्रेष्ठींनी ‘शिवसेनेला जागेवर आणा’ असे निरोप फडणवीस यांना पाठवले हे निश्‍चित आहे. फडणवीसांच्या चांगुलपणामुळे भाजपने जवळपास बरोबरीत जागा जिंकूनही मुंबई महापालिकेच्या चाव्या शिवसेनेकडे सोपवल्या गेल्या, याचेही स्मरण शिवसेनेने ठेवले नाही.
भाजप-शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले. आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. बडे पक्ष कायमच छोट्या पक्षांना संपवत असतात. मोदी- शहांचे राजकारण आक्रमक आहे, ते महाराष्ट्रातील फडणवीस आणि गडकरींप्रमाणे सामोपचाराचे नाही. भाजपला ३०३ चा टप्पा गाठता आला तो नव्या आक्रमकतेमुळे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण एकुणातला घटनाक्रम भाजपची वाटचाल शिवसेनेपासून मुक्‍ती घेण्याकडे असावा. ते शक्‍य आहे काय, महाराष्ट्रात तेवढी संघटनात्मक ताकद भाजप बाळगतो काय, हे पुढचे प्रश्‍न आहेत. त्याची उत्तरे मिळतील तेव्हा मिळोत; पण आता संसार बेकीकडे सरकतो आहे, याची जाणीव शिवसेनेने ठेवलेली बरी.

News Item ID: 

599-news_story-1573229087

Mobile Device Headline: 

शिवसेनामुक्‍त भारतीय जनता पक्ष?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Sampadakiya

Mobile Body: 

भाजप- शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले आहे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल.

महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे भांड्याला भांडी लागायची, वस्तू परस्परांना फेकून मारण्यापर्यंत परिस्थिती जायची; पण भांडून झाले की सत्तेसाठी दोघेही एकत्र यायचे. ‘कमळाबाई’ म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिणवायचे. त्यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे हे सहन करावे लागे, असे भाजप नेते म्हणायचे. बाळासाहेबांचे हे बोल खरे तर स्वाभिमानाला धक्का पोहोचविणारे; पण महाराष्ट्रासारख्या प्रतिकूल राज्यात थोडी तरी राजकीय जागा मिळावी म्हणून ते बोल गिळले जायचे.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यासारखे बडे नेतेही हा विषय सोडून द्यायचे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’ला पाठिंबा न देता कधी मराठी उमेदवाराचा मुद्दा पुढे नेत, तर कधी प्रणव मुखर्जी यांच्या विद्वत्तेचा मान राखत शिवसेना थेट विरोधी बाजूला मतदान करायची.

‘सत्तातुराणाम न भयं न अभिमान’ या न्यायाने हे सारे निभावून नेले जायचे. भाजपच्या या पडत्या घेण्याला शिवसेना इतकी सरावली होती, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच भाषा कायम ठेवली गेली. अतिआक्रमक, काँग्रेसमुक्‍तीचा बेलगाम नारा देणारे मोदी-शहांचे पर्व भाजपमध्ये सुरू झाले, याची दखल शिवसेनेने पूर्वानुभवामुळे घेतली नाहीच. लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये पराभव झाल्याने गोंधळलेल्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेना बरोबर यावी म्हणून पडती बाजू घेतली. पंढरपूरच्या सभेत शिवसेनेचे नवे कर्तेधर्ते उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी जाहीर टीका केली होती. सत्तासुंदरी दूर पळू नये, या एकमेव भावनेने मोदी- शहांनीही या विरोधाला नजरेआड केले. या प्रकारामुळे शिवसेना सोकावली. सत्तेची पदे पन्नास- पन्नास टक्‍के वाटून घेण्याचे भाजपचे धोरण हाच परवलीचा शब्द मानला गेला. ‘युतीचा धर्म’ हा केवळ बोलण्याच्या बाता आहेत, अशी सोयीस्कर समजूत करून घेत विधानसभेच्या जागावाटपात एकीकडे कमी जागा स्वीकारल्या; पण कणकवली, माण या दोन मतदारसंघांत ‘एबी’ फॉर्म दिले गेले.
भाजपही लोकसभा निवडणुकीचे निकाल अन्‌ काश्‍मीरबाबतचे ३७०वे कलम रद्द झाल्याच्या हवेत होता, त्यामुळे आपण सहज १३०चा टप्पा गाठू, असा फाजील आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. निकालाने १०५ वर भाजपला आणून ठेवले आणि शिवसेनेचा स्वाभिमान पुन्हा फणा काढून वर आला. उद्धव ठाकरे हे धोरणी नेते, प्रतिकूलतेत पक्ष पुढे नेणारे; पण खासदार व संपादक संजय राऊत सकाळ- संध्याकाळ बोलत राहिले. भाजपऐवजी अन्य पक्षांशी चर्चा करता येईल, असे खुद्द पक्षप्रमुख सांगू लागले. युतीधर्म असा असतो काय, याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांना तर पडला असणारच; पण तो भाजपच्या दिल्लीकर नेत्यांना भेडसावू लागला. कदाचित प्रथमच. समसमान जागा म्हणजे मुख्यमंत्रिपद असा अर्थ लावणाऱ्या शिवसेनेला आपण केवळ ५७ जागा जिंकू शकलो आहोत, भाजपच्या जागा त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत याचा सोयीस्कर विसर पडला. समसमान मतदारसंघ मागितले गेले का नाहीत, ‘मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याच्या भाजपच्या प्रचारावर आक्षेप का घेतला नाही, असे प्रश्‍न राऊतांना विचारताच येणार नाहीत, असा त्यांचा आविर्भाव असे. आता भाजपने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. खरे तर समवेत असलेल्या सहकाऱ्यांना, वाटचालीत साथ देणाऱ्या पक्षांना मागे टाकून पुढे जाण्याचा स्वभाव आता भाजपने आक्रमकपणे स्वीकारला आहे. वाद घालत भांडत-तंटत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अचानक झालेली युती जशी मतदारांनी डोक्‍यावर घेतली नाही, तशी युतीतील कलागत कार्यकर्त्यांनी घृणास्पद मानली. निकालानंतरही ‘महाराष्ट्र उपऱ्यांना स्वीकारत नसतो’ असा सूर मुखपत्रातून लावला गेला. ही औद्धत्याची परिसीमा आहे, असा निवाडा देत श्रेष्ठींनी ‘शिवसेनेला जागेवर आणा’ असे निरोप फडणवीस यांना पाठवले हे निश्‍चित आहे. फडणवीसांच्या चांगुलपणामुळे भाजपने जवळपास बरोबरीत जागा जिंकूनही मुंबई महापालिकेच्या चाव्या शिवसेनेकडे सोपवल्या गेल्या, याचेही स्मरण शिवसेनेने ठेवले नाही.
भाजप-शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले. आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. बडे पक्ष कायमच छोट्या पक्षांना संपवत असतात. मोदी- शहांचे राजकारण आक्रमक आहे, ते महाराष्ट्रातील फडणवीस आणि गडकरींप्रमाणे सामोपचाराचे नाही. भाजपला ३०३ चा टप्पा गाठता आला तो नव्या आक्रमकतेमुळे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण एकुणातला घटनाक्रम भाजपची वाटचाल शिवसेनेपासून मुक्‍ती घेण्याकडे असावा. ते शक्‍य आहे काय, महाराष्ट्रात तेवढी संघटनात्मक ताकद भाजप बाळगतो काय, हे पुढचे प्रश्‍न आहेत. त्याची उत्तरे मिळतील तेव्हा मिळोत; पण आता संसार बेकीकडे सरकतो आहे, याची जाणीव शिवसेनेने ठेवलेली बरी.

Vertical Image: 

English Headline: 

shivsenafree bjp party politics

Author Type: 

External Author

मृणालिनी नानिवडेकर

भाजप

शिवसेना

uddhav thakare

shivsena

sanjay raut

maharashtra

कमळ

बाळासाहेब ठाकरे

lk advani

एनडीए

लोकसभा

राजस्थान

politics

छत्तीसगड

defeat

chowkidar

chowkidar chor hain

खासदार

devendra fadnavis

mumbai

Search Functional Tags: 

भाजप, शिवसेना, Uddhav Thakare, Shivsena, Sanjay Raut, Maharashtra, कमळ, बाळासाहेब ठाकरे, LK Advani, एनडीए, लोकसभा, राजस्थान, Politics, छत्तीसगड, defeat, chowkidar, chowkidar chor hain, खासदार, Devendra Fadnavis, Mumbai

Twitter Publish: 

Meta Description: 

महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे भांड्याला भांडी लागायची, वस्तू परस्परांना फेकून मारण्यापर्यंत परिस्थिती जायची; पण भांडून झाले की सत्तेसाठी दोघेही एकत्र यायचे.

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

महाराष्ट्र

भाजप

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवसेनामुक्‍त भारतीय जनता पक्ष? भाजप- शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले आहे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे भांड्याला भांडी लागायची, वस्तू परस्परांना फेकून मारण्यापर्यंत परिस्थिती जायची; पण भांडून झाले की सत्तेसाठी दोघेही एकत्र यायचे. ‘कमळाबाई’ म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिणवायचे. त्यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे हे सहन करावे लागे, असे भाजप नेते म्हणायचे. बाळासाहेबांचे हे बोल खरे तर स्वाभिमानाला धक्का पोहोचविणारे; पण महाराष्ट्रासारख्या प्रतिकूल राज्यात थोडी तरी राजकीय जागा मिळावी म्हणून ते बोल गिळले जायचे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यासारखे बडे नेतेही हा विषय सोडून द्यायचे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’ला पाठिंबा न देता कधी मराठी उमेदवाराचा मुद्दा पुढे नेत, तर कधी प्रणव मुखर्जी यांच्या विद्वत्तेचा मान राखत शिवसेना थेट विरोधी बाजूला मतदान करायची. ‘सत्तातुराणाम न भयं न अभिमान’ या न्यायाने हे सारे निभावून नेले जायचे. भाजपच्या या पडत्या घेण्याला शिवसेना इतकी सरावली होती, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच भाषा कायम ठेवली गेली. अतिआक्रमक, काँग्रेसमुक्‍तीचा बेलगाम नारा देणारे मोदी-शहांचे पर्व भाजपमध्ये सुरू झाले, याची दखल शिवसेनेने पूर्वानुभवामुळे घेतली नाहीच. लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये पराभव झाल्याने गोंधळलेल्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेना बरोबर यावी म्हणून पडती बाजू घेतली. पंढरपूरच्या सभेत शिवसेनेचे नवे कर्तेधर्ते उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी जाहीर टीका केली होती. सत्तासुंदरी दूर पळू नये, या एकमेव भावनेने मोदी- शहांनीही या विरोधाला नजरेआड केले. या प्रकारामुळे शिवसेना सोकावली. सत्तेची पदे पन्नास- पन्नास टक्‍के वाटून घेण्याचे भाजपचे धोरण हाच परवलीचा शब्द मानला गेला. ‘युतीचा धर्म’ हा केवळ बोलण्याच्या बाता आहेत, अशी सोयीस्कर समजूत करून घेत विधानसभेच्या जागावाटपात एकीकडे कमी जागा स्वीकारल्या; पण कणकवली, माण या दोन मतदारसंघांत ‘एबी’ फॉर्म दिले गेले. भाजपही लोकसभा निवडणुकीचे निकाल अन्‌ काश्‍मीरबाबतचे ३७०वे कलम रद्द झाल्याच्या हवेत होता, त्यामुळे आपण सहज १३०चा टप्पा गाठू, असा फाजील आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. निकालाने १०५ वर भाजपला आणून ठेवले आणि शिवसेनेचा स्वाभिमान पुन्हा फणा काढून वर आला. उद्धव ठाकरे हे धोरणी नेते, प्रतिकूलतेत पक्ष पुढे नेणारे; पण खासदार व संपादक संजय राऊत सकाळ- संध्याकाळ बोलत राहिले. भाजपऐवजी अन्य पक्षांशी चर्चा करता येईल, असे खुद्द पक्षप्रमुख सांगू लागले. युतीधर्म असा असतो काय, याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांना तर पडला असणारच; पण तो भाजपच्या दिल्लीकर नेत्यांना भेडसावू लागला. कदाचित प्रथमच. समसमान जागा म्हणजे मुख्यमंत्रिपद असा अर्थ लावणाऱ्या शिवसेनेला आपण केवळ ५७ जागा जिंकू शकलो आहोत, भाजपच्या जागा त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत याचा सोयीस्कर विसर पडला. समसमान मतदारसंघ मागितले गेले का नाहीत, ‘मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याच्या भाजपच्या प्रचारावर आक्षेप का घेतला नाही, असे प्रश्‍न राऊतांना विचारताच येणार नाहीत, असा त्यांचा आविर्भाव असे. आता भाजपने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. खरे तर समवेत असलेल्या सहकाऱ्यांना, वाटचालीत साथ देणाऱ्या पक्षांना मागे टाकून पुढे जाण्याचा स्वभाव आता भाजपने आक्रमकपणे स्वीकारला आहे. वाद घालत भांडत-तंटत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अचानक झालेली युती जशी मतदारांनी डोक्‍यावर घेतली नाही, तशी युतीतील कलागत कार्यकर्त्यांनी घृणास्पद मानली. निकालानंतरही ‘महाराष्ट्र उपऱ्यांना स्वीकारत नसतो’ असा सूर मुखपत्रातून लावला गेला. ही औद्धत्याची परिसीमा आहे, असा निवाडा देत श्रेष्ठींनी ‘शिवसेनेला जागेवर आणा’ असे निरोप फडणवीस यांना पाठवले हे निश्‍चित आहे. फडणवीसांच्या चांगुलपणामुळे भाजपने जवळपास बरोबरीत जागा जिंकूनही मुंबई महापालिकेच्या चाव्या शिवसेनेकडे सोपवल्या गेल्या, याचेही स्मरण शिवसेनेने ठेवले नाही. भाजप-शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले. आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. बडे पक्ष कायमच छोट्या पक्षांना संपवत असतात. मोदी- शहांचे राजकारण आक्रमक आहे, ते महाराष्ट्रातील फडणवीस आणि गडकरींप्रमाणे सामोपचाराचे नाही. भाजपला ३०३ चा टप्पा गाठता आला तो नव्या आक्रमकतेमुळे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण एकुणातला घटनाक्रम भाजपची वाटचाल शिवसेनेपासून मुक्‍ती घेण्याकडे असावा. ते शक्‍य आहे काय, महाराष्ट्रात तेवढी संघटनात्मक ताकद भाजप बाळगतो काय, हे पुढचे प्रश्‍न आहेत. त्याची उत्तरे मिळतील तेव्हा मिळोत; पण आता संसार बेकीकडे सरकतो आहे, याची जाणीव शिवसेनेने ठेवलेली बरी. News Item ID:  599-news_story-1573229087 Mobile Device Headline:  शिवसेनामुक्‍त भारतीय जनता पक्ष? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sampadakiya Mobile Body:  भाजप- शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले आहे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे भांड्याला भांडी लागायची, वस्तू परस्परांना फेकून मारण्यापर्यंत परिस्थिती जायची; पण भांडून झाले की सत्तेसाठी दोघेही एकत्र यायचे. ‘कमळाबाई’ म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिणवायचे. त्यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे हे सहन करावे लागे, असे भाजप नेते म्हणायचे. बाळासाहेबांचे हे बोल खरे तर स्वाभिमानाला धक्का पोहोचविणारे; पण महाराष्ट्रासारख्या प्रतिकूल राज्यात थोडी तरी राजकीय जागा मिळावी म्हणून ते बोल गिळले जायचे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यासारखे बडे नेतेही हा विषय सोडून द्यायचे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’ला पाठिंबा न देता कधी मराठी उमेदवाराचा मुद्दा पुढे नेत, तर कधी प्रणव मुखर्जी यांच्या विद्वत्तेचा मान राखत शिवसेना थेट विरोधी बाजूला मतदान करायची. ‘सत्तातुराणाम न भयं न अभिमान’ या न्यायाने हे सारे निभावून नेले जायचे. भाजपच्या या पडत्या घेण्याला शिवसेना इतकी सरावली होती, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच भाषा कायम ठेवली गेली. अतिआक्रमक, काँग्रेसमुक्‍तीचा बेलगाम नारा देणारे मोदी-शहांचे पर्व भाजपमध्ये सुरू झाले, याची दखल शिवसेनेने पूर्वानुभवामुळे घेतली नाहीच. लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये पराभव झाल्याने गोंधळलेल्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेना बरोबर यावी म्हणून पडती बाजू घेतली. पंढरपूरच्या सभेत शिवसेनेचे नवे कर्तेधर्ते उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी जाहीर टीका केली होती. सत्तासुंदरी दूर पळू नये, या एकमेव भावनेने मोदी- शहांनीही या विरोधाला नजरेआड केले. या प्रकारामुळे शिवसेना सोकावली. सत्तेची पदे पन्नास- पन्नास टक्‍के वाटून घेण्याचे भाजपचे धोरण हाच परवलीचा शब्द मानला गेला. ‘युतीचा धर्म’ हा केवळ बोलण्याच्या बाता आहेत, अशी सोयीस्कर समजूत करून घेत विधानसभेच्या जागावाटपात एकीकडे कमी जागा स्वीकारल्या; पण कणकवली, माण या दोन मतदारसंघांत ‘एबी’ फॉर्म दिले गेले. भाजपही लोकसभा निवडणुकीचे निकाल अन्‌ काश्‍मीरबाबतचे ३७०वे कलम रद्द झाल्याच्या हवेत होता, त्यामुळे आपण सहज १३०चा टप्पा गाठू, असा फाजील आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. निकालाने १०५ वर भाजपला आणून ठेवले आणि शिवसेनेचा स्वाभिमान पुन्हा फणा काढून वर आला. उद्धव ठाकरे हे धोरणी नेते, प्रतिकूलतेत पक्ष पुढे नेणारे; पण खासदार व संपादक संजय राऊत सकाळ- संध्याकाळ बोलत राहिले. भाजपऐवजी अन्य पक्षांशी चर्चा करता येईल, असे खुद्द पक्षप्रमुख सांगू लागले. युतीधर्म असा असतो काय, याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांना तर पडला असणारच; पण तो भाजपच्या दिल्लीकर नेत्यांना भेडसावू लागला. कदाचित प्रथमच. समसमान जागा म्हणजे मुख्यमंत्रिपद असा अर्थ लावणाऱ्या शिवसेनेला आपण केवळ ५७ जागा जिंकू शकलो आहोत, भाजपच्या जागा त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत याचा सोयीस्कर विसर पडला. समसमान मतदारसंघ मागितले गेले का नाहीत, ‘मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याच्या भाजपच्या प्रचारावर आक्षेप का घेतला नाही, असे प्रश्‍न राऊतांना विचारताच येणार नाहीत, असा त्यांचा आविर्भाव असे. आता भाजपने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. खरे तर समवेत असलेल्या सहकाऱ्यांना, वाटचालीत साथ देणाऱ्या पक्षांना मागे टाकून पुढे जाण्याचा स्वभाव आता भाजपने आक्रमकपणे स्वीकारला आहे. वाद घालत भांडत-तंटत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अचानक झालेली युती जशी मतदारांनी डोक्‍यावर घेतली नाही, तशी युतीतील कलागत कार्यकर्त्यांनी घृणास्पद मानली. निकालानंतरही ‘महाराष्ट्र उपऱ्यांना स्वीकारत नसतो’ असा सूर मुखपत्रातून लावला गेला. ही औद्धत्याची परिसीमा आहे, असा निवाडा देत श्रेष्ठींनी ‘शिवसेनेला जागेवर आणा’ असे निरोप फडणवीस यांना पाठवले हे निश्‍चित आहे. फडणवीसांच्या चांगुलपणामुळे भाजपने जवळपास बरोबरीत जागा जिंकूनही मुंबई महापालिकेच्या चाव्या शिवसेनेकडे सोपवल्या गेल्या, याचेही स्मरण शिवसेनेने ठेवले नाही. भाजप-शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले. आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. बडे पक्ष कायमच छोट्या पक्षांना संपवत असतात. मोदी- शहांचे राजकारण आक्रमक आहे, ते महाराष्ट्रातील फडणवीस आणि गडकरींप्रमाणे सामोपचाराचे नाही. भाजपला ३०३ चा टप्पा गाठता आला तो नव्या आक्रमकतेमुळे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण एकुणातला घटनाक्रम भाजपची वाटचाल शिवसेनेपासून मुक्‍ती घेण्याकडे असावा. ते शक्‍य आहे काय, महाराष्ट्रात तेवढी संघटनात्मक ताकद भाजप बाळगतो काय, हे पुढचे प्रश्‍न आहेत. त्याची उत्तरे मिळतील तेव्हा मिळोत; पण आता संसार बेकीकडे सरकतो आहे, याची जाणीव शिवसेनेने ठेवलेली बरी. Vertical Image:  English Headline:  shivsenafree bjp party politics Author Type:  External Author मृणालिनी नानिवडेकर भाजप शिवसेना uddhav thakare shivsena sanjay raut maharashtra कमळ बाळासाहेब ठाकरे lk advani एनडीए लोकसभा राजस्थान politics छत्तीसगड defeat chowkidar chowkidar chor hain खासदार devendra fadnavis mumbai Search Functional Tags:  भाजप, शिवसेना, Uddhav Thakare, Shivsena, Sanjay Raut, Maharashtra, कमळ, बाळासाहेब ठाकरे, LK Advani, एनडीए, लोकसभा, राजस्थान, Politics, छत्तीसगड, defeat, chowkidar, chowkidar chor hain, खासदार, Devendra Fadnavis, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे भांड्याला भांडी लागायची, वस्तू परस्परांना फेकून मारण्यापर्यंत परिस्थिती जायची; पण भांडून झाले की सत्तेसाठी दोघेही एकत्र यायचे. Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना महाराष्ट्र भाजप उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33rbP7X
Read More
अयोध्या केस: 'रामलल्ला विराजमान'चे महत्त्व समजण्यासाठी हिंदू पक्षांना 104 वर्षं लागली
गांधी कुटुंबाचे ‘एसपीजी’ संरक्षण मागे - सरकारचा निर्णय

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. सोनियांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका गांधी यांचाही त्यात समावेश असून, या कुटुंबाला आता ‘झेड-प्लस’ सुरक्षा दिली जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे.

सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’च्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी २१ मे १९९१ रोजी हत्या केल्यानंतर या कुटुंबाला ‘एसपीजी’चे संरक्षण देण्यात आले होते. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार जवानांचा समावेश असलेले ‘एसपीजी’ दल आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल. 

केंद्राच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेण्यात आली असून, राहुल यांचे निवासस्थान असलेल्या १२, तुघलक लेन या निवासस्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सांभाळली आहे.  सोनियांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथेही ‘सीआरपीएफ’चे जवान दाखल झाले असून येथील ‘एसपीजी’ सुरक्षा टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल.

विविध सुरक्षा संस्थांच्या शिफारशींनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय केले जातात. गांधी कुटुंबीयांना आता फार मोठा धोका नसल्याने त्यांना आता देशभर ‘झेड-प्लस’ सुरक्षा राहील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. १९८८ च्या ‘एसपीजी’ कायद्यात १९९१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार गांधी कुटुंबीयांचा समावेश अति अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये करण्यात येऊन त्यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुरविण्यात आली होती. २८ वर्षांनंतर ती मागे घेतली गेली आहे. ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत ३६ कर्मचारी असतात, त्यात दहा एनएसजी कमांडो असतात. 

‘एसपीजी’ हे देशातील सर्वोच्च सुरक्षाकवच असून, त्यात रक्षकांसह अत्याधुनिक वाहने, जॅमर आणि रुग्णवाहिकेचा समावेश होतो. ‘एसपीजी’ कायद्यानुसार या दलावर फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधानांना या दलाचे दहा वर्षे संरक्षण दिले जाते. मात्र, २००३ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हा कालावधी एक वर्षावर आणण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेतली आहे.

News Item ID: 

599-news_story-1573225144

Mobile Device Headline: 

गांधी कुटुंबाचे ‘एसपीजी’ संरक्षण मागे - सरकारचा निर्णय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. सोनियांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका गांधी यांचाही त्यात समावेश असून, या कुटुंबाला आता ‘झेड-प्लस’ सुरक्षा दिली जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे.

सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’च्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी २१ मे १९९१ रोजी हत्या केल्यानंतर या कुटुंबाला ‘एसपीजी’चे संरक्षण देण्यात आले होते. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार जवानांचा समावेश असलेले ‘एसपीजी’ दल आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल. 

केंद्राच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेण्यात आली असून, राहुल यांचे निवासस्थान असलेल्या १२, तुघलक लेन या निवासस्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सांभाळली आहे.  सोनियांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथेही ‘सीआरपीएफ’चे जवान दाखल झाले असून येथील ‘एसपीजी’ सुरक्षा टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल.

विविध सुरक्षा संस्थांच्या शिफारशींनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय केले जातात. गांधी कुटुंबीयांना आता फार मोठा धोका नसल्याने त्यांना आता देशभर ‘झेड-प्लस’ सुरक्षा राहील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. १९८८ च्या ‘एसपीजी’ कायद्यात १९९१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार गांधी कुटुंबीयांचा समावेश अति अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये करण्यात येऊन त्यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुरविण्यात आली होती. २८ वर्षांनंतर ती मागे घेतली गेली आहे. ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत ३६ कर्मचारी असतात, त्यात दहा एनएसजी कमांडो असतात. 

‘एसपीजी’ हे देशातील सर्वोच्च सुरक्षाकवच असून, त्यात रक्षकांसह अत्याधुनिक वाहने, जॅमर आणि रुग्णवाहिकेचा समावेश होतो. ‘एसपीजी’ कायद्यानुसार या दलावर फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधानांना या दलाचे दहा वर्षे संरक्षण दिले जाते. मात्र, २००३ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हा कालावधी एक वर्षावर आणण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेतली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

gandhi family spg security cancel by government

Author Type: 

External Author

पीटीआय

सीआरपीएफ

राजीव गांधी

पोलिस

politics

atal bihari vajpayee

मंत्रालय

narendra modi

मनमोहनसिंग

Search Functional Tags: 

सीआरपीएफ, राजीव गांधी, पोलिस, Politics, Atal Bihari Vajpayee, मंत्रालय, Narendra Modi, मनमोहनसिंग

Twitter Publish: 

Meta Description: 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गांधी कुटुंबाचे ‘एसपीजी’ संरक्षण मागे - सरकारचा निर्णय नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. सोनियांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका गांधी यांचाही त्यात समावेश असून, या कुटुंबाला आता ‘झेड-प्लस’ सुरक्षा दिली जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’च्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी २१ मे १९९१ रोजी हत्या केल्यानंतर या कुटुंबाला ‘एसपीजी’चे संरक्षण देण्यात आले होते. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार जवानांचा समावेश असलेले ‘एसपीजी’ दल आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल.  केंद्राच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेण्यात आली असून, राहुल यांचे निवासस्थान असलेल्या १२, तुघलक लेन या निवासस्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सांभाळली आहे.  सोनियांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथेही ‘सीआरपीएफ’चे जवान दाखल झाले असून येथील ‘एसपीजी’ सुरक्षा टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. विविध सुरक्षा संस्थांच्या शिफारशींनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय केले जातात. गांधी कुटुंबीयांना आता फार मोठा धोका नसल्याने त्यांना आता देशभर ‘झेड-प्लस’ सुरक्षा राहील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. १९८८ च्या ‘एसपीजी’ कायद्यात १९९१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार गांधी कुटुंबीयांचा समावेश अति अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये करण्यात येऊन त्यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुरविण्यात आली होती. २८ वर्षांनंतर ती मागे घेतली गेली आहे. ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत ३६ कर्मचारी असतात, त्यात दहा एनएसजी कमांडो असतात.  ‘एसपीजी’ हे देशातील सर्वोच्च सुरक्षाकवच असून, त्यात रक्षकांसह अत्याधुनिक वाहने, जॅमर आणि रुग्णवाहिकेचा समावेश होतो. ‘एसपीजी’ कायद्यानुसार या दलावर फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधानांना या दलाचे दहा वर्षे संरक्षण दिले जाते. मात्र, २००३ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हा कालावधी एक वर्षावर आणण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेतली आहे. News Item ID:  599-news_story-1573225144 Mobile Device Headline:  गांधी कुटुंबाचे ‘एसपीजी’ संरक्षण मागे - सरकारचा निर्णय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. सोनियांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका गांधी यांचाही त्यात समावेश असून, या कुटुंबाला आता ‘झेड-प्लस’ सुरक्षा दिली जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम’च्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी २१ मे १९९१ रोजी हत्या केल्यानंतर या कुटुंबाला ‘एसपीजी’चे संरक्षण देण्यात आले होते. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार जवानांचा समावेश असलेले ‘एसपीजी’ दल आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल.  केंद्राच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेण्यात आली असून, राहुल यांचे निवासस्थान असलेल्या १२, तुघलक लेन या निवासस्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सांभाळली आहे.  सोनियांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथेही ‘सीआरपीएफ’चे जवान दाखल झाले असून येथील ‘एसपीजी’ सुरक्षा टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. विविध सुरक्षा संस्थांच्या शिफारशींनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यानुसार निर्णय केले जातात. गांधी कुटुंबीयांना आता फार मोठा धोका नसल्याने त्यांना आता देशभर ‘झेड-प्लस’ सुरक्षा राहील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. १९८८ च्या ‘एसपीजी’ कायद्यात १९९१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार गांधी कुटुंबीयांचा समावेश अति अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये करण्यात येऊन त्यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुरविण्यात आली होती. २८ वर्षांनंतर ती मागे घेतली गेली आहे. ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत ३६ कर्मचारी असतात, त्यात दहा एनएसजी कमांडो असतात.  ‘एसपीजी’ हे देशातील सर्वोच्च सुरक्षाकवच असून, त्यात रक्षकांसह अत्याधुनिक वाहने, जॅमर आणि रुग्णवाहिकेचा समावेश होतो. ‘एसपीजी’ कायद्यानुसार या दलावर फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधानांना या दलाचे दहा वर्षे संरक्षण दिले जाते. मात्र, २००३ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर हा कालावधी एक वर्षावर आणण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा मागे घेतली आहे. Vertical Image:  English Headline:  gandhi family spg security cancel by government Author Type:  External Author पीटीआय सीआरपीएफ राजीव गांधी पोलिस politics atal bihari vajpayee मंत्रालय narendra modi मनमोहनसिंग Search Functional Tags:  सीआरपीएफ, राजीव गांधी, पोलिस, Politics, Atal Bihari Vajpayee, मंत्रालय, Narendra Modi, मनमोहनसिंग Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली ‘स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप’ची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WX68fo
Read More
शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील

पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’

News Item ID: 

599-news_story-1573229496

Mobile Device Headline: 

शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’

Vertical Image: 

English Headline: 

Farmer People happy vittal rukmini chandrakant patil

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर

chandrakant patil

silver

floods

वारी

farming

government

Search Functional Tags: 

पंढरपूर, Chandrakant Patil, Silver, Floods, वारी, farming, Government

Twitter Publish: 

Meta Description: 

‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1573229496 Mobile Device Headline:  शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  Farmer People happy vittal rukmini chandrakant patil Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पंढरपूर chandrakant patil silver floods वारी farming government Search Functional Tags:  पंढरपूर, Chandrakant Patil, Silver, Floods, वारी, farming, Government Twitter Publish:  Meta Description:  ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NxeabK
Read More