Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 13, 2019

Vidhansabha 2019 : शिवसेना 135 जागांवर ठाम, भाजप म्हणतो 115 पुरेत

मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे तरी कसे, असा प्रश्‍न केला आहे.

समसमान जागावाटप या मागणीवर शिवसेना ठाम आहे. युतीच्या मित्रपक्षांसाठी 18 जागा बाजूला ठेवून उरलेल्या जागा समसमान वाटू, या शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर काय द्यावे, याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी 18 जागा बाजूला झाल्यास उर्वरित 270 जागा निम्म्या-निम्म्या वाटण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत समसमान जागावाटपाचे आश्‍वासन दिले असल्याने ही संख्या योग्यच असल्याचे शिवसेनेने भाजपला अनंत चतुर्दशीच्या रात्री कळवले आहे. शिवसेनेच्या आग्रही मागणीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील श्रेष्ठींना कळवली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशासाठी उद्या दिल्लीतील प्रत्यक्ष भेटीत या संबंधात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. अपक्ष म्हणून रिंगणात दाखल होणाऱ्या 18 जणांमागे भाजपच असल्याचेही शिवसेनेचे मत आहे.

शिवसेनेची 135 जागांची मागणी अवास्तव असल्याचे भाजपचे प्रथमदर्शनी मत आहे. शिवसेनेला आजची ताकद लक्षात घेता 115 पेक्षा जास्त जागा द्यायच्या तरी का, असा प्रश्‍न फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पडला आहे. भाजपची घोडदौड लक्षात घेता किमान 155 मतदारसंघांत लढणे आवश्‍यक असल्याचे पक्षाला वाटते. बाहेरून आलेली आमदार मंडळी सामावून घेण्यासाठी एवढे मतदारसंघ लढवणे आवश्‍यक असल्याचे नेत्यांना वाटते.

आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री?
दरम्यान, नाराज शिवसेनेला चुचकारण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरे यांची नेमणूक करण्याचे आश्‍वासन देण्याचे भाजपमध्ये घाटत आहे. मात्र आम्ही तडजोड करणार नाही असे शिवसेनेने कळवले आहे.

News Item ID: 

599-news_story-1568395385

Mobile Device Headline: 

Vidhansabha 2019 : शिवसेना 135 जागांवर ठाम, भाजप म्हणतो 115 पुरेत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे तरी कसे, असा प्रश्‍न केला आहे.

समसमान जागावाटप या मागणीवर शिवसेना ठाम आहे. युतीच्या मित्रपक्षांसाठी 18 जागा बाजूला ठेवून उरलेल्या जागा समसमान वाटू, या शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर काय द्यावे, याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी 18 जागा बाजूला झाल्यास उर्वरित 270 जागा निम्म्या-निम्म्या वाटण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत समसमान जागावाटपाचे आश्‍वासन दिले असल्याने ही संख्या योग्यच असल्याचे शिवसेनेने भाजपला अनंत चतुर्दशीच्या रात्री कळवले आहे. शिवसेनेच्या आग्रही मागणीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील श्रेष्ठींना कळवली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशासाठी उद्या दिल्लीतील प्रत्यक्ष भेटीत या संबंधात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. अपक्ष म्हणून रिंगणात दाखल होणाऱ्या 18 जणांमागे भाजपच असल्याचेही शिवसेनेचे मत आहे.

शिवसेनेची 135 जागांची मागणी अवास्तव असल्याचे भाजपचे प्रथमदर्शनी मत आहे. शिवसेनेला आजची ताकद लक्षात घेता 115 पेक्षा जास्त जागा द्यायच्या तरी का, असा प्रश्‍न फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पडला आहे. भाजपची घोडदौड लक्षात घेता किमान 155 मतदारसंघांत लढणे आवश्‍यक असल्याचे पक्षाला वाटते. बाहेरून आलेली आमदार मंडळी सामावून घेण्यासाठी एवढे मतदारसंघ लढवणे आवश्‍यक असल्याचे नेत्यांना वाटते.

आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री?
दरम्यान, नाराज शिवसेनेला चुचकारण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरे यांची नेमणूक करण्याचे आश्‍वासन देण्याचे भाजपमध्ये घाटत आहे. मात्र आम्ही तडजोड करणार नाही असे शिवसेनेने कळवले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Vidhansabha Election 2019 Shivsena BJP Yuti Seats Politics

Author Type: 

External Author

मृणालिनी नानिवडेकर

विधानसभा 2019

uddhav thakare

devendra fadnavis

mumbai

maharashtra

लोकसभा

अनंत चतुर्दशी

दिल्ली

उदयनराजे भोसले

चंद्रकांत पाटील

आमदार

आदित्य ठाकरे

राजकारण

विधानसभा अधिवेशन

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Uddhav Thakare, Devendra Fadnavis, Mumbai, Maharashtra, लोकसभा, अनंत चतुर्दशी, दिल्ली, उदयनराजे भोसले, चंद्रकांत पाटील, आमदार, आदित्य ठाकरे, राजकारण, विधानसभा अधिवेशन

Twitter Publish: 

Meta Description: 

समसमान जागावाटप या मागणीवर शिवसेना ठाम आहे. युतीच्या मित्रपक्षांसाठी 18 जागा बाजूला ठेवून उरलेल्या जागा समसमान वाटू, या शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर काय द्यावे, याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhansabha 2019 : शिवसेना 135 जागांवर ठाम, भाजप म्हणतो 115 पुरेत मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे तरी कसे, असा प्रश्‍न केला आहे. समसमान जागावाटप या मागणीवर शिवसेना ठाम आहे. युतीच्या मित्रपक्षांसाठी 18 जागा बाजूला ठेवून उरलेल्या जागा समसमान वाटू, या शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर काय द्यावे, याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी 18 जागा बाजूला झाल्यास उर्वरित 270 जागा निम्म्या-निम्म्या वाटण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत समसमान जागावाटपाचे आश्‍वासन दिले असल्याने ही संख्या योग्यच असल्याचे शिवसेनेने भाजपला अनंत चतुर्दशीच्या रात्री कळवले आहे. शिवसेनेच्या आग्रही मागणीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील श्रेष्ठींना कळवली आहे. उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशासाठी उद्या दिल्लीतील प्रत्यक्ष भेटीत या संबंधात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. अपक्ष म्हणून रिंगणात दाखल होणाऱ्या 18 जणांमागे भाजपच असल्याचेही शिवसेनेचे मत आहे. शिवसेनेची 135 जागांची मागणी अवास्तव असल्याचे भाजपचे प्रथमदर्शनी मत आहे. शिवसेनेला आजची ताकद लक्षात घेता 115 पेक्षा जास्त जागा द्यायच्या तरी का, असा प्रश्‍न फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पडला आहे. भाजपची घोडदौड लक्षात घेता किमान 155 मतदारसंघांत लढणे आवश्‍यक असल्याचे पक्षाला वाटते. बाहेरून आलेली आमदार मंडळी सामावून घेण्यासाठी एवढे मतदारसंघ लढवणे आवश्‍यक असल्याचे नेत्यांना वाटते. आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री? दरम्यान, नाराज शिवसेनेला चुचकारण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरे यांची नेमणूक करण्याचे आश्‍वासन देण्याचे भाजपमध्ये घाटत आहे. मात्र आम्ही तडजोड करणार नाही असे शिवसेनेने कळवले आहे. News Item ID:  599-news_story-1568395385 Mobile Device Headline:  Vidhansabha 2019 : शिवसेना 135 जागांवर ठाम, भाजप म्हणतो 115 पुरेत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे तरी कसे, असा प्रश्‍न केला आहे. समसमान जागावाटप या मागणीवर शिवसेना ठाम आहे. युतीच्या मित्रपक्षांसाठी 18 जागा बाजूला ठेवून उरलेल्या जागा समसमान वाटू, या शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर काय द्यावे, याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी 18 जागा बाजूला झाल्यास उर्वरित 270 जागा निम्म्या-निम्म्या वाटण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत समसमान जागावाटपाचे आश्‍वासन दिले असल्याने ही संख्या योग्यच असल्याचे शिवसेनेने भाजपला अनंत चतुर्दशीच्या रात्री कळवले आहे. शिवसेनेच्या आग्रही मागणीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील श्रेष्ठींना कळवली आहे. उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशासाठी उद्या दिल्लीतील प्रत्यक्ष भेटीत या संबंधात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. अपक्ष म्हणून रिंगणात दाखल होणाऱ्या 18 जणांमागे भाजपच असल्याचेही शिवसेनेचे मत आहे. शिवसेनेची 135 जागांची मागणी अवास्तव असल्याचे भाजपचे प्रथमदर्शनी मत आहे. शिवसेनेला आजची ताकद लक्षात घेता 115 पेक्षा जास्त जागा द्यायच्या तरी का, असा प्रश्‍न फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पडला आहे. भाजपची घोडदौड लक्षात घेता किमान 155 मतदारसंघांत लढणे आवश्‍यक असल्याचे पक्षाला वाटते. बाहेरून आलेली आमदार मंडळी सामावून घेण्यासाठी एवढे मतदारसंघ लढवणे आवश्‍यक असल्याचे नेत्यांना वाटते. आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री? दरम्यान, नाराज शिवसेनेला चुचकारण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरे यांची नेमणूक करण्याचे आश्‍वासन देण्याचे भाजपमध्ये घाटत आहे. मात्र आम्ही तडजोड करणार नाही असे शिवसेनेने कळवले आहे. Vertical Image:  English Headline:  Vidhansabha Election 2019 Shivsena BJP Yuti Seats Politics Author Type:  External Author मृणालिनी नानिवडेकर विधानसभा 2019 uddhav thakare devendra fadnavis mumbai maharashtra लोकसभा अनंत चतुर्दशी दिल्ली उदयनराजे भोसले चंद्रकांत पाटील आमदार आदित्य ठाकरे राजकारण विधानसभा अधिवेशन Search Functional Tags:  विधानसभा 2019, Uddhav Thakare, Devendra Fadnavis, Mumbai, Maharashtra, लोकसभा, अनंत चतुर्दशी, दिल्ली, उदयनराजे भोसले, चंद्रकांत पाटील, आमदार, आदित्य ठाकरे, राजकारण, विधानसभा अधिवेशन Twitter Publish:  Meta Description:  समसमान जागावाटप या मागणीवर शिवसेना ठाम आहे. युतीच्या मित्रपक्षांसाठी 18 जागा बाजूला ठेवून उरलेल्या जागा समसमान वाटू, या शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर काय द्यावे, याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I89t5n
Read More
गणेशोत्सव2019 : पोलिसांची घाई, कार्यकर्त्यांची नाराजी

गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ मार्गस्थ झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ अलका चौकातून पुढे गेल्यानंतर सर्वच मार्गांवरील मंडळांचे ध्वनिवर्धक पोलिसांनी बंद केले होते. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे ध्वनिवर्धक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही ते सुरू करण्यास परवानगी न दिल्याने मंडळातील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ ठिय्या मांडला होता. त्यामुळे सकाळी नऊच्या सुमारास मिरवणुकीचा वेग मंदावला होता. अनेक मंडळे संभाजी पूल आणि जंगली महाराज रस्त्यावर थांबलेली होती. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत मंडळे पुढे जात होती. स्पीकर बंद असले, तरी एलईडी लाइटचा झगमगाट मात्र सुरू होता.

भाऊ रंगारी मंडळाच्या मूर्तीचे साडेसहा वाजता, अखिल मंडई मंडळाच्या मूर्तीचे सकाळी सात वाजता, त्यानंतर दगडूशेठ मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन आठ वाजता व हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या श्रींचे पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले. 

नटेश्वर विसर्जन घाटावर ९४ मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले. खंडोजीबाबा चौकातून एकूण २३८ मंडळे मार्गस्थ झाली. त्यातील खडकमधील गोकूळ वास्तद तालीम मंडळ शेवटचे ठरले. कासेवाडीतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या श्रींचे सर्वांत शेवटी एक वाजून २१ मिनिटांनी विसर्जन झाले.

कुमठेकर रस्ता - लक्षवेधक रथ...
‘मयूर रथ’, ‘पार्वती नंदन रथ’, ‘कासव रथ’ यांसारखे विविध प्रकारचे देखणे रथ, तर दुसरीकडे ढोल-ताशा पथकांचे पारंपरिक वादन आणि ध्वनीवर्धकाच्या भिंतींमधून बाहेर पडणाऱ्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई ही कुमठेकर मार्गावरील यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती. मात्र मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविण्याचे कामही काही मंडळांनी केले. यंदा या मार्गावरील मिरवणूकीत ४६ मंडळांनी सहभाग घेतला होता. 

या मार्गावर यंदा ज्ञान प्रबोधिनीच्या ‘श्रीं’ची मिरवणूक सव्वादहा वाजता आली. त्यानंतर तब्बल थेट पावणेदोन वाजता मयूरेश मित्र मंडळ आले. श्री गुरुदत्त तरुण मंडळाचा ‘पार्वती नंदन गणेश रथ’, पाच पांडव मित्र मंडळाचा ‘तुळजाभवानी रथ’, आराधना मित्र मंडळाचे ‘शिव मंदिर रथ’, रणवीर मित्र मंडळ ‘मणीचा महाल’, श्री अचानक मित्र मंडळाचा ‘गजरथ’, वडार समाज मंडळाचा ‘ओम नमः शिवाय’ या मंडळांच्या देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

केळकर रस्ता - तरुणाई थिरकली
केळकर रस्त्यावर दुपारनंतर शनिवार आणि नारायण पेठेतील दोन  मंडळे आली. त्यानंतर सायंकाळी सहानंतर मंडळांचे आगमन झाले अन्‌ डीजेवर तरुणाई थिरकली.

केळकर रस्ता म्हणजे डीजेच्या तालावर फुल्ल जल्लोष असे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईची पावले या रस्त्याकडे वळली. सायंकाळी सहापासून रात्री बाराचा ठोका पडेपर्यंत हा रस्ता जल्लोषात बुडाला होता. दुपारी सव्वाच्या सुमारास शनिवार पेठेतील गणेशकृपा मित्र मंडळ, नारायण पेठेतील विजय मित्र मंडळाचे आगमन झाले. सायंकाळी जिजामाता तरुण मंडळ, गजानन मित्रमंडळ, कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघ, शनिवार पेठेतील सह्याद्री मित्रमंडळ, नारायण पेठेतील संयुक्‍त प्रसाद मित्र मंडळ, विनायक मित्र मंडळ, शनिवार पेठेतील नेने घाट गणेश मित्रमंडळ, रविवार पेठेतील हिंदू तरुण मंडळ, उदय मंडळ, सत्यशोधक मारुती मंडळ, जनवाडी येथील लालबहादूर शास्त्री तरुण मित्र मंडळासह इतर मंडळांचे आगमन झाले.

सुंदर देखाव्यांनी वेधले लक्ष
सूर्योदय मित्र मंडळ, जागृत गणपती मंडळ, बाल विकास मित्र मंडळ, नारायण पेठेतील विनायक मित्र मंडळ, कसबा पेठेतील भारतमाता मित्रमंडळ, विजय मंडळ ट्रस्टचा श्री त्रिशुंड मयूरेश्‍वर गणपती, साईनाथ मंडळ, केळकर रस्त्याचा राजा असलेल्या बुधवार चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह इतर गणेश मंडळांचे सुंदर देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

टिळक रस्ता - पारंपरिक वाद्यांच्या तालावर जल्लोष
वर्षानुवर्षे ध्वनिवर्धकाने (डीजे) दणाणून निघणारा टिळक रस्ता यंदाच्या मिरवणुकीत मात्र पारंपरिक वाद्यांनी निनादून निघाला. मंडळांनी सजविलेले रथ आणि त्यातील वैविध्याची परंपरा कायम होती. या रस्त्यावरील मिरवणूक २२ तास सुरू होती. मराठी, हिंदी गाण्यांच्या रिमिक्‍सवर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे रात्री आठनंतर या मार्गावर

महाउत्सवच रंगला...   
मध्यवर्ती भागातील काही मंडळांसह दक्षिण पुण्यातील मंडळांची मिरवणूक टिळक रस्त्यावरून निघते. प्रथेनुसार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता आझाद मित्र मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जला सुरवात झाला. दुपारपर्यंत नऊ मंडळे या मार्गावरून पुढे सरकली. सायंकाळी आकर्षक देख्यांची परंपरा असलेली मंडळे या मार्गावर आली.  

हत्ती गणपती आणि श्री छत्रपती शिवाजी गुलटेकडी मार्केट यार्ड मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी रात्री मोठी गर्दी झाली. त्याचवेळी श्री साने गुरुजी मित्र मंडळ, शिवदर्शन मित्र मंडळांसह बहुतांशी मंडळांच्या आकर्षक देखाव्यांनी मार्ग उजळून निघाला.

रात्री साडेअकरापर्यंत २५ मंडळे या रस्त्यावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर सकाळी सव्वानऊपर्यंत १२२ मंडळांची या मार्गावर नोंद झाली.

लक्ष्मी रस्ता - महोत्सवी मंडळे ठरली गणेशभक्तांसाठी आकर्षण
रथांना फुलांची आरास, विद्युत रोषणाई, ढोल-ताशा पथकांचे तालबद्ध वादन, बाप्पाचा जयघोष अन्‌ वरुणराजाची हजेरी अशा भक्तिमय वातावरणात लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक रंगली.  

दुपारी तीनच्या सुमारास बेलबाग चौकातून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर सुवर्ण महोत्सवी व शताब्दी वर्ष साजरे करणारी मंडळे रांगेत आली. त्वष्ठा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाने ज्योतिबा देवस्थानचा देखावा केला होता. १२५वे वर्ष साजरे करणारे पत्र्या मारुती मंडळ, सुवर्ण सराफ गणपती ट्रस्ट, शताब्दी वर्ष साजरे करणारे निंबाळकर तालीम, हीरक महोत्सवी वर्षात असलेल्या जनता जनार्दन मंडळाची मिरवणूक खास आकर्षण ठरले. रामेश्वर चौक तरुण मंडळाने विठ्ठल-रुक्‍मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचा आकर्षक रथ केला होता. सुवर्ण महोत्सवी वर्षात आलेल्या नाना हौद तरुण मंडळाने कमळ रथात ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान केली होती. होनाजी तरुण मंडळाचा पांडुरंगाच्या मूर्तीचा देखावा लक्षवेधी ठरला. 

ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात असल्याने वीर हनुमान मित्र मंडळाने ‘जन्मशताब्दी रथ’ तयार केला होता. मुठेश्‍वर मंडळाने मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली. गर्जना पथकाने केलेले नावीण्यपूर्ण ढोलवादन लक्षवेधी ठरले. 

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाल्यानंतरही ढोल-ताशा पथकांनी जोशपूर्ण वादन सुरू ठेवले. सकाळी साडेदहाला मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री १२ या साडेतेरा तासांत केवळ २९ मंडळे बेलबाग चौकातून पुढे गेली.  

ध्वनिवर्धकाच्या दणदणाटावर थिरकणारी तरुणाईची पावले बाराच्या ठोक्‍यावर थांबली. तोपर्यंत जिलब्या मारुती मंडळाचा रथ बेलबाग चौकातून पुढे सरकला होता.  पारंपरिक वाद्यांच्या निनादात बाबू गेनू मंडळाचा मयूर रथ बेलबाग चौकाच्या दिशेने निघाला. गजलक्ष्मी, शिवतेज आणि रुद्रगर्जना यांच्या ढोलवादनानंतर मंडळाचा मयूर रथ चौकात दाखल झाला. गर्दीतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पहिले पथक दाखल झाले. तासाभराने आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पारंपरिक रथात विराजमान झालेल्या गणरायाची मूर्ती मध्यरात्री बेलबाग चौकात आली. दोन वाजता मिरवणूक मार्गस्थ झाली.

काय करतात गणेश मंडळे? 
गणेशोत्सवानंतर वर्षभर पुण्यातील विविध गणपती मंडळे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवतात. याची माहिती देण्यासाठी बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘काय करतात गणेश मंडळे?’ असा प्रश्‍न करत मंडळांच्या कार्याची माहिती देत रथाची सजावट केली होती. 

News Item ID: 

599-news_story-1568392078

Mobile Device Headline: 

गणेशोत्सव2019 : पोलिसांची घाई, कार्यकर्त्यांची नाराजी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

ganesh darshan

Pune

Mobile Body: 

गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ मार्गस्थ झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ अलका चौकातून पुढे गेल्यानंतर सर्वच मार्गांवरील मंडळांचे ध्वनिवर्धक पोलिसांनी बंद केले होते. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे ध्वनिवर्धक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही ते सुरू करण्यास परवानगी न दिल्याने मंडळातील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ ठिय्या मांडला होता. त्यामुळे सकाळी नऊच्या सुमारास मिरवणुकीचा वेग मंदावला होता. अनेक मंडळे संभाजी पूल आणि जंगली महाराज रस्त्यावर थांबलेली होती. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत मंडळे पुढे जात होती. स्पीकर बंद असले, तरी एलईडी लाइटचा झगमगाट मात्र सुरू होता.

भाऊ रंगारी मंडळाच्या मूर्तीचे साडेसहा वाजता, अखिल मंडई मंडळाच्या मूर्तीचे सकाळी सात वाजता, त्यानंतर दगडूशेठ मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन आठ वाजता व हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या श्रींचे पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले. 

नटेश्वर विसर्जन घाटावर ९४ मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले. खंडोजीबाबा चौकातून एकूण २३८ मंडळे मार्गस्थ झाली. त्यातील खडकमधील गोकूळ वास्तद तालीम मंडळ शेवटचे ठरले. कासेवाडीतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या श्रींचे सर्वांत शेवटी एक वाजून २१ मिनिटांनी विसर्जन झाले.

कुमठेकर रस्ता - लक्षवेधक रथ...
‘मयूर रथ’, ‘पार्वती नंदन रथ’, ‘कासव रथ’ यांसारखे विविध प्रकारचे देखणे रथ, तर दुसरीकडे ढोल-ताशा पथकांचे पारंपरिक वादन आणि ध्वनीवर्धकाच्या भिंतींमधून बाहेर पडणाऱ्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई ही कुमठेकर मार्गावरील यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती. मात्र मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविण्याचे कामही काही मंडळांनी केले. यंदा या मार्गावरील मिरवणूकीत ४६ मंडळांनी सहभाग घेतला होता. 

या मार्गावर यंदा ज्ञान प्रबोधिनीच्या ‘श्रीं’ची मिरवणूक सव्वादहा वाजता आली. त्यानंतर तब्बल थेट पावणेदोन वाजता मयूरेश मित्र मंडळ आले. श्री गुरुदत्त तरुण मंडळाचा ‘पार्वती नंदन गणेश रथ’, पाच पांडव मित्र मंडळाचा ‘तुळजाभवानी रथ’, आराधना मित्र मंडळाचे ‘शिव मंदिर रथ’, रणवीर मित्र मंडळ ‘मणीचा महाल’, श्री अचानक मित्र मंडळाचा ‘गजरथ’, वडार समाज मंडळाचा ‘ओम नमः शिवाय’ या मंडळांच्या देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

केळकर रस्ता - तरुणाई थिरकली
केळकर रस्त्यावर दुपारनंतर शनिवार आणि नारायण पेठेतील दोन  मंडळे आली. त्यानंतर सायंकाळी सहानंतर मंडळांचे आगमन झाले अन्‌ डीजेवर तरुणाई थिरकली.

केळकर रस्ता म्हणजे डीजेच्या तालावर फुल्ल जल्लोष असे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईची पावले या रस्त्याकडे वळली. सायंकाळी सहापासून रात्री बाराचा ठोका पडेपर्यंत हा रस्ता जल्लोषात बुडाला होता. दुपारी सव्वाच्या सुमारास शनिवार पेठेतील गणेशकृपा मित्र मंडळ, नारायण पेठेतील विजय मित्र मंडळाचे आगमन झाले. सायंकाळी जिजामाता तरुण मंडळ, गजानन मित्रमंडळ, कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघ, शनिवार पेठेतील सह्याद्री मित्रमंडळ, नारायण पेठेतील संयुक्‍त प्रसाद मित्र मंडळ, विनायक मित्र मंडळ, शनिवार पेठेतील नेने घाट गणेश मित्रमंडळ, रविवार पेठेतील हिंदू तरुण मंडळ, उदय मंडळ, सत्यशोधक मारुती मंडळ, जनवाडी येथील लालबहादूर शास्त्री तरुण मित्र मंडळासह इतर मंडळांचे आगमन झाले.

सुंदर देखाव्यांनी वेधले लक्ष
सूर्योदय मित्र मंडळ, जागृत गणपती मंडळ, बाल विकास मित्र मंडळ, नारायण पेठेतील विनायक मित्र मंडळ, कसबा पेठेतील भारतमाता मित्रमंडळ, विजय मंडळ ट्रस्टचा श्री त्रिशुंड मयूरेश्‍वर गणपती, साईनाथ मंडळ, केळकर रस्त्याचा राजा असलेल्या बुधवार चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह इतर गणेश मंडळांचे सुंदर देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

टिळक रस्ता - पारंपरिक वाद्यांच्या तालावर जल्लोष
वर्षानुवर्षे ध्वनिवर्धकाने (डीजे) दणाणून निघणारा टिळक रस्ता यंदाच्या मिरवणुकीत मात्र पारंपरिक वाद्यांनी निनादून निघाला. मंडळांनी सजविलेले रथ आणि त्यातील वैविध्याची परंपरा कायम होती. या रस्त्यावरील मिरवणूक २२ तास सुरू होती. मराठी, हिंदी गाण्यांच्या रिमिक्‍सवर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे रात्री आठनंतर या मार्गावर

महाउत्सवच रंगला...   
मध्यवर्ती भागातील काही मंडळांसह दक्षिण पुण्यातील मंडळांची मिरवणूक टिळक रस्त्यावरून निघते. प्रथेनुसार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता आझाद मित्र मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जला सुरवात झाला. दुपारपर्यंत नऊ मंडळे या मार्गावरून पुढे सरकली. सायंकाळी आकर्षक देख्यांची परंपरा असलेली मंडळे या मार्गावर आली.  

हत्ती गणपती आणि श्री छत्रपती शिवाजी गुलटेकडी मार्केट यार्ड मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी रात्री मोठी गर्दी झाली. त्याचवेळी श्री साने गुरुजी मित्र मंडळ, शिवदर्शन मित्र मंडळांसह बहुतांशी मंडळांच्या आकर्षक देखाव्यांनी मार्ग उजळून निघाला.

रात्री साडेअकरापर्यंत २५ मंडळे या रस्त्यावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर सकाळी सव्वानऊपर्यंत १२२ मंडळांची या मार्गावर नोंद झाली.

लक्ष्मी रस्ता - महोत्सवी मंडळे ठरली गणेशभक्तांसाठी आकर्षण
रथांना फुलांची आरास, विद्युत रोषणाई, ढोल-ताशा पथकांचे तालबद्ध वादन, बाप्पाचा जयघोष अन्‌ वरुणराजाची हजेरी अशा भक्तिमय वातावरणात लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक रंगली.  

दुपारी तीनच्या सुमारास बेलबाग चौकातून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर सुवर्ण महोत्सवी व शताब्दी वर्ष साजरे करणारी मंडळे रांगेत आली. त्वष्ठा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाने ज्योतिबा देवस्थानचा देखावा केला होता. १२५वे वर्ष साजरे करणारे पत्र्या मारुती मंडळ, सुवर्ण सराफ गणपती ट्रस्ट, शताब्दी वर्ष साजरे करणारे निंबाळकर तालीम, हीरक महोत्सवी वर्षात असलेल्या जनता जनार्दन मंडळाची मिरवणूक खास आकर्षण ठरले. रामेश्वर चौक तरुण मंडळाने विठ्ठल-रुक्‍मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचा आकर्षक रथ केला होता. सुवर्ण महोत्सवी वर्षात आलेल्या नाना हौद तरुण मंडळाने कमळ रथात ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान केली होती. होनाजी तरुण मंडळाचा पांडुरंगाच्या मूर्तीचा देखावा लक्षवेधी ठरला. 

ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात असल्याने वीर हनुमान मित्र मंडळाने ‘जन्मशताब्दी रथ’ तयार केला होता. मुठेश्‍वर मंडळाने मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली. गर्जना पथकाने केलेले नावीण्यपूर्ण ढोलवादन लक्षवेधी ठरले. 

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाल्यानंतरही ढोल-ताशा पथकांनी जोशपूर्ण वादन सुरू ठेवले. सकाळी साडेदहाला मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री १२ या साडेतेरा तासांत केवळ २९ मंडळे बेलबाग चौकातून पुढे गेली.  

ध्वनिवर्धकाच्या दणदणाटावर थिरकणारी तरुणाईची पावले बाराच्या ठोक्‍यावर थांबली. तोपर्यंत जिलब्या मारुती मंडळाचा रथ बेलबाग चौकातून पुढे सरकला होता.  पारंपरिक वाद्यांच्या निनादात बाबू गेनू मंडळाचा मयूर रथ बेलबाग चौकाच्या दिशेने निघाला. गजलक्ष्मी, शिवतेज आणि रुद्रगर्जना यांच्या ढोलवादनानंतर मंडळाचा मयूर रथ चौकात दाखल झाला. गर्दीतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पहिले पथक दाखल झाले. तासाभराने आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पारंपरिक रथात विराजमान झालेल्या गणरायाची मूर्ती मध्यरात्री बेलबाग चौकात आली. दोन वाजता मिरवणूक मार्गस्थ झाली.

काय करतात गणेश मंडळे? 
गणेशोत्सवानंतर वर्षभर पुण्यातील विविध गणपती मंडळे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवतात. याची माहिती देण्यासाठी बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘काय करतात गणेश मंडळे?’ असा प्रश्‍न करत मंडळांच्या कार्याची माहिती देत रथाची सजावट केली होती. 

Vertical Image: 

English Headline: 

Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Decoration

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव2019

गणेशोत्सव

ganeshfestival2019

पुणे

पोलिस

administrations

गणपती

सकाळ

महापालिका

एलईडी

maharashtra

floods

उपक्रम

डीजे

victory

hindu

विकास

Search Functional Tags: 

गणेशोत्सव2019, गणेशोत्सव, GaneshFestival2019, पुणे, पोलिस, Administrations, गणपती, सकाळ, महापालिका, एलईडी, Maharashtra, Floods, उपक्रम, डीजे, victory, Hindu, विकास

Twitter Publish: 

Meta Description: 

मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गणेशोत्सव2019 : पोलिसांची घाई, कार्यकर्त्यांची नाराजी गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ मार्गस्थ झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ अलका चौकातून पुढे गेल्यानंतर सर्वच मार्गांवरील मंडळांचे ध्वनिवर्धक पोलिसांनी बंद केले होते. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे ध्वनिवर्धक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही ते सुरू करण्यास परवानगी न दिल्याने मंडळातील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ ठिय्या मांडला होता. त्यामुळे सकाळी नऊच्या सुमारास मिरवणुकीचा वेग मंदावला होता. अनेक मंडळे संभाजी पूल आणि जंगली महाराज रस्त्यावर थांबलेली होती. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत मंडळे पुढे जात होती. स्पीकर बंद असले, तरी एलईडी लाइटचा झगमगाट मात्र सुरू होता. भाऊ रंगारी मंडळाच्या मूर्तीचे साडेसहा वाजता, अखिल मंडई मंडळाच्या मूर्तीचे सकाळी सात वाजता, त्यानंतर दगडूशेठ मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन आठ वाजता व हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या श्रींचे पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले.  नटेश्वर विसर्जन घाटावर ९४ मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले. खंडोजीबाबा चौकातून एकूण २३८ मंडळे मार्गस्थ झाली. त्यातील खडकमधील गोकूळ वास्तद तालीम मंडळ शेवटचे ठरले. कासेवाडीतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या श्रींचे सर्वांत शेवटी एक वाजून २१ मिनिटांनी विसर्जन झाले. कुमठेकर रस्ता - लक्षवेधक रथ... ‘मयूर रथ’, ‘पार्वती नंदन रथ’, ‘कासव रथ’ यांसारखे विविध प्रकारचे देखणे रथ, तर दुसरीकडे ढोल-ताशा पथकांचे पारंपरिक वादन आणि ध्वनीवर्धकाच्या भिंतींमधून बाहेर पडणाऱ्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई ही कुमठेकर मार्गावरील यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती. मात्र मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविण्याचे कामही काही मंडळांनी केले. यंदा या मार्गावरील मिरवणूकीत ४६ मंडळांनी सहभाग घेतला होता.  या मार्गावर यंदा ज्ञान प्रबोधिनीच्या ‘श्रीं’ची मिरवणूक सव्वादहा वाजता आली. त्यानंतर तब्बल थेट पावणेदोन वाजता मयूरेश मित्र मंडळ आले. श्री गुरुदत्त तरुण मंडळाचा ‘पार्वती नंदन गणेश रथ’, पाच पांडव मित्र मंडळाचा ‘तुळजाभवानी रथ’, आराधना मित्र मंडळाचे ‘शिव मंदिर रथ’, रणवीर मित्र मंडळ ‘मणीचा महाल’, श्री अचानक मित्र मंडळाचा ‘गजरथ’, वडार समाज मंडळाचा ‘ओम नमः शिवाय’ या मंडळांच्या देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. केळकर रस्ता - तरुणाई थिरकली केळकर रस्त्यावर दुपारनंतर शनिवार आणि नारायण पेठेतील दोन  मंडळे आली. त्यानंतर सायंकाळी सहानंतर मंडळांचे आगमन झाले अन्‌ डीजेवर तरुणाई थिरकली. केळकर रस्ता म्हणजे डीजेच्या तालावर फुल्ल जल्लोष असे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईची पावले या रस्त्याकडे वळली. सायंकाळी सहापासून रात्री बाराचा ठोका पडेपर्यंत हा रस्ता जल्लोषात बुडाला होता. दुपारी सव्वाच्या सुमारास शनिवार पेठेतील गणेशकृपा मित्र मंडळ, नारायण पेठेतील विजय मित्र मंडळाचे आगमन झाले. सायंकाळी जिजामाता तरुण मंडळ, गजानन मित्रमंडळ, कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघ, शनिवार पेठेतील सह्याद्री मित्रमंडळ, नारायण पेठेतील संयुक्‍त प्रसाद मित्र मंडळ, विनायक मित्र मंडळ, शनिवार पेठेतील नेने घाट गणेश मित्रमंडळ, रविवार पेठेतील हिंदू तरुण मंडळ, उदय मंडळ, सत्यशोधक मारुती मंडळ, जनवाडी येथील लालबहादूर शास्त्री तरुण मित्र मंडळासह इतर मंडळांचे आगमन झाले. सुंदर देखाव्यांनी वेधले लक्ष सूर्योदय मित्र मंडळ, जागृत गणपती मंडळ, बाल विकास मित्र मंडळ, नारायण पेठेतील विनायक मित्र मंडळ, कसबा पेठेतील भारतमाता मित्रमंडळ, विजय मंडळ ट्रस्टचा श्री त्रिशुंड मयूरेश्‍वर गणपती, साईनाथ मंडळ, केळकर रस्त्याचा राजा असलेल्या बुधवार चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह इतर गणेश मंडळांचे सुंदर देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. टिळक रस्ता - पारंपरिक वाद्यांच्या तालावर जल्लोष वर्षानुवर्षे ध्वनिवर्धकाने (डीजे) दणाणून निघणारा टिळक रस्ता यंदाच्या मिरवणुकीत मात्र पारंपरिक वाद्यांनी निनादून निघाला. मंडळांनी सजविलेले रथ आणि त्यातील वैविध्याची परंपरा कायम होती. या रस्त्यावरील मिरवणूक २२ तास सुरू होती. मराठी, हिंदी गाण्यांच्या रिमिक्‍सवर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे रात्री आठनंतर या मार्गावर महाउत्सवच रंगला...    मध्यवर्ती भागातील काही मंडळांसह दक्षिण पुण्यातील मंडळांची मिरवणूक टिळक रस्त्यावरून निघते. प्रथेनुसार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता आझाद मित्र मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जला सुरवात झाला. दुपारपर्यंत नऊ मंडळे या मार्गावरून पुढे सरकली. सायंकाळी आकर्षक देख्यांची परंपरा असलेली मंडळे या मार्गावर आली.   हत्ती गणपती आणि श्री छत्रपती शिवाजी गुलटेकडी मार्केट यार्ड मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी रात्री मोठी गर्दी झाली. त्याचवेळी श्री साने गुरुजी मित्र मंडळ, शिवदर्शन मित्र मंडळांसह बहुतांशी मंडळांच्या आकर्षक देखाव्यांनी मार्ग उजळून निघाला. रात्री साडेअकरापर्यंत २५ मंडळे या रस्त्यावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर सकाळी सव्वानऊपर्यंत १२२ मंडळांची या मार्गावर नोंद झाली. लक्ष्मी रस्ता - महोत्सवी मंडळे ठरली गणेशभक्तांसाठी आकर्षण रथांना फुलांची आरास, विद्युत रोषणाई, ढोल-ताशा पथकांचे तालबद्ध वादन, बाप्पाचा जयघोष अन्‌ वरुणराजाची हजेरी अशा भक्तिमय वातावरणात लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक रंगली.   दुपारी तीनच्या सुमारास बेलबाग चौकातून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर सुवर्ण महोत्सवी व शताब्दी वर्ष साजरे करणारी मंडळे रांगेत आली. त्वष्ठा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाने ज्योतिबा देवस्थानचा देखावा केला होता. १२५वे वर्ष साजरे करणारे पत्र्या मारुती मंडळ, सुवर्ण सराफ गणपती ट्रस्ट, शताब्दी वर्ष साजरे करणारे निंबाळकर तालीम, हीरक महोत्सवी वर्षात असलेल्या जनता जनार्दन मंडळाची मिरवणूक खास आकर्षण ठरले. रामेश्वर चौक तरुण मंडळाने विठ्ठल-रुक्‍मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचा आकर्षक रथ केला होता. सुवर्ण महोत्सवी वर्षात आलेल्या नाना हौद तरुण मंडळाने कमळ रथात ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान केली होती. होनाजी तरुण मंडळाचा पांडुरंगाच्या मूर्तीचा देखावा लक्षवेधी ठरला.  ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात असल्याने वीर हनुमान मित्र मंडळाने ‘जन्मशताब्दी रथ’ तयार केला होता. मुठेश्‍वर मंडळाने मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली. गर्जना पथकाने केलेले नावीण्यपूर्ण ढोलवादन लक्षवेधी ठरले.  सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाल्यानंतरही ढोल-ताशा पथकांनी जोशपूर्ण वादन सुरू ठेवले. सकाळी साडेदहाला मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री १२ या साडेतेरा तासांत केवळ २९ मंडळे बेलबाग चौकातून पुढे गेली.   ध्वनिवर्धकाच्या दणदणाटावर थिरकणारी तरुणाईची पावले बाराच्या ठोक्‍यावर थांबली. तोपर्यंत जिलब्या मारुती मंडळाचा रथ बेलबाग चौकातून पुढे सरकला होता.  पारंपरिक वाद्यांच्या निनादात बाबू गेनू मंडळाचा मयूर रथ बेलबाग चौकाच्या दिशेने निघाला. गजलक्ष्मी, शिवतेज आणि रुद्रगर्जना यांच्या ढोलवादनानंतर मंडळाचा मयूर रथ चौकात दाखल झाला. गर्दीतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पहिले पथक दाखल झाले. तासाभराने आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पारंपरिक रथात विराजमान झालेल्या गणरायाची मूर्ती मध्यरात्री बेलबाग चौकात आली. दोन वाजता मिरवणूक मार्गस्थ झाली. काय करतात गणेश मंडळे?  गणेशोत्सवानंतर वर्षभर पुण्यातील विविध गणपती मंडळे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवतात. याची माहिती देण्यासाठी बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘काय करतात गणेश मंडळे?’ असा प्रश्‍न करत मंडळांच्या कार्याची माहिती देत रथाची सजावट केली होती.  News Item ID:  599-news_story-1568392078 Mobile Device Headline:  गणेशोत्सव2019 : पोलिसांची घाई, कार्यकर्त्यांची नाराजी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  ganesh darshan Pune Mobile Body:  गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ मार्गस्थ झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ अलका चौकातून पुढे गेल्यानंतर सर्वच मार्गांवरील मंडळांचे ध्वनिवर्धक पोलिसांनी बंद केले होते. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे ध्वनिवर्धक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही ते सुरू करण्यास परवानगी न दिल्याने मंडळातील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ ठिय्या मांडला होता. त्यामुळे सकाळी नऊच्या सुमारास मिरवणुकीचा वेग मंदावला होता. अनेक मंडळे संभाजी पूल आणि जंगली महाराज रस्त्यावर थांबलेली होती. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत मंडळे पुढे जात होती. स्पीकर बंद असले, तरी एलईडी लाइटचा झगमगाट मात्र सुरू होता. भाऊ रंगारी मंडळाच्या मूर्तीचे साडेसहा वाजता, अखिल मंडई मंडळाच्या मूर्तीचे सकाळी सात वाजता, त्यानंतर दगडूशेठ मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन आठ वाजता व हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या श्रींचे पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले.  नटेश्वर विसर्जन घाटावर ९४ मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले. खंडोजीबाबा चौकातून एकूण २३८ मंडळे मार्गस्थ झाली. त्यातील खडकमधील गोकूळ वास्तद तालीम मंडळ शेवटचे ठरले. कासेवाडीतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या श्रींचे सर्वांत शेवटी एक वाजून २१ मिनिटांनी विसर्जन झाले. कुमठेकर रस्ता - लक्षवेधक रथ... ‘मयूर रथ’, ‘पार्वती नंदन रथ’, ‘कासव रथ’ यांसारखे विविध प्रकारचे देखणे रथ, तर दुसरीकडे ढोल-ताशा पथकांचे पारंपरिक वादन आणि ध्वनीवर्धकाच्या भिंतींमधून बाहेर पडणाऱ्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई ही कुमठेकर मार्गावरील यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती. मात्र मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविण्याचे कामही काही मंडळांनी केले. यंदा या मार्गावरील मिरवणूकीत ४६ मंडळांनी सहभाग घेतला होता.  या मार्गावर यंदा ज्ञान प्रबोधिनीच्या ‘श्रीं’ची मिरवणूक सव्वादहा वाजता आली. त्यानंतर तब्बल थेट पावणेदोन वाजता मयूरेश मित्र मंडळ आले. श्री गुरुदत्त तरुण मंडळाचा ‘पार्वती नंदन गणेश रथ’, पाच पांडव मित्र मंडळाचा ‘तुळजाभवानी रथ’, आराधना मित्र मंडळाचे ‘शिव मंदिर रथ’, रणवीर मित्र मंडळ ‘मणीचा महाल’, श्री अचानक मित्र मंडळाचा ‘गजरथ’, वडार समाज मंडळाचा ‘ओम नमः शिवाय’ या मंडळांच्या देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. केळकर रस्ता - तरुणाई थिरकली केळकर रस्त्यावर दुपारनंतर शनिवार आणि नारायण पेठेतील दोन  मंडळे आली. त्यानंतर सायंकाळी सहानंतर मंडळांचे आगमन झाले अन्‌ डीजेवर तरुणाई थिरकली. केळकर रस्ता म्हणजे डीजेच्या तालावर फुल्ल जल्लोष असे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईची पावले या रस्त्याकडे वळली. सायंकाळी सहापासून रात्री बाराचा ठोका पडेपर्यंत हा रस्ता जल्लोषात बुडाला होता. दुपारी सव्वाच्या सुमारास शनिवार पेठेतील गणेशकृपा मित्र मंडळ, नारायण पेठेतील विजय मित्र मंडळाचे आगमन झाले. सायंकाळी जिजामाता तरुण मंडळ, गजानन मित्रमंडळ, कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघ, शनिवार पेठेतील सह्याद्री मित्रमंडळ, नारायण पेठेतील संयुक्‍त प्रसाद मित्र मंडळ, विनायक मित्र मंडळ, शनिवार पेठेतील नेने घाट गणेश मित्रमंडळ, रविवार पेठेतील हिंदू तरुण मंडळ, उदय मंडळ, सत्यशोधक मारुती मंडळ, जनवाडी येथील लालबहादूर शास्त्री तरुण मित्र मंडळासह इतर मंडळांचे आगमन झाले. सुंदर देखाव्यांनी वेधले लक्ष सूर्योदय मित्र मंडळ, जागृत गणपती मंडळ, बाल विकास मित्र मंडळ, नारायण पेठेतील विनायक मित्र मंडळ, कसबा पेठेतील भारतमाता मित्रमंडळ, विजय मंडळ ट्रस्टचा श्री त्रिशुंड मयूरेश्‍वर गणपती, साईनाथ मंडळ, केळकर रस्त्याचा राजा असलेल्या बुधवार चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह इतर गणेश मंडळांचे सुंदर देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. टिळक रस्ता - पारंपरिक वाद्यांच्या तालावर जल्लोष वर्षानुवर्षे ध्वनिवर्धकाने (डीजे) दणाणून निघणारा टिळक रस्ता यंदाच्या मिरवणुकीत मात्र पारंपरिक वाद्यांनी निनादून निघाला. मंडळांनी सजविलेले रथ आणि त्यातील वैविध्याची परंपरा कायम होती. या रस्त्यावरील मिरवणूक २२ तास सुरू होती. मराठी, हिंदी गाण्यांच्या रिमिक्‍सवर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे रात्री आठनंतर या मार्गावर महाउत्सवच रंगला...    मध्यवर्ती भागातील काही मंडळांसह दक्षिण पुण्यातील मंडळांची मिरवणूक टिळक रस्त्यावरून निघते. प्रथेनुसार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता आझाद मित्र मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जला सुरवात झाला. दुपारपर्यंत नऊ मंडळे या मार्गावरून पुढे सरकली. सायंकाळी आकर्षक देख्यांची परंपरा असलेली मंडळे या मार्गावर आली.   हत्ती गणपती आणि श्री छत्रपती शिवाजी गुलटेकडी मार्केट यार्ड मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी रात्री मोठी गर्दी झाली. त्याचवेळी श्री साने गुरुजी मित्र मंडळ, शिवदर्शन मित्र मंडळांसह बहुतांशी मंडळांच्या आकर्षक देखाव्यांनी मार्ग उजळून निघाला. रात्री साडेअकरापर्यंत २५ मंडळे या रस्त्यावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर सकाळी सव्वानऊपर्यंत १२२ मंडळांची या मार्गावर नोंद झाली. लक्ष्मी रस्ता - महोत्सवी मंडळे ठरली गणेशभक्तांसाठी आकर्षण रथांना फुलांची आरास, विद्युत रोषणाई, ढोल-ताशा पथकांचे तालबद्ध वादन, बाप्पाचा जयघोष अन्‌ वरुणराजाची हजेरी अशा भक्तिमय वातावरणात लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक रंगली.   दुपारी तीनच्या सुमारास बेलबाग चौकातून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर सुवर्ण महोत्सवी व शताब्दी वर्ष साजरे करणारी मंडळे रांगेत आली. त्वष्ठा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाने ज्योतिबा देवस्थानचा देखावा केला होता. १२५वे वर्ष साजरे करणारे पत्र्या मारुती मंडळ, सुवर्ण सराफ गणपती ट्रस्ट, शताब्दी वर्ष साजरे करणारे निंबाळकर तालीम, हीरक महोत्सवी वर्षात असलेल्या जनता जनार्दन मंडळाची मिरवणूक खास आकर्षण ठरले. रामेश्वर चौक तरुण मंडळाने विठ्ठल-रुक्‍मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचा आकर्षक रथ केला होता. सुवर्ण महोत्सवी वर्षात आलेल्या नाना हौद तरुण मंडळाने कमळ रथात ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान केली होती. होनाजी तरुण मंडळाचा पांडुरंगाच्या मूर्तीचा देखावा लक्षवेधी ठरला.  ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात असल्याने वीर हनुमान मित्र मंडळाने ‘जन्मशताब्दी रथ’ तयार केला होता. मुठेश्‍वर मंडळाने मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली. गर्जना पथकाने केलेले नावीण्यपूर्ण ढोलवादन लक्षवेधी ठरले.  सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाल्यानंतरही ढोल-ताशा पथकांनी जोशपूर्ण वादन सुरू ठेवले. सकाळी साडेदहाला मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री १२ या साडेतेरा तासांत केवळ २९ मंडळे बेलबाग चौकातून पुढे गेली.   ध्वनिवर्धकाच्या दणदणाटावर थिरकणारी तरुणाईची पावले बाराच्या ठोक्‍यावर थांबली. तोपर्यंत जिलब्या मारुती मंडळाचा रथ बेलबाग चौकातून पुढे सरकला होता.  पारंपरिक वाद्यांच्या निनादात बाबू गेनू मंडळाचा मयूर रथ बेलबाग चौकाच्या दिशेने निघाला. गजलक्ष्मी, शिवतेज आणि रुद्रगर्जना यांच्या ढोलवादनानंतर मंडळाचा मयूर रथ चौकात दाखल झाला. गर्दीतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पहिले पथक दाखल झाले. तासाभराने आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पारंपरिक रथात विराजमान झालेल्या गणरायाची मूर्ती मध्यरात्री बेलबाग चौकात आली. दोन वाजता मिरवणूक मार्गस्थ झाली. काय करतात गणेश मंडळे?  गणेशोत्सवानंतर वर्षभर पुण्यातील विविध गणपती मंडळे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवतात. याची माहिती देण्यासाठी बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘काय करतात गणेश मंडळे?’ असा प्रश्‍न करत मंडळांच्या कार्याची माहिती देत रथाची सजावट केली होती.  Vertical Image:  English Headline:  Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Decoration Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गणेशोत्सव2019 गणेशोत्सव ganeshfestival2019 पुणे पोलिस administrations गणपती सकाळ महापालिका एलईडी maharashtra floods उपक्रम डीजे victory hindu विकास Search Functional Tags:  गणेशोत्सव2019, गणेशोत्सव, GaneshFestival2019, पुणे, पोलिस, Administrations, गणपती, सकाळ, महापालिका, एलईडी, Maharashtra, Floods, उपक्रम, डीजे, victory, Hindu, विकास Twitter Publish:  Meta Description:  मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AgipkT
Read More
गणेशोत्सव2019 : वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना भावपूर्ण निरोप

गणेशोत्सव2019 : मुंबई/ पुणे - पावसाच्या सरींना अंगावर घेत राज्यभरातील लाखो भक्तांनी बुधवारी ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असा आर्त सूर आळवत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे यंदाही विविध शहरांतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका २० ते २२ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या. गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यभर मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणांवर गणेश विसर्जन करताना अठरा जण मरण पावल्याचे वृत्त आहे.

पुणे-मुंबईप्रमाणेच ओल्या दुष्काळाचा फटका बसलेला कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा परिसर, तसेच कोरड्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यामध्येही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

बळिराजावरील संकट दूर कर, राज्यातील दुष्काळ सरू दे, असे साकडेही या वेळी गणरायाला घालण्यात आले. बॅंड, डीजेचा दणदणाट आणि पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. स्त्रियांप्रमाणेच आबालवृद्धांनीही मिरवणुकांत उत्साहाने सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मिरवणुकांमध्ये सहभागी होत पारंपरिक वाद्य वादनाचा आनंद लुटला.

मुंबईत शेवटच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी बाप्पांचे दर्शन घेतले. मुंबईत विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता विविध ठिकाणांवर ५० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच महत्त्वाच्या स्थळांवर पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात आला होता. विविध समुद्रकिनारे आणि तलावांवर २३ हजारांपेक्षाही अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुण्यामध्येही मुंबईप्रमाणेच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बारा जण मरण पावल्याची भीती
राज्यभरात विविध ठिकाणांवर गणेश विसर्जनप्रसंगी बुडून बारा जण मरण पावले. रत्नागिरीमध्ये तिघेजण, नाशिक, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात प्रत्येकी दोघेजण तर धुळे, बुलडाणा आणि भंडाऱ्यामध्ये एक वाहून गेल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अन्य सहा बेपत्ता असल्याने, तेही मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे.

News Item ID: 

599-news_story-1568397805

Mobile Device Headline: 

गणेशोत्सव2019 : वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना भावपूर्ण निरोप

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

ganesh darshan

Maharashtra

Mobile Body: 

गणेशोत्सव2019 : मुंबई/ पुणे - पावसाच्या सरींना अंगावर घेत राज्यभरातील लाखो भक्तांनी बुधवारी ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असा आर्त सूर आळवत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे यंदाही विविध शहरांतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका २० ते २२ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या. गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यभर मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणांवर गणेश विसर्जन करताना अठरा जण मरण पावल्याचे वृत्त आहे.

पुणे-मुंबईप्रमाणेच ओल्या दुष्काळाचा फटका बसलेला कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा परिसर, तसेच कोरड्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यामध्येही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

बळिराजावरील संकट दूर कर, राज्यातील दुष्काळ सरू दे, असे साकडेही या वेळी गणरायाला घालण्यात आले. बॅंड, डीजेचा दणदणाट आणि पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. स्त्रियांप्रमाणेच आबालवृद्धांनीही मिरवणुकांत उत्साहाने सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मिरवणुकांमध्ये सहभागी होत पारंपरिक वाद्य वादनाचा आनंद लुटला.

मुंबईत शेवटच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी बाप्पांचे दर्शन घेतले. मुंबईत विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता विविध ठिकाणांवर ५० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच महत्त्वाच्या स्थळांवर पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात आला होता. विविध समुद्रकिनारे आणि तलावांवर २३ हजारांपेक्षाही अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुण्यामध्येही मुंबईप्रमाणेच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बारा जण मरण पावल्याची भीती
राज्यभरात विविध ठिकाणांवर गणेश विसर्जनप्रसंगी बुडून बारा जण मरण पावले. रत्नागिरीमध्ये तिघेजण, नाशिक, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात प्रत्येकी दोघेजण तर धुळे, बुलडाणा आणि भंडाऱ्यामध्ये एक वाहून गेल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अन्य सहा बेपत्ता असल्याने, तेही मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Time

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव2019

गणेशोत्सव

ganeshfestival2019

mumbai

पुणे

गणपती

पोलिस

कोल्हापूर

floods

sangli

दुष्काळ

रत्नागिरी

sindhudurg

dhule

Search Functional Tags: 

गणेशोत्सव2019, गणेशोत्सव, GaneshFestival2019, Mumbai, पुणे, गणपती, पोलिस, कोल्हापूर, Floods, Sangli, दुष्काळ, रत्नागिरी, Sindhudurg, Dhule

Twitter Publish: 

Meta Description: 

पावसाच्या सरींना अंगावर घेत राज्यभरातील लाखो भक्तांनी बुधवारी ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असा आर्त सूर आळवत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे यंदाही विविध शहरांतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका २० ते २२ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गणेशोत्सव2019 : वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना भावपूर्ण निरोप गणेशोत्सव2019 : मुंबई/ पुणे - पावसाच्या सरींना अंगावर घेत राज्यभरातील लाखो भक्तांनी बुधवारी ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असा आर्त सूर आळवत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे यंदाही विविध शहरांतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका २० ते २२ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या. गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यभर मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणांवर गणेश विसर्जन करताना अठरा जण मरण पावल्याचे वृत्त आहे. पुणे-मुंबईप्रमाणेच ओल्या दुष्काळाचा फटका बसलेला कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा परिसर, तसेच कोरड्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यामध्येही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. बळिराजावरील संकट दूर कर, राज्यातील दुष्काळ सरू दे, असे साकडेही या वेळी गणरायाला घालण्यात आले. बॅंड, डीजेचा दणदणाट आणि पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. स्त्रियांप्रमाणेच आबालवृद्धांनीही मिरवणुकांत उत्साहाने सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मिरवणुकांमध्ये सहभागी होत पारंपरिक वाद्य वादनाचा आनंद लुटला. मुंबईत शेवटच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी बाप्पांचे दर्शन घेतले. मुंबईत विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता विविध ठिकाणांवर ५० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच महत्त्वाच्या स्थळांवर पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात आला होता. विविध समुद्रकिनारे आणि तलावांवर २३ हजारांपेक्षाही अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुण्यामध्येही मुंबईप्रमाणेच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बारा जण मरण पावल्याची भीती राज्यभरात विविध ठिकाणांवर गणेश विसर्जनप्रसंगी बुडून बारा जण मरण पावले. रत्नागिरीमध्ये तिघेजण, नाशिक, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात प्रत्येकी दोघेजण तर धुळे, बुलडाणा आणि भंडाऱ्यामध्ये एक वाहून गेल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अन्य सहा बेपत्ता असल्याने, तेही मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे. News Item ID:  599-news_story-1568397805 Mobile Device Headline:  गणेशोत्सव2019 : वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना भावपूर्ण निरोप Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  ganesh darshan Maharashtra Mobile Body:  गणेशोत्सव2019 : मुंबई/ पुणे - पावसाच्या सरींना अंगावर घेत राज्यभरातील लाखो भक्तांनी बुधवारी ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असा आर्त सूर आळवत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे यंदाही विविध शहरांतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका २० ते २२ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या. गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यभर मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणांवर गणेश विसर्जन करताना अठरा जण मरण पावल्याचे वृत्त आहे. पुणे-मुंबईप्रमाणेच ओल्या दुष्काळाचा फटका बसलेला कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा परिसर, तसेच कोरड्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यामध्येही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. बळिराजावरील संकट दूर कर, राज्यातील दुष्काळ सरू दे, असे साकडेही या वेळी गणरायाला घालण्यात आले. बॅंड, डीजेचा दणदणाट आणि पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. स्त्रियांप्रमाणेच आबालवृद्धांनीही मिरवणुकांत उत्साहाने सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मिरवणुकांमध्ये सहभागी होत पारंपरिक वाद्य वादनाचा आनंद लुटला. मुंबईत शेवटच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी बाप्पांचे दर्शन घेतले. मुंबईत विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता विविध ठिकाणांवर ५० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच महत्त्वाच्या स्थळांवर पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात आला होता. विविध समुद्रकिनारे आणि तलावांवर २३ हजारांपेक्षाही अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुण्यामध्येही मुंबईप्रमाणेच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बारा जण मरण पावल्याची भीती राज्यभरात विविध ठिकाणांवर गणेश विसर्जनप्रसंगी बुडून बारा जण मरण पावले. रत्नागिरीमध्ये तिघेजण, नाशिक, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात प्रत्येकी दोघेजण तर धुळे, बुलडाणा आणि भंडाऱ्यामध्ये एक वाहून गेल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अन्य सहा बेपत्ता असल्याने, तेही मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे. Vertical Image:  English Headline:  Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Time Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गणेशोत्सव2019 गणेशोत्सव ganeshfestival2019 mumbai पुणे गणपती पोलिस कोल्हापूर floods sangli दुष्काळ रत्नागिरी sindhudurg dhule Search Functional Tags:  गणेशोत्सव2019, गणेशोत्सव, GaneshFestival2019, Mumbai, पुणे, गणपती, पोलिस, कोल्हापूर, Floods, Sangli, दुष्काळ, रत्नागिरी, Sindhudurg, Dhule Twitter Publish:  Meta Description:  पावसाच्या सरींना अंगावर घेत राज्यभरातील लाखो भक्तांनी बुधवारी ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असा आर्त सूर आळवत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे यंदाही विविध शहरांतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका २० ते २२ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LNZwLu
Read More
अब हवा ही करेगी, रोशनी का फैसला! - मुख्यमंत्री फडणवीस

नगर - "हवाओं का रुख बदल रहा हैं, अब हवा ही करेगी रोशनी का फैसला, जान होगी वही दिया रोशन होगा,' अशा शायरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये विरोधकांना लक्ष्य केले. "विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धू मुलासारखी झाली आहे; जो अभ्यास न करता परीक्षेला जातो आणि पेनला दोष देतो,' अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. "पुढील 25 वर्षे त्यांना सत्ता मिळणार नाही. आता त्यांनी विरोधी पक्षात बसण्याचाच सराव करावा,' असा टोमणाही त्यांनी मारला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा जिल्ह्यातील अकोले येथून शुक्रवारी सुरू झाला. त्यात अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे सभा घेण्यात आल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, 'यात्रा काढणे, ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना "संघर्ष यात्रा' काढली. सत्तेत असल्याने आता "संवाद यात्रा' काढली. त्यात वावगे काय? कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'नेही अनेक यात्रा काढल्या. पण, आमच्या यात्रेला मैदानात जागा पुरत नाही. त्यांच्या यात्रेत मंगल कार्यालय भरत नाही. जनतेने नाकारलेय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते ईव्हीएमला दोष देतात. बटन मतदार दाबतो, हे ते विसरतात. आघाडी सरकारने 15 वर्षांत केली नसतील एवढी कामे गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने केली.''

'महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. ते दहा-पंधरा वर्षांत सुधारले नाही, तर भविष्यात विरोधी पक्षनेताही निवडून आणता येणार नाही,'' असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

या वेळी माजी मंत्री मधुकर पिचड, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.

विखे-शिंदे यांचे "डबल इंजिन'
गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर स्तुतिसुमने उधळत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'जिल्ह्याला आता विखे पाटील व शिंदे यांच्या रूपाने "डबल इंजिन' लाभले आहे. त्याला ओढण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे "हॉर्स पॉवर'चे मशिन आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.''

News Item ID: 

599-news_story-1568395096

Mobile Device Headline: 

अब हवा ही करेगी, रोशनी का फैसला! - मुख्यमंत्री फडणवीस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

नगर - "हवाओं का रुख बदल रहा हैं, अब हवा ही करेगी रोशनी का फैसला, जान होगी वही दिया रोशन होगा,' अशा शायरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये विरोधकांना लक्ष्य केले. "विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धू मुलासारखी झाली आहे; जो अभ्यास न करता परीक्षेला जातो आणि पेनला दोष देतो,' अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. "पुढील 25 वर्षे त्यांना सत्ता मिळणार नाही. आता त्यांनी विरोधी पक्षात बसण्याचाच सराव करावा,' असा टोमणाही त्यांनी मारला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा जिल्ह्यातील अकोले येथून शुक्रवारी सुरू झाला. त्यात अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे सभा घेण्यात आल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, 'यात्रा काढणे, ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना "संघर्ष यात्रा' काढली. सत्तेत असल्याने आता "संवाद यात्रा' काढली. त्यात वावगे काय? कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'नेही अनेक यात्रा काढल्या. पण, आमच्या यात्रेला मैदानात जागा पुरत नाही. त्यांच्या यात्रेत मंगल कार्यालय भरत नाही. जनतेने नाकारलेय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते ईव्हीएमला दोष देतात. बटन मतदार दाबतो, हे ते विसरतात. आघाडी सरकारने 15 वर्षांत केली नसतील एवढी कामे गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने केली.''

'महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. ते दहा-पंधरा वर्षांत सुधारले नाही, तर भविष्यात विरोधी पक्षनेताही निवडून आणता येणार नाही,'' असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

या वेळी माजी मंत्री मधुकर पिचड, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.

विखे-शिंदे यांचे "डबल इंजिन'
गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर स्तुतिसुमने उधळत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'जिल्ह्याला आता विखे पाटील व शिंदे यांच्या रूपाने "डबल इंजिन' लाभले आहे. त्याला ओढण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे "हॉर्स पॉवर'चे मशिन आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.''

Vertical Image: 

English Headline: 

Bjp Mahajanadesh Yatra Devendra Fadnavis Politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री

नगर

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

संगमनेर

madhukar pichad

girish mahajan

radhakrishna vikhe patil

राम शिंदे

Search Functional Tags: 

मुख्यमंत्री, नगर, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, संगमनेर, Madhukar Pichad, Girish Mahajan, Radhakrishna Vikhe Patil, राम शिंदे

Twitter Publish: 

Meta Description: 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा जिल्ह्यातील अकोले येथून शुक्रवारी सुरू झाला. त्यात अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे सभा घेण्यात आल्या.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अब हवा ही करेगी, रोशनी का फैसला! - मुख्यमंत्री फडणवीस नगर - "हवाओं का रुख बदल रहा हैं, अब हवा ही करेगी रोशनी का फैसला, जान होगी वही दिया रोशन होगा,' अशा शायरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये विरोधकांना लक्ष्य केले. "विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धू मुलासारखी झाली आहे; जो अभ्यास न करता परीक्षेला जातो आणि पेनला दोष देतो,' अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. "पुढील 25 वर्षे त्यांना सत्ता मिळणार नाही. आता त्यांनी विरोधी पक्षात बसण्याचाच सराव करावा,' असा टोमणाही त्यांनी मारला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा जिल्ह्यातील अकोले येथून शुक्रवारी सुरू झाला. त्यात अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे सभा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री म्हणाले, 'यात्रा काढणे, ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना "संघर्ष यात्रा' काढली. सत्तेत असल्याने आता "संवाद यात्रा' काढली. त्यात वावगे काय? कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'नेही अनेक यात्रा काढल्या. पण, आमच्या यात्रेला मैदानात जागा पुरत नाही. त्यांच्या यात्रेत मंगल कार्यालय भरत नाही. जनतेने नाकारलेय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते ईव्हीएमला दोष देतात. बटन मतदार दाबतो, हे ते विसरतात. आघाडी सरकारने 15 वर्षांत केली नसतील एवढी कामे गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने केली.'' 'महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. ते दहा-पंधरा वर्षांत सुधारले नाही, तर भविष्यात विरोधी पक्षनेताही निवडून आणता येणार नाही,'' असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला. या वेळी माजी मंत्री मधुकर पिचड, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. विखे-शिंदे यांचे "डबल इंजिन' गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर स्तुतिसुमने उधळत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'जिल्ह्याला आता विखे पाटील व शिंदे यांच्या रूपाने "डबल इंजिन' लाभले आहे. त्याला ओढण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे "हॉर्स पॉवर'चे मशिन आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.'' News Item ID:  599-news_story-1568395096 Mobile Device Headline:  अब हवा ही करेगी, रोशनी का फैसला! - मुख्यमंत्री फडणवीस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  नगर - "हवाओं का रुख बदल रहा हैं, अब हवा ही करेगी रोशनी का फैसला, जान होगी वही दिया रोशन होगा,' अशा शायरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये विरोधकांना लक्ष्य केले. "विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धू मुलासारखी झाली आहे; जो अभ्यास न करता परीक्षेला जातो आणि पेनला दोष देतो,' अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. "पुढील 25 वर्षे त्यांना सत्ता मिळणार नाही. आता त्यांनी विरोधी पक्षात बसण्याचाच सराव करावा,' असा टोमणाही त्यांनी मारला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा जिल्ह्यातील अकोले येथून शुक्रवारी सुरू झाला. त्यात अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे सभा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री म्हणाले, 'यात्रा काढणे, ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना "संघर्ष यात्रा' काढली. सत्तेत असल्याने आता "संवाद यात्रा' काढली. त्यात वावगे काय? कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'नेही अनेक यात्रा काढल्या. पण, आमच्या यात्रेला मैदानात जागा पुरत नाही. त्यांच्या यात्रेत मंगल कार्यालय भरत नाही. जनतेने नाकारलेय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते ईव्हीएमला दोष देतात. बटन मतदार दाबतो, हे ते विसरतात. आघाडी सरकारने 15 वर्षांत केली नसतील एवढी कामे गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने केली.'' 'महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. ते दहा-पंधरा वर्षांत सुधारले नाही, तर भविष्यात विरोधी पक्षनेताही निवडून आणता येणार नाही,'' असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला. या वेळी माजी मंत्री मधुकर पिचड, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. विखे-शिंदे यांचे "डबल इंजिन' गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर स्तुतिसुमने उधळत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'जिल्ह्याला आता विखे पाटील व शिंदे यांच्या रूपाने "डबल इंजिन' लाभले आहे. त्याला ओढण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे "हॉर्स पॉवर'चे मशिन आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.'' Vertical Image:  English Headline:  Bjp Mahajanadesh Yatra Devendra Fadnavis Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुख्यमंत्री नगर देवेंद्र फडणवीस devendra fadnavis संगमनेर madhukar pichad girish mahajan radhakrishna vikhe patil राम शिंदे Search Functional Tags:  मुख्यमंत्री, नगर, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, संगमनेर, Madhukar Pichad, Girish Mahajan, Radhakrishna Vikhe Patil, राम शिंदे Twitter Publish:  Meta Description:  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा जिल्ह्यातील अकोले येथून शुक्रवारी सुरू झाला. त्यात अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे सभा घेण्यात आल्या. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34BCUpU
Read More
इंसान के सिर पर कैसे उग आया जानवरों जैसा सींग, जब डॉक्टर के पास पहुंचे तो... https://ift.tt/2O12FKE
आज BJP में शामिल होंगे NCP सांसद उदयनराजे, आधी रात स्पीकर को सौंपा इस्तीफा https://ift.tt/2LOXlau
BOX OFFICE: आयुष्मान की 'ड्रीम गर्ल' ने पहले दिन की जबरदस्त कमाई- जानें ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: आयुष्मान की 'ड्रीम गर्ल' ने पहले दिन की जबरदस्त कमाई- जानें ओपनिंग कलेक्शन

September 13, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' को आम पब्लिक से दिल खोलकर प्यार मिला है। जिसका नतीजा बॉक्स ऑफिस पर भी साफ द...
Read More

Thursday, September 12, 2019

प्रभास की 'साहो' दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर रही दमदार- जानें कुल कलेक्शन

प्रभास की 'साहो' दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर रही दमदार- जानें कुल कलेक्शन

September 12, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म "साहो" का दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर दबदबा कायम है। पहले सप्ताहांत में दमदार कमाई करने के ब...
Read More
BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले वीकेंड की धमाकेदार कमाई, जानें कलेक्शन

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले वीकेंड की धमाकेदार कमाई, जानें कलेक्शन

September 12, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म छिछोरे सिनेमाघरों में धमाल मचा रही है। सुशांत सिंह राजपूत और श्रद्धा कपूर स्टारर इस फिल्म के कंटेंट क...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार- रजनीकांत की 2.0 चीन में रिलीज, ठंडी रही फिल्म की ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार- रजनीकांत की 2.0 चीन में रिलीज, ठंडी रही फिल्म की ओपनिंग कलेक्शन

September 12, 2019 0 Comments
अक्षय कुमार और रजनीकांत की फिल्म 2.0 चीन में रिलीज हो चुकी है। लंबे इंतजार के बाद आखिरकार 6 सितंबर को फिल्म ने चीन के सिनेमाघरों में दस्तक द...
Read More
BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले दिन की जमकर कमाई, जानें ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले दिन की जमकर कमाई, जानें ओपनिंग कलेक्शन

September 12, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म छिछोरे सिनेमाघरों में आ चुकी है। फिल्म को ना सिर्फ समीक्षकों से बल्कि आम दर्शकों से भी बेहद तारीफ मिल...
Read More
सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर की 'छिछोरे' रिलीज, बॉक्स ऑफिस पर औसत शुरुआत!

सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर की 'छिछोरे' रिलीज, बॉक्स ऑफिस पर औसत शुरुआत!

September 12, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म 'छिछोरे' आज देशभर में रिलीज हो चुकी है। सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर स्टारर यह फिल्म कॉले...
Read More
BOX OFFICE: 'साहो' ने पूरा किया एक हफ्ता- जानें फिल्म की पूरी कमाई, हिट या फ्लॉप!

BOX OFFICE: 'साहो' ने पूरा किया एक हफ्ता- जानें फिल्म की पूरी कमाई, हिट या फ्लॉप!

September 12, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो ने सिनेमाघरों में एक हफ्ता पूरा कर लिया है। फिल्म ने बॉक्स ऑफिस पर शानदार शुरुआत दिखाया, लेकिन अब ग...
Read More